
Cancer Death Toll Soars in India : भारतासाठी कॅन्सर गंभीर धोका बनला आहे. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर भारतात ५ पैकी ३ रूग्णांचा मृत्यू होतो. आयएसीएमआरच्या अभ्यासातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. आयसीएमआरचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र टोपरानी यांच्या मते, कॅन्सर झाल्याचे उशीरा समजणे, उपचारावेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागणे, यासारख्या कारणामुळे अनेक रूग्णांचा मृत्यू होतो. त्यामुळे कॅन्सरने मृत्यू होणाऱ्यांची संख्या गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २००० मध्ये कॅन्सरमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या ४.९ लाख इतकी होती, पण २०२२ मध्ये ही संख्या ८७ टक्क्यांनी वाढली आहे. २०२२ मध्ये कॅन्सरमुळे ९.१७ लाख रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
भारतात पाच पैकी तीन रूग्णांना कॅन्सर झाल्याचे समजल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू होतो. हा धक्कादायक खुलासा दिल्लीमधील आयसीएमारच्या वैज्ञानिक अभ्यासाच्या रिपोर्ट्समधून समोर आला आहे. आयसीएमआरच्या या रिपोर्ट्सला आंतराराष्ट्रीय ल लांसेट रीजनल हेल्थमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. भारतामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कॅन्सरच्या रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, त्यातच नव्या अभ्यासामुळे चिंता आणखी वाढली आहे.
|
Ladki Bahin Yojana : पन्नास लाख लाडक्या अपात्र? राज्य सरकारचे वर्षाचे वाचणार 1600 कोटी रुपये |
लिंग आणि वयाच्या आधारावर कॅन्सरवर झालेले हे पहिलेच सर्वेक्षण, अभ्यास असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. कॅन्सर रूग्णांचा वेळेआधीच मृत्यूदर ६४.८ टक्के असल्याचे समोर आले आहे. ग्लोबर कॅन्सर ऑब्जर्वेटरीच्या रिपोर्ट्सच्या अंदाजांनुसार, भारतामध्ये कॅन्सरमुळे महिलांचा मृत्यू होण्याचे प्रणाम अतिशय वेगाने वाढत आहे. प्रत्येकवर्षी यामध्ये २ ते ४ टक्क्यांनी वाढ होत आहे. महिलांचा कॅन्सरमुळे मृत्यू होण्याची अनेक कारणे आहेत, त्यामध्ये वेळेवर आणि योग्य उपचार न करणे या कारणाचा समावेस असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
भारतीय महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर सर्वाधिक असल्याचे संशोधनात आढळले आहे. महिलांना होणाऱ्या कॅन्सरच्या नव्या प्रकरणात स्तनाचा कॅन्सरचे प्रमाण १३.८ टक्के इतके आहे. १०.३ टक्के महिलांना तोंडाचा कॅन्सर, ९.२ टक्के महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर तर ८.८ टक्के महिलाना श्वसनाचा कॅन्सर होत असल्याचे समोर आलेय.
पुरूषांमध्ये तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक आहे. देशातील एकूण कॅन्सरग्रस्त पुरूष रूग्णांपैकी १५.६ टक्के रूग्णांना तोंडाचा कॅन्सर झालेला आहे. तर श्वसनाच्या कॅन्सरचे रूग्ण ८.५ टक्के आहे, कोलोरेक्टरच्या रूग्णांची संख्या ६.३ टक्के इतके आहे. अभ्यासामध्ये, फुफ्फुस, ब्रॉन्की आणि श्वसनमार्गाचा कर्करोग श्वसन कर्करोग म्हणून वर्गीकृत केला जातो. श्वसन आणि अन्ननलिका कर्करोगामध्ये 100 नवीन निदान प्रति 100 मृत्यूचे प्रमाण अपवादात्मकपणे जास्त आहे.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली





























Subscribe to my channel




