जम्मू-काश्मीर: एक अत्यंत खळबळजनक आणि मोठी बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीर पुन्हा एकदा भीषण दहशतवादी हल्ल्याने हादरले असून, दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील केल्लम परिसरात दहशतवाद्यांनी अत्यंत निर्दयीपणे बिगर-काश्मिरी मजुरांना लक्ष्य केले आहे. या भ्याड हल्ल्यामध्ये छत्तीसगडवरून रोजगारसाठी आलेल्या दोन परप्रानतीय मजुरांचा मृत्यू झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्राप्त माहितीनुसार, कुलगाममधील केल्लम परिसरातील एका वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांवर अज्ञात दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये दीपक आणि भूपिंदर अशी दोन्ही मजुरांची नावे असून ते मूळचे छत्तीसगड राज्यातील राहणारे आहेत. हल्ल्यादरम्यान एका मजुराचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या मजुराला तत्काळ उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अनंतनाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.
या अत्यंत निंदनीय आणि हल्ल्यानंतर दहशतवादी संघटनेने आपली क्रूरता दाखवत या कृत्याची जबाबदारी स्वीकारली आहे. प्रतिबंधित दहशतवादी संघटना 'लष्कर-ए-तैयबा'ची प्रॉक्सी संघटना असलेल्या 'द रेजिस्टेंस फ्रंट' (TRF) ने या हल्ल्यामागे आपला हात असल्याचे स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर संपूर्ण काश्मीर खोऱ्यात खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.
हल्ल्याची तीव्रता लक्षात घेता भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे संपूर्ण परिसराला चोहोबाजूने वेढा घातला आहे. दहशतवाद्यांना लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी संपूर्ण भागात व्यापक प्रमाणात कडक सर्च ऑपरेशन आणि घराघरांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांशी उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला असून, दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी सुरक्षा दलांना आणखी आक्रमकपणे मोहीम राबवण्याचे कडक निर्देश दिले आहेत. निरपराध मजुरांवर झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र शोककळा पसरली आहे.
शहर
- नागपूर: २३७ वर्षांची परंपरा कायम! लाकडी नंदींच्या बाजारात मोठी उलाढाल, महाकाय नंदीबैलांचे दर थेट लाखांच्या घरात
- नागपूर: राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या; आमदार रोहित पवारांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
- मुंबई: वित्त खाते परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक; सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ लवकरच अमित शहांची भेट घेणार!
- मुंबई: शिंदेसेनेला ठाण्यात मोठा धक्का! बनावट आदिवासी प्रमाणपत्राप्रकरणी नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द
महाराष्ट्र
- मुंबई: ठाणे जिल्ह्यातही सार्वजनिक उत्सवांमध्ये डॉल्बी आणि लेझर लाईट्सवर पूर्ण बंदी घाला; अंधश्रद्धा निर्मूलन समितीची आक्रमक मागणी
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागात कथित भ्रष्टाचार; सभापतींच्या राजीनाम्याची जोरदार मागणी
- बीड: शासनाने १२ मागण्या मान्य केल्यावरही मुंबई मोर्चाचा अट्टहास का? ज्योती मेटे यांचे मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर गंभीर सवाल
- कोल्हापूर: गुंतवणुकीच्या परताव्याचे आमिष दाखवून अडीच कोटींची फसवणूक; कोकणातील कसाल-गिम्वी येथून तीन जणांना बेड्या
गुन्हा
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा





























Subscribe to my channel



