
Cancer Death Toll Soars in India : भारतासाठी कॅन्सर गंभीर धोका बनला आहे. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर भारतात ५ पैकी ३ रूग्णांचा मृत्यू होतो. आयएसीएमआरच्या अभ्यासातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. आयसीएमआरचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र टोपरानी यांच्या मते, कॅन्सर झाल्याचे उशीरा समजणे, उपचारावेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागणे, यासारख्या कारणामुळे अनेक रूग्णांचा मृत्यू होतो. त्यामुळे कॅन्सरने मृत्यू होणाऱ्यांची संख्या गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २००० मध्ये कॅन्सरमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या ४.९ लाख इतकी होती, पण २०२२ मध्ये ही संख्या ८७ टक्क्यांनी वाढली आहे. २०२२ मध्ये कॅन्सरमुळे ९.१७ लाख रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
भारतात पाच पैकी तीन रूग्णांना कॅन्सर झाल्याचे समजल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू होतो. हा धक्कादायक खुलासा दिल्लीमधील आयसीएमारच्या वैज्ञानिक अभ्यासाच्या रिपोर्ट्समधून समोर आला आहे. आयसीएमआरच्या या रिपोर्ट्सला आंतराराष्ट्रीय ल लांसेट रीजनल हेल्थमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. भारतामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कॅन्सरच्या रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, त्यातच नव्या अभ्यासामुळे चिंता आणखी वाढली आहे.
|
Ladki Bahin Yojana : पन्नास लाख लाडक्या अपात्र? राज्य सरकारचे वर्षाचे वाचणार 1600 कोटी रुपये |
लिंग आणि वयाच्या आधारावर कॅन्सरवर झालेले हे पहिलेच सर्वेक्षण, अभ्यास असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. कॅन्सर रूग्णांचा वेळेआधीच मृत्यूदर ६४.८ टक्के असल्याचे समोर आले आहे. ग्लोबर कॅन्सर ऑब्जर्वेटरीच्या रिपोर्ट्सच्या अंदाजांनुसार, भारतामध्ये कॅन्सरमुळे महिलांचा मृत्यू होण्याचे प्रणाम अतिशय वेगाने वाढत आहे. प्रत्येकवर्षी यामध्ये २ ते ४ टक्क्यांनी वाढ होत आहे. महिलांचा कॅन्सरमुळे मृत्यू होण्याची अनेक कारणे आहेत, त्यामध्ये वेळेवर आणि योग्य उपचार न करणे या कारणाचा समावेस असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
भारतीय महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर सर्वाधिक असल्याचे संशोधनात आढळले आहे. महिलांना होणाऱ्या कॅन्सरच्या नव्या प्रकरणात स्तनाचा कॅन्सरचे प्रमाण १३.८ टक्के इतके आहे. १०.३ टक्के महिलांना तोंडाचा कॅन्सर, ९.२ टक्के महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर तर ८.८ टक्के महिलाना श्वसनाचा कॅन्सर होत असल्याचे समोर आलेय.
पुरूषांमध्ये तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक आहे. देशातील एकूण कॅन्सरग्रस्त पुरूष रूग्णांपैकी १५.६ टक्के रूग्णांना तोंडाचा कॅन्सर झालेला आहे. तर श्वसनाच्या कॅन्सरचे रूग्ण ८.५ टक्के आहे, कोलोरेक्टरच्या रूग्णांची संख्या ६.३ टक्के इतके आहे. अभ्यासामध्ये, फुफ्फुस, ब्रॉन्की आणि श्वसनमार्गाचा कर्करोग श्वसन कर्करोग म्हणून वर्गीकृत केला जातो. श्वसन आणि अन्ननलिका कर्करोगामध्ये 100 नवीन निदान प्रति 100 मृत्यूचे प्रमाण अपवादात्मकपणे जास्त आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



