
Mumbai police file FIRs against Maratha protesters after quota agitation : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यातील मराठ्यांने मुंबईमध्ये पाच दिवस उपोषण, आंदोलन केले. मंगळवारी सायंकाळी सरकारने काही मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण माघारी घेतलं अन् मराठ्यांना मुंबई सोडण्याचे आवाहन केले. मराठे मुंबईतून निघाल्यानंतर पोलिसांकडून धडाधड गुन्हे दाखल केले जात आहे. अज्ञात व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केले आहेत. बेकायदेशीरपणे गर्दी जमवणे, दमदाटी करणं, याप्रकरणी पोलिासांनी गुन्हे दाखल केले आहेत.
मरिन ड्राईव्ह आणि परिसरात बेकायदेशीरपणे गर्दी जमवणे, दमदाटी केल्याप्रकरणी डोंगरी पोलिसांकडून अज्ञातांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आंदोलनानंतर मराठा मुंबईतून निघून गेल्यानंतर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ८ ते १० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेक. मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक पोलिसांच्या कारवाईवर काय बोलणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत हजारो मराठा बांधव मुंबईमध्ये शेकडो गाड्या घेऊन आले होते. आझाद मैदानात मर्यादित जागा असल्याने मराठा बांधवांनी CSMT आणि आजुबाजूच्या परिसरात आश्रय घेतला होता. अनेक मराठा आंदोलकांनी मंत्रालय, आमदार निवास, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, हायकोर्ट, मरिन ड्राईव्ह या ठिकाणी भटकंती केली होती. रस्त्यावर डान्स, कब्बडी, घोषणाबाजी करण्यात आली होती.
मराठा आंदोलनाच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांकडून ९ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. झोन १ च्या हद्दीतीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आझाद मैदान पोलीस ठाण्यात ३, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात २, जे जे मार्ग, कुलाबा, एम आर ए मार्ग आणि डोंगरी पोलीस ठाण्यातही प्रत्येकी एक एक गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
बेकायदेशीर जमाव, रस्ता अडवणे अशी कृत्ये करणाऱ्या अज्ञात आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयाच्या निर्देशाचं उल्लघंन करत, कायदा हातात घेतल्याप्रकरणी मराठा आंदोलकांवर मुंबई पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाहतूकीस अडथळा करणे, सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान यासह मारहाण या प्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सर्व गुन्ह्यांमध्ये अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून अज्ञात व्यक्तींवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



