
IPL 2024 Playoffs Scenario RCB : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला एकामागून एक पराभवाचे धक्के बसत आहे. इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सलग सहाव्या सामन्यात बेंगळुरूला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
यासह बेंगळुरूचा प्लेऑफसाठी पात्र होण्याचा मार्गही जवळपास बंद झालेला दिसत आहे. आरसीबीने या हंगामात आठ सामने खेळले आहेत, परंतु आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 7 सामने गमावल्यानंतरही बेंगळुरूला पात्र ठरण्याची संधी आहे. फक्त नशिबाने साथ दिली पाहिजे.
बंगळुरू 8 सामन्यांपैकी 1 विजयासह पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर म्हणजेच 10व्या नंबरवर आहे. कोणत्याही संघाला सहज पात्र होण्यासाठी 8 सामने जिंकणे आवश्यक आहे. या स्पर्धेत प्रत्येक संघ 14-14 सामने खेळणार आहे.
|
IPL 2024 : मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज! संजूच्या राजस्थानशी सामना |
बेंगळुरूने 8 सामने खेळले आहेत, म्हणजे आरसीबीकडे अजून 6 सामने खेळायचे आहेत. बेंगळुरूने हे सर्व 6 सामने जिंकले तरी ते केवळ 7 सामने जिंकू शकतील. यातला ट्विस्ट असा आहे की 7 सामने जिंकूनही संघ पात्र ठरू शकतो. मात्र, आता आरसीबीला पात्र ठरण्यासाठी इतर संघांवर अवलंबून राहावे लागणार आहे. जर एखाद्या संघाने 8 सामने जिंकले तर तो स्वतःच पात्र ठरतो, परंतु 7 सामने जिंकून पात्र ठरण्यासाठी नशिबाची गरज आहे.एकूण 4 संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहे. सध्या या शर्यतीत राजस्थान रॉयल्स 7 सामन्यांपैकी 6 विजयांसह अव्वल स्थानावर आहे.
याशिवाय कोलकाता नाईट रायडर्स दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तिसऱ्या स्थानावर सनरायझर्स हैदराबाद 7 सामन्यांपैकी 5 विजयांसह आहे. याशिवाय चेन्नई सुपर किंग्ज 7 सामन्यांपैकी 4 विजयांसह चौथ्या स्थानावर आहे. त्याचवेळी, लखनौ सुपरजायंट्स 7 पैकी 4 सामने जिंकून यादीत पाचव्या स्थानावर आहे.
जर बंगळुरूला पात्र ठरायचे असेल, तर पहिले तीन संघ पात्र ठरतील असे मानू या. आणि आरसीबीला चौथ्या क्रमांकावर स्थान मिळू शकते. यासाठी सीएसके आणि एलएसजीला त्यांचे 7 सामने जिंकण्यापासून रोखावे लागेल.
सीएसके आणि एलएसजी या दोन्ही संघांचे ७-७ सामने बाकी आहेत. जर या दोन्ही संघांनी जास्तीत जास्त 2-2 सामने जिंकले आणि उर्वरित 5 सामने गमावले आणि RCBने सर्व सामने जिंकले तर ते प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतात.
गुजरात टायटन्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स देखील यात थोडा ट्विस्ट देऊ शकतात. यासाठी फॉर्म्युला एकच आहे की जर या संघांनी 6 पेक्षा जास्त सामने जिंकले तर त्याचा फायदा आरसीबीला मिळेल.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



