
Current water storage in Khadakwasla, Panshet, and Temghar dams : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांमध्ये एकूण २०.२७ टीएमसी (६९.५२ %) पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १ टीएमसी जास्त पाणी उपलब्ध आहे. पवना धरण ९४% भरले असून, उजनी धरणही १००% भरण्याच्या मार्गावर आहे. या वाढीमुळे पुणे शहर आणि परिसरातील पाणीटंचाईचे संकट टळले आहे. जलसंपदा विभागाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
खडकवासला धरण साखळीत पाणीसाठ्यात वाढ
खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये यंदा पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. आजअखेर खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांमध्ये एकूण ५.४२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ४.१३ टीएमसी होता. यंदा मागील वर्षाच्या तुलनेत एक टीएमसी जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे, ही पुणेकरांसाठी आनंदाची आणि दिलासादायक बाब आहे.
|
|
कोणत्या धरणात किती पाणीसाठी ?
जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, एक जूनपासून खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या खडकवासला धरणात ०.८४ टीएमसी पाणी शिल्लक आहे. पानशेत धरणात १९ मिलिमीटर पाऊस पडला असून, एक जूनपासून ४८ मिलिमीटर पावसाची नोंद आहे. या धरणात १.६२ टीएमसी पाणीसाठा आहे. वरसगाव धरणात १७ मिलिमीटर पाऊस पडला असून, एक जूनपासून ४९ मिलिमीटर पावसाची नोंद आहे. येथे २.७९ टीएमसी पाणी शिल्लक आहे. मात्र, टेमघर धरणात यंदा पावसाचा अभाव आहे. एक जूनपासून केवळ ४१ मिलिमीटर पाऊस पडला असून, या धरणात फक्त ०.१७ टीएमसी पाणी शिल्लक आहे
पुणेकरांचे पाण्याचे टेन्शन संपणार ?
धरणातील या पाणीसाठ्याच्या वाढीमुळे पुणे शहर आणि परिसरातील पाणीटंचाईचे संकट कमी होण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे, तसेच नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. पुढील काही दिवसांत पुण्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे यंदा पाणीकपातीचे टेन्शन संपण्याची शक्यता आहे. काही दिवसातच वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध होऊ शकतो.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



