
Maharashtra Election Results : विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्राने न भूतो न भविष्यति असं यश दिलेय. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलाय. भाजपने तब्बल १३२ जागा जिंकल्यात. महायुतीमध्ये आता भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल. महाराष्ट्र भाजपच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रात इतकं मोठं यश मिळाले असेल. २०१४ मध्ये मोदींच्या लाटेतही भाजपला इतकं अभूतपूर्व यश मिळालं नव्हतं. त्यावेळी भाजपने १२२ जागांवर विजय मिळवला होता. आता एकटा भाजप १३२ जागांपर्यंत पोहचलाय.
भाजपच्या या अभुतपूर्व विजयात देवेंद्र फडणवीस यांचं योगदान नाकारता येणार नाही. महायुतीचं दोन दिवसांत सरकार स्थापन केलं जाणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीचा फायदा झाला का? काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा आहे का? यासारखी राजकीय चर्चा सुरू आहे.
|
|
२०१९ विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे राजकारण ३६० डिग्रीमध्ये बदलले. ठाकरेंनी भाजपसोबत जाण्यास नकार दिला, त्यानंतर फडणवीस यांनी पहाटेच अजितदादांसोबत सूर जुळवले. पण खूप काळ हे टिकलं नाही. राज्यात मविआच्या सरकारचा जन्म झाला. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस हे पक्ष एकत्र आले. त्यांनी सत्तास्थापन करत भाजपला जोरदार धक्का दिला. देवेंद्र फडणवीस यांना मुखमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं. ही सल कायम त्यांच्या मनात राहिली. पण २०२२ मध्ये शिवसेना आणि २०२३ मध्ये एकसंध राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले.
मुख्यमंत्रिपदावरुन भाजप आणि एकसंध शिवसेना यांचं फाटलं. ठाकरेंनी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत हातमिळवणी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. उद्धव ठाकरे यांनी स्वत: मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत महाराष्ट्राला आणखी एक धक्का दिला. पण दोन-अडीच वर्षात ठाकरेंचं सरकार कोसळलं. एकनाथ शिंदें यांच्या बंडामुळे ठाकरेंचं सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे यांनी ४० आमगारांना सोबत जात गुनाहाटी गाठली. मविआचे सरकार कोसळलं, अन् एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. शिवसेनेत उभी फूट लढली. शिवसेना कुणाची याचा सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरु आहे. पण आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंना धक्का बसला.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




