
IPL 2024 Playoffs Scenario RCB : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला एकामागून एक पराभवाचे धक्के बसत आहे. इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सलग सहाव्या सामन्यात बेंगळुरूला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
यासह बेंगळुरूचा प्लेऑफसाठी पात्र होण्याचा मार्गही जवळपास बंद झालेला दिसत आहे. आरसीबीने या हंगामात आठ सामने खेळले आहेत, परंतु आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 7 सामने गमावल्यानंतरही बेंगळुरूला पात्र ठरण्याची संधी आहे. फक्त नशिबाने साथ दिली पाहिजे.
बंगळुरू 8 सामन्यांपैकी 1 विजयासह पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर म्हणजेच 10व्या नंबरवर आहे. कोणत्याही संघाला सहज पात्र होण्यासाठी 8 सामने जिंकणे आवश्यक आहे. या स्पर्धेत प्रत्येक संघ 14-14 सामने खेळणार आहे.
|
IPL 2024 : मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज! संजूच्या राजस्थानशी सामना |
बेंगळुरूने 8 सामने खेळले आहेत, म्हणजे आरसीबीकडे अजून 6 सामने खेळायचे आहेत. बेंगळुरूने हे सर्व 6 सामने जिंकले तरी ते केवळ 7 सामने जिंकू शकतील. यातला ट्विस्ट असा आहे की 7 सामने जिंकूनही संघ पात्र ठरू शकतो. मात्र, आता आरसीबीला पात्र ठरण्यासाठी इतर संघांवर अवलंबून राहावे लागणार आहे. जर एखाद्या संघाने 8 सामने जिंकले तर तो स्वतःच पात्र ठरतो, परंतु 7 सामने जिंकून पात्र ठरण्यासाठी नशिबाची गरज आहे.एकूण 4 संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहे. सध्या या शर्यतीत राजस्थान रॉयल्स 7 सामन्यांपैकी 6 विजयांसह अव्वल स्थानावर आहे.
याशिवाय कोलकाता नाईट रायडर्स दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तिसऱ्या स्थानावर सनरायझर्स हैदराबाद 7 सामन्यांपैकी 5 विजयांसह आहे. याशिवाय चेन्नई सुपर किंग्ज 7 सामन्यांपैकी 4 विजयांसह चौथ्या स्थानावर आहे. त्याचवेळी, लखनौ सुपरजायंट्स 7 पैकी 4 सामने जिंकून यादीत पाचव्या स्थानावर आहे.
जर बंगळुरूला पात्र ठरायचे असेल, तर पहिले तीन संघ पात्र ठरतील असे मानू या. आणि आरसीबीला चौथ्या क्रमांकावर स्थान मिळू शकते. यासाठी सीएसके आणि एलएसजीला त्यांचे 7 सामने जिंकण्यापासून रोखावे लागेल.
सीएसके आणि एलएसजी या दोन्ही संघांचे ७-७ सामने बाकी आहेत. जर या दोन्ही संघांनी जास्तीत जास्त 2-2 सामने जिंकले आणि उर्वरित 5 सामने गमावले आणि RCBने सर्व सामने जिंकले तर ते प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतात.
गुजरात टायटन्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स देखील यात थोडा ट्विस्ट देऊ शकतात. यासाठी फॉर्म्युला एकच आहे की जर या संघांनी 6 पेक्षा जास्त सामने जिंकले तर त्याचा फायदा आरसीबीला मिळेल.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



