ई-20 म्हणजे 20 टक्के इथेनॉल, 80 टक्के पेट्रोल यांचेमिश्रण असलेले पेट्रोल. आता देशभरातील पेट्रोलपंपांवरहेच इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपलब्ध आहे. इथेनॉल हेऊस, मका आणि काही अन्य कृषी उत्पादनांपासून तयारकेले जाते. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यामागे सरकारतीन प्रमुख कारणे सांगते. पहिले म्हणजे प्रदूषण कमीकरणे. दुसरे म्हणजे कच्च्या तेलाची आयात कमी करणेव तिसरे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे. प्रदूषण कमी करण्याचा मुद्दा योग्य असू शकतो. मात्र कच्च्या तेलाची आयात कमी होत असल्यास इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे दर का कमी झाले नाहीत? यापेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज कमी होत असल्याचे सरकारही मान्य करत आहे. या पेट्रोलचा वापरकरणाऱ्यांचे म्हणणे आहे की, वाहनांचे सरासरीमायलेज 3 ते 7 टक्क्यांनी घटत आहे. तसेच या मिश्रित पेट्रोलमुळे काही जुन्या वाहनांच्या इंजिनवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असेही सांगितले जाते. अशा वाहनांसाठी दुसरा पर्याय उपलब्ध नाही. शेतकऱ्यांचाविचार केल्यास त्यांच्या ऊसाला काही दुप्पट भाव मिळतआहे का? ते तर अनेक वर्षांपासून आपला संपूर्ण ऊसविकतच आहेत. ते देखील किमान दरात. शिवाय मोठ्याप्रमाणावर इथेनॉल अमेरिकेतून आयात केले जाते .2024 च्या आकडेवारीनुसार भारताने 67.98 कोटीलिटर एथिल अल्कोहोल आयात केले होते. त्यापैकी 92टक्के म्हणजेच 62.29 कोटी लिटर अमेरिकेतून आले .सरकारचे म्हणणे आहे की, इथेनॉल मिश्रितपेट्रोलविरोधात एकही तक्रार नाही. पण आपण यापेट्रोलचा वापर काही प्रश्न न विचारता करत आहोत.जणू आपले स्वतःचे मतच उरलेले नाही. तेलघाण्याच्याबैलाप्रमाणे आपण डोके खाली घालून फिरत राहतो.मागून फटके बसत असले तरी तक्रार करण्याचे धाडसहोत नाही. सरकार करेल तेच सत्य, सरकार सांगेल तेचअंतिम सत्य. अशीच मानसिकता झाली आहे. महागाईअसो वा चुकीचे निर्णय, त्याचा आपल्यावर काहीचपरिणाम होत नाही. कारण थांबून विचार करण्यासाठीआपल्याकडे वेळच उरलेला नाही. वास्तव असे आहेकी, व्यक्ती पाहून मत बनवण्याची सवय लागली आहे.मुद्द्यांवर चर्चा करायची नाही आणि त्यांना स्पर्शहीकरायचा नाही. कारण मुद्द्यांवर बोलण्यासाठी वाचनआवश्यक असते व वाचनाशी आपला संबंधच तुटला.आपण इन्स्टाग्राम, फेसबुक व व्हॉट्सअॅपवरच अधिकविश्वास ठेवू लागलो आहोत. तिथे कोणीही काहीहीसांगितले की, तेच खरे मानण्याची सवय झाली.आपल्या मुलांनाही पुस्तकांपासून दूर नेत आहोत.कोणीतरी सांगितले, गांधीजी असे होते; आपण ते मान्यकेले. आता दुसरे कोणी म्हणते, गांधीजी तसे होते; तेहीआपण मान्य करतो. आयुष्यभर साधेपणाने जगलेल्यात्या महान व्यक्तीबद्दल आपण स्वतः कधी वाचण्याचाप्रयत्नच केला नाही. हेच नेहरूंबाबतही घडले. आजचाकाळ महान आहे, हे मान्य. त्याची तुलना होऊ शकतनाही, हेही शक्य. पण गांधी-नेहरूंचा काळ, तेव्हाच्याकठीण काळात देश उभा करणे व टिकवून ठेवणे, हीसाधी गोष्ट नव्हती. आपण पुरेसे वाचन न करता तुलनाकरतो. आपल्याला कोणत्याही विषयाशी देणे-घेणेउरलेले नाही. ज्वलंत प्रश्नांशी तर अजिबात नाही. असो, विषय ई-20 चा होता. एक केंद्रीय मंत्री म्हणतात,इथेनॉल तर अनेक वर्षांपासून पेट्रोलमध्ये मिसळले जाते.मग वाहनांचे नुकसान आधी का झाले नाही? अनेकवर्षांपासून मिसळत असतील, पण तेव्हा त्याचे प्रमाणदोन-चार टक्के होते. आता ते 20 टक्क्यांपर्यंत वाढवलेआहे. नुकसान होणार असेल तर ते होणारच. शेवटीकोणत्याही गोष्टीचा फायदा किंवा तोटा हा तिच्याप्रमाणावरच अवलंबून असतो. मग त्या प्रमाणावर चर्चाका होत नाही? कच्च्या तेलाची आयात इथेनॉलमुळे कमीहोत असेल, तर इथेनॉलमिश्रित पेट्रोलचेदर का कमी झाले नाहीत? या पेट्रोलमुळेवाहनांचे मायलेज कमी होत असल्याचेसरकारही मान्य करत आहे. शेतकऱ्यांचाऊस काही दुप्पट दराने विकला जातनाही. ते तर अनेक वर्षांपासून संपूर्ण ऊसविकतच आहेत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- बीड: मुंबईकडे निघाल्यादरम्यान पाटोद्यात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली; बेडवरून हलणेही झाले कठीण, डॉक्टरांकडून तातडीचा इशारा
- मुंबई: गोरेगाव चेकनाक्याजवळ बिबट्याचा वाढता वावर; दूधसागर सोसायटी परिसरातील रहिवासी प्रचंड दहशतीखाली, अंधार पडताच नागरिक घरातच
- मुंबई: ओबेरॉय मॉल सिग्नलजवळ अनियंत्रित बेस्ट बस कारला घासून थेट मेट्रोच्या खांबावर आदळली, दोघे जण जखमी
- मुंबई: मिरा-भाईंदर जमीन विवाद प्रकरणाला मोठे वळण; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालमित्राच्या तक्रारीनंतर भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी सोडला वादग्रस्त जमिनीचा ताबा
महाराष्ट्र
- मराठवाडा: कोरडा दुष्काळ आणि पीकविम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा महामार्ग बंद; वाहतूक पूर्णपणे विस्कळीत!
- नागपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर; कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके यांच्याकडून 'आदिवासी शाळा ठीक करा' नवीन अभियानाची घोषणा
- महाराष्ट्र: ११ रुपयांची सलाईनची नळी थेट ३२५ रुपयांना; आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी खासगी रुग्णालयांच्या अवाजवी नफेखोरीचा आणि आरडाओरड्याचा पोलखोल केला
- भंडारा: ऋषीपंचमीच्या स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, चार महिला वारकरी गंभीर जखमी
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




