
Mumbai : विधानसभा निवडणूकीचा निकाल हाती आल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. निवडणूकीच्याआधी प्रचार आणि निवडणूकीचे मुद्दे पाहता महायुतीचा पगडा महाविकास आघाडीच्या तुलनेत भारी होता हे सर्वांनाच दिसले, मात्र यंदाची निवडणूक आणखी एका कारणासाठी महत्वाची मानल्या जात होती. अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात ही प्रतिष्ठेची लढत होती. निवडणूकीचे निकाल पाहता शरद पवार गटाच्या तुलनेत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळाले आहे. या यशासाठी कोणकोणते घटक कारणीभूत ठरले ते आपण जाणून घेऊया.
यंदाच्या विधानसभा निवडणूकीत तब्बल 40 जागांवर अजित पवार गट आणि शरद पवार गटाचे उमेदवार आमने-सामने होते. यामध्ये बारामतीत अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार अशी लढत होती. अजीत पवारांनी तब्बल एक लाख मतांनी पुतण्या युगेंद्र पवार याचा पराभव केला. 40 जागांपैकी फक्त 7 जागांवरच शरद पवार गटाला आपला गड राखता आला. उर्वरीत 30 जागांवर अजित पवार गटाला यश मिळाले.
|
|
राखर पट्टा हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा गड मानला जातो. शरद पवार यांनी साखर कारखण्यासाठी केलेली कामे ही सर्वश्रृत आहेत, असे असतानाही यंदाच्या निवडणूकीत शरद पवार गटाला या भागात पराभवा सामना करावा लागला. यंदाच्या निवडणूकीत लाडकी बहिण योजना ही मतदारांना आकर्षित करण्यासाठी निर्णायक ठरली.
सर्वसामान्यांनी या योजनेचा भरभरून लाभ घेतल्यामुळे महाविकास आघाडीनेदेखील या योजनेच्या विरूद्ध तिव्र भूमिका घेणे टाळले. याचा लाभ महायुतीला झाला. लाडकी बहिण योजनेच्या प्रचारापुढे महाविकास आघाडीचे सर्व मुद्दे फोल ठरले. हेच समिकरण साखर पट्ट्यातील मतदार संघातही लागू पडले. परिणामी काही निवडक जागा सोडल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळाले. यंदाच्या निवडणूत विकासाचा मुद्दा हा दुय्यम अल्याचेही अनेकांना जाणविले. या निवडणूकीत लाडकी बहिण योजना सर्व मुद्द्यांवर भारी पडल्याची चर्चा आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



