येत्या 28 ऑगस्टला माझ्या कुटुंबात एक लग्न आहे. ठिकाण आहे चेन्नईपासून 300 किमी दूर कुंभकोणम. रेल्वेचे तिकीट आरक्षित करता यावे यासाठी सर्व नातेवाइकांना दोन महिने आधीच सांगण्यात आले आहे. पण गोष्ट तेव्हा बिघडू लागली जेव्हा मोठा वेळ आणि बजेटचे गणित एकमेकांशी भिडू लागले. मुंबईपासून तिथपर्यंतचा ट्रेनचा प्रवास 35 तासांचा आहे. वृद्धांसाठी एवढा प्रवास कष्टापेक्षा कमी नाही. त्यामुळे, बहुतेकांनी जवळच्या विमानतळासाठी म्हणजेच तिरुचिरापल्लीसाठी फ्लाइट घेण्याचे ठरवले. पण खरा ड्रामा तेव्हा सुरू झाला जेव्हा फॅमिली व्हॉट्सॲप ग्रुपवर लग्नाची पत्रिका आली. पत्रिका येताच अभिनंदनाच्या संदेशांऐवजी ग्रुपवर या गोष्टीची डोकेदुखी सुरू झाली की मुंबई ते तिरुचिरापल्लीचे तिकीट ~16,000 रुपयांचे आहे. आता जरा पाहुण्यांचा पूर्ण खर्च समजून घ्या- सोळा हजारांची फ्लाइट, विमानतळापासून लग्नाच्या ठिकाणापर्यंत 2,500 ची टॅक्सी, एखाद्या बजेट हॉटेलमध्ये दोन दिवस राहण्याचे चार हजार व 2 हजार किरकोळ खर्च. यात आहेर वेगळा. परिणाम असा झाला की या खर्चाने लग्नाच्या आनंदाला दाबून टाकले. ग्रुपवर बहुतांश नातेवाइकांनी आतापर्यंत येण्यास होकार दिलेला नाही. आज मध्यमवर्गीयांसाठी लग्न अटेंड करण्याचा सरासरी खर्च एवढा वाढला आहे की तो त्यांना उपस्थित राहण्यापासून रोखत आहे. पाहिले तर भारतीय समाजात लग्ने ही सामाजिक जबाबदारीची मोठी करन्सी आहेत. जर तुम्ही कुटुंबातील लग्नाला जात नाही, तर तुम्ही वृद्धांच्या त्या ‘सोशल बॉयकॉट’ची जोखीम घेत असता जे 6-6 महिने तुमच्याशी बोलत नाहीत. नातेवाइकांच्या डोक्यात वहीखाते चालत असते, ज्यात कुणी कुणाच्या लग्नात हजेरी लावली व कुणी किती आहेर दिला, याचा हिशोब अनेक दशक ठेवला जातो. आज अडचण अशी की यजमान इन्स्टाग्रामवर परफेक्ट दिसणाऱ्या ‘फेयरीटेल वेडिंग’च्या मागे धावत आहेत, पण किंमत पाहुण्यांना मोजावी लागत आहे. बदनामीच्या याच भीतीने अनेक वृद्ध थकवणाऱ्या मार्गांनी प्रवास करण्यास भाग पडले आहेत, जेणेकरून ते गॉसिपचा विषय बनणार नाहीत. मॅनेजमेंट टिप: मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध, सोशल मीडियाच्या फोटोंचा भाग बनण्यासाठी बजेट बिघडवू नका. देखाव्याच्या काळात खिसा व मानसिक शांतता वाचवणे हेच मोठे ॲसेट मॅनेजमेंट आहे. लग्नात स्वतः जाण्याऐवजी भेटवस्तू पाठवून द्या, जी नवदाम्पत्याच्या उपयोगाला येईल व तुमचा स्वाभिमान सुरक्षित ठेवेल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




