ई-20 म्हणजे 20 टक्के इथेनॉल, 80 टक्के पेट्रोल यांचेमिश्रण असलेले पेट्रोल. आता देशभरातील पेट्रोलपंपांवरहेच इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपलब्ध आहे. इथेनॉल हेऊस, मका आणि काही अन्य कृषी उत्पादनांपासून तयारकेले जाते. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यामागे सरकारतीन प्रमुख कारणे सांगते. पहिले म्हणजे प्रदूषण कमीकरणे. दुसरे म्हणजे कच्च्या तेलाची आयात कमी करणेव तिसरे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे. प्रदूषण कमी करण्याचा मुद्दा योग्य असू शकतो. मात्र कच्च्या तेलाची आयात कमी होत असल्यास इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे दर का कमी झाले नाहीत? यापेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज कमी होत असल्याचे सरकारही मान्य करत आहे. या पेट्रोलचा वापरकरणाऱ्यांचे म्हणणे आहे की, वाहनांचे सरासरीमायलेज 3 ते 7 टक्क्यांनी घटत आहे. तसेच या मिश्रित पेट्रोलमुळे काही जुन्या वाहनांच्या इंजिनवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असेही सांगितले जाते. अशा वाहनांसाठी दुसरा पर्याय उपलब्ध नाही. शेतकऱ्यांचाविचार केल्यास त्यांच्या ऊसाला काही दुप्पट भाव मिळतआहे का? ते तर अनेक वर्षांपासून आपला संपूर्ण ऊसविकतच आहेत. ते देखील किमान दरात. शिवाय मोठ्याप्रमाणावर इथेनॉल अमेरिकेतून आयात केले जाते .2024 च्या आकडेवारीनुसार भारताने 67.98 कोटीलिटर एथिल अल्कोहोल आयात केले होते. त्यापैकी 92टक्के म्हणजेच 62.29 कोटी लिटर अमेरिकेतून आले .सरकारचे म्हणणे आहे की, इथेनॉल मिश्रितपेट्रोलविरोधात एकही तक्रार नाही. पण आपण यापेट्रोलचा वापर काही प्रश्न न विचारता करत आहोत.जणू आपले स्वतःचे मतच उरलेले नाही. तेलघाण्याच्याबैलाप्रमाणे आपण डोके खाली घालून फिरत राहतो.मागून फटके बसत असले तरी तक्रार करण्याचे धाडसहोत नाही. सरकार करेल तेच सत्य, सरकार सांगेल तेचअंतिम सत्य. अशीच मानसिकता झाली आहे. महागाईअसो वा चुकीचे निर्णय, त्याचा आपल्यावर काहीचपरिणाम होत नाही. कारण थांबून विचार करण्यासाठीआपल्याकडे वेळच उरलेला नाही. वास्तव असे आहेकी, व्यक्ती पाहून मत बनवण्याची सवय लागली आहे.मुद्द्यांवर चर्चा करायची नाही आणि त्यांना स्पर्शहीकरायचा नाही. कारण मुद्द्यांवर बोलण्यासाठी वाचनआवश्यक असते व वाचनाशी आपला संबंधच तुटला.आपण इन्स्टाग्राम, फेसबुक व व्हॉट्सअॅपवरच अधिकविश्वास ठेवू लागलो आहोत. तिथे कोणीही काहीहीसांगितले की, तेच खरे मानण्याची सवय झाली.आपल्या मुलांनाही पुस्तकांपासून दूर नेत आहोत.कोणीतरी सांगितले, गांधीजी असे होते; आपण ते मान्यकेले. आता दुसरे कोणी म्हणते, गांधीजी तसे होते; तेहीआपण मान्य करतो. आयुष्यभर साधेपणाने जगलेल्यात्या महान व्यक्तीबद्दल आपण स्वतः कधी वाचण्याचाप्रयत्नच केला नाही. हेच नेहरूंबाबतही घडले. आजचाकाळ महान आहे, हे मान्य. त्याची तुलना होऊ शकतनाही, हेही शक्य. पण गांधी-नेहरूंचा काळ, तेव्हाच्याकठीण काळात देश उभा करणे व टिकवून ठेवणे, हीसाधी गोष्ट नव्हती. आपण पुरेसे वाचन न करता तुलनाकरतो. आपल्याला कोणत्याही विषयाशी देणे-घेणेउरलेले नाही. ज्वलंत प्रश्नांशी तर अजिबात नाही. असो, विषय ई-20 चा होता. एक केंद्रीय मंत्री म्हणतात,इथेनॉल तर अनेक वर्षांपासून पेट्रोलमध्ये मिसळले जाते.मग वाहनांचे नुकसान आधी का झाले नाही? अनेकवर्षांपासून मिसळत असतील, पण तेव्हा त्याचे प्रमाणदोन-चार टक्के होते. आता ते 20 टक्क्यांपर्यंत वाढवलेआहे. नुकसान होणार असेल तर ते होणारच. शेवटीकोणत्याही गोष्टीचा फायदा किंवा तोटा हा तिच्याप्रमाणावरच अवलंबून असतो. मग त्या प्रमाणावर चर्चाका होत नाही? कच्च्या तेलाची आयात इथेनॉलमुळे कमीहोत असेल, तर इथेनॉलमिश्रित पेट्रोलचेदर का कमी झाले नाहीत? या पेट्रोलमुळेवाहनांचे मायलेज कमी होत असल्याचेसरकारही मान्य करत आहे. शेतकऱ्यांचाऊस काही दुप्पट दराने विकला जातनाही. ते तर अनेक वर्षांपासून संपूर्ण ऊसविकतच आहेत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: बीड बायपासवरील जाबिंदा ग्राउंडजवळ तरुणाला चाकूचा धाक दाखवून सोन्याची साखळी लूटली
- रायगड: रामधरणेश्वर येथील तलावात बुडून २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!
- 'क्राईम पेट्रोल' फेम अभिनेता सतीश नायकोडी यांची फसवणूक; एसआरए इमारतीत स्वस्त फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली लाखांची लुबाडणूक
- छत्रपती संभाजीनगर हादरलं! सामान पॅक करण्याच्या बहाण्याने बोलावून ३१ वर्षीय पीएचडीच्या विद्यार्थिनीवर रात्री अत्याचार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्याने खळबळ!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: बीड बायपासवरील जाबिंदा ग्राउंडजवळ तरुणाला चाकूचा धाक दाखवून सोन्याची साखळी लूटली
- ईएमआय एक-दोन दिवस उशिरा भरल्यास सीबीआयएल स्कोअर खराब होतो का; जाणून घ्या नियम आणि परिणाम
- बीड: आष्टीत अमृता फडणवीस यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन; बीडमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन
- कोल्हापूर: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील अपहार प्रकरणात मोठी घडामोड; १५ दिवसांपूर्वी जमा झाले आणखी २८ लाख
गुन्हा
- नागपुर: फ्रेंडशिप डे दिवशी थरार; लग्न आणि गिफ्टच्या वादातून तरुणीला नदीत ढकलून केली हत्या, खळबळजनक घटना उघड
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पेट्रोल भरलं अन् पैसे न देता कारसह पसार? तरुणीचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रस्ता बंद झाला तर निरीक्षकांनीच उचलली कुऱ्हाड! उत्तराखंड पोलिसांचा व्हिडिओ चर्चेत
पुण्यातील लोणीकंद पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप
देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज




























Subscribe to my channel




