साल २०२६ चे पहिले सुर्यग्रहण लागणार आहे. १७ फेब्रुवारी रोजी कुंभ रास आणि धनिष्ठा नक्षत्रात सुर्यग्रहण लागणार आहे. हे कंकणाकृती सुर्यग्रहण असणार आहे. सुर्यग्रहणाच्या दरम्यान सुर्याचा आकार कंकणाकृती दिसणार आहे. अनेक लोकांच्या मनात प्रश्न आहेत की भारतात हे ग्रहण दिसेल की नाही ? याचा सुतककाळ लागू होतोय की नाही ? या संदर्भात लोक कन्फ्युज आहेत. चला तर जाणून घेऊयात…
किती वाजता लागणार सुर्यग्रहण ?
भारतीय वेळेनुसार सुर्यग्रहण १७ फेब्रुवारी रोजी मंगळवारी दुपारी ३.२६ वाजता सुरु होऊन ते सायंकाळी ७.५७ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. या सुर्यग्रहणाचा एकून कालावधी ४ तास ३१ मिनिटांचा असणार आहे. हे सुर्यग्रहण सायंकाळी ५.१३ वा. ते सायंकाळी ६.११ वाजता त्याच्या परमोच्च क्षणावर असणार आहे.
भारतातून दिसणार का ?
हे कंकणाकृती सुर्यग्रहण असून ते भारतातून दिसणार नाही. हे सुर्यग्रहण झिम्बाबे, जाम्बिया, तंजानिया, नामिबिया, मॉरीशस,बोत्सवाना, मोझाम्बिक, अर्जेंटीना आणि चिली सह दक्षिण आफ्रीका, अंटार्टीका आणि दक्षिण अमेरिकेतील काही भागात पाहता येऊ शकणार आहे.
सुर्यग्रहणाचा सूतककाळ पाळले योग्य ?
सुर्यग्रहण लागण्याच्या १२ तास आधी सूतक काळ लागू होतो. परंतू १७ फेब्रुवारीचे हे सुर्यग्रहण भारतातून दिसणार नाही.यामुळे याचा सूतक काळ देखील मान्य असणार नाही.
सुर्यग्रहणाच्या वेळी या चूका टाळा –
धार्मिक मान्यतेनुसार ग्रहणकाळात पूजाअर्चा करणे वर्ज्य आहे. या काळात देवी-देवतांच्या प्रतिमांना स्पर्श करु नये. तसेच कोणतेही शुभ वा मंगल कार्य करु नये. ग्रहण काळात अन्न देखील शिजवू नये. गर्भवती महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नये.
सुर्यग्रहणानंतर काय करावे ? –
सुर्यग्रहणानंतर अंघोळ जरुर करावी. त्यामुळे ग्रहणाच्या नकारात्मक प्रभावातून मुक्ती मिळेल. त्यानंतर घरात गंगाजल शिंपडावे.घराच्या देव्हाऱ्याच्या मुर्त्यांना स्वच्छ पाण्याने धुवावे आणि पुन्हा त्यांची स्थापना करावी. आणि ग्रहणानंतर दानधर्म करणे पुण्याचे काम असल्याने त्याचे विशेष लाभ मिळतात.
ग्रहणाशी जुळलेल्या धार्मिक समजूती –
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सुर्य आणि चंद्र ग्रहणाचा संबंध राहू आणि केतूशी मानला जात आहे. ज्यांना पाप वा छाया ग्रह देखील मानले जाते. अशी मान्यता आहे की समुद्र मंथनाच्या वेळी देवता आणि राक्षसांत वाद झाला. तेव्हा विष्णूंनी मोहिनीचे रुप धारुन करुन अमृत देवतांना वाटणे सुरु केले. त्यावेळी स्वर्भानु नावाच्या राक्षसाला हे कळले आणि तो गपचूप देवतांच्या पंगतीत जाऊन बसला.
विष्णूंनी त्याना चुकून अमृत पाजले. सुर्य आणि चंद्र देवाने त्याला ओळखून विष्णूंकडे त्याची तक्रार केली. त्यानंतर विष्णूंनी त्या असुराचे सुदर्शन चक्र सोडून दोन तुकडे केले. अमृत प्यायल्याने या राक्षसाचा मृत्यू झाला नाही. त्याचे दोन तुकडे दोन दिशांना गेले. त्यांना राहु आणि केतू म्हटले जाते. हे दोघे वेळोवेळी सुर्य आणि चंद्राला गिळतात त्या घटनेला ग्रहण असे म्हटले जाते.
शहर
- मुंबई: १ ऑगस्टपासून सरकारी कामकाजात मोठा बदल; आता महत्त्वाची कागदपत्रे मिळणार फक्त डिजिटल स्वाक्षरीनेच!
- चेंबूर दुर्दैवी दुर्घटना: शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळले, तरीही अधिकारी-कंत्राटदारांना 'क्लीन चिट'; सर्व आरोपी निर्दोष
- अहिल्यानगर: श्रीगोंद्यात लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत धक्कादायक घडामोड, दोन नववधू रोख रक्कम घेऊन बेपत्ता; पोलिस तपास सुरू
- कोल्हापूर: अंबाबाई मंदिरात मोठी धार्मिक घडामोड! देवतांच्या मूर्तींचे टेंबलाई मंदिरात विधीवत स्थलांतर
महाराष्ट्र
- मुंबई: १ ऑगस्टपासून सरकारी कामकाजात मोठा बदल; आता महत्त्वाची कागदपत्रे मिळणार फक्त डिजिटल स्वाक्षरीनेच!
- चेंबूर दुर्दैवी दुर्घटना: शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळले, तरीही अधिकारी-कंत्राटदारांना 'क्लीन चिट'; सर्व आरोपी निर्दोष
- अहिल्यानगर: श्रीगोंद्यात लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत धक्कादायक घडामोड, दोन नववधू रोख रक्कम घेऊन बेपत्ता; पोलिस तपास सुरू
- कोल्हापूर: अंबाबाई मंदिरात मोठी धार्मिक घडामोड! देवतांच्या मूर्तींचे टेंबलाई मंदिरात विधीवत स्थलांतर
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट

























Subscribe to my channel




