7 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

इराणमधील अशांततेमुळे पुन्हा एकदा इस्लामिकरिपब्लिकच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेआहे. मागील घटनांप्रमाणेच निदर्शनांचे चित्र समोर येतआहेत. सोशल मीडिया वातावरण आणखी तापवतआहे. इराणबाहेर सत्ता परिवर्तन होईल अशी अटकळपसरत आहे. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीपासून इराणनेराजकीय सुधारणा चळवळी, आर्थिक चिंता,सामाजिक निर्बंध किंवा इतर तात्कालीक कारणांमुळे अनेक काळ अंतर्गत अशांततेचा अनुभव घेतला आहे. सर्व प्रकारची आंदोलने होऊनही तीच व्यवस्था कायम आहे. याचे कारण असे की इस्लामिक क्रांतीने केवळ शाहला काढून टाकले नाही आणि नवीन सरकारस्थापन केले नाही तर एक विशिष्ट व्यवस्था निर्माणकेली. त्यात विचारसरणी, धर्मगुरूंचे अधिकार आणि सुरक्षा यंत्रणा एकमेकांशी जोडलेली आहेत.
या व्यवस्थेच्या केंद्रस्थानी इस्लामिक रिव्होल्यूशनरीगार्ड कॉर्प्स आहे. ते केवळ सीमांचे रक्षण करणारेपारंपारिक सैन्य नाही तर क्रांतीचे रक्षक आहे. एकसंस्था म्हणून त्याचे अस्तित्व इस्लामिक रिपब्लिकपासूनवेगळे करता येत नाही. अरब स्प्रिंग दरम्यान इजिप्तआणि तुर्कीमधील सैन्याने सत्ताधारी वर्गाचे नव्हे तरराज्याचे रक्षण केले. परंतु इराणमध्ये सुरक्षा यंत्रणा स्वतःराजकीय व्यवस्थेचा भाग आहे. म्हणून अशांततेच्याकाळात ते तटस्थ किंवा अलिप्त राहू शकत नाही. परंतुयाचा अर्थ असा नाही की इराणी सरकार दबावाशिवायआहे. पिढ्यानपिढ्या होणाऱ्या बदलांमुळे गंभीर आव्हानेनिर्माण झाली आहेत. आज निदर्शनांचे नेतृत्व करणाऱ्यातरुण आणि शहरी मध्यमवर्गाला १९७९ च्या क्रांतीशीभावनिक जोड नाही. त्यांची विचारसरणी क्रांतीच्याआठवणींपेक्षा डिजिटल कनेक्टिव्हिटी, जागतिकअनुभव आणि वाढत्या अपेक्षांमुळे अधिक प्रेरित आहे.इराणला दीर्घकाळ लागू असलेल्या निर्बंधांचा मोठाफटका बसला आहे. आर्थिक एकाकीपणामुळे विकासखुंटला आहे. आधुनिकीकरण मर्यादित झाले. संधी कमीझाल्या आहेत. याचा फटका सामान्य लोकांना सहनकरावा लागला आहे. त्यामुळे निदर्शने वाढली आहेत.विशेषतः देशाचे उज्ज्वल भविष्य न पाहणाऱ्यातरुणांमध्ये. अमेरिका आणि इस्रायलशी शत्रुत्व देखीलसामाजिक ओझे म्हणून पाहिले जात आहे. इराणमध्ये२००९, २०१७-१८, २०१९ आणि २०२२ मधीलअशांततेसह अनेक मोठ्या निदर्शने झाली . प्रत्येक वेळीबाहेरील लोकांनी राजवटीच्या पतनाबद्दल अंदाजलावला. प्रत्येक वेळी तीच व्यवस्था कायम राहिली.निदर्शनांचे नेतृत्व करण्यास सक्षम एकसंध राष्ट्रीय नेतृत्वनाही. विरोधी नेते अनेकदा सरकारबाहेर राहिले आहेत.इराणी समाजात विश्वासार्हतेचा अभाव आहे. परिणामीनिदर्शने अचानक सुरू होऊ शकतात. परंतु त्यांना जोरमिळत नाही. इराणच्या सुरक्षेत कोणतेही तडे नाहीत.आयआरजीसी, पोलिस आणि गुप्तचर संस्था एकजूट,निष्ठावान, प्रभावी आहेत. अलिकडच्या आठवड्यातपाश्चात्य आवाज अधिक वाढले. व्हेनेझुएलासारख्याअमेरिकेच्या कृतींमुळे ते बळकट झाले आहेत. परंतुइराण व्हेनेझुएला नाही. हा खूप मोठा अधिक सुरक्षित ,गुंतागुंतीचा देश आहे. तेथील बाह्य लष्करी कारवाईमुळेपश्चिम आशियामध्ये तणाव वाढू शकतो. अनेकदा असेगृहीत धरले जाते की बाह्य शक्ती राजवट बदल घडवूनआणू शकतात. परंतु हेतू आणि क्षमतांमध्ये मोठी दरीआहे. भूतकाळात परदेशातून प्रायोजित अशांततेमुळेइराणमध्ये "परदेशी कट’ असल्याच्या गृहितकालाबळकटी मिळाली. राष्ट्रवादाला खतपाणी मिळाले.शिवाय चीन- रशियालाही अस्थिर इराण नको.हे हेमहत्त्वाचे ठरते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे)

इराणमध्ये निदर्शनांचे नेतृत्व करणाऱ्यातरुणांना १९७९ च्या क्रांतीशी भावनिकनाळ नाही. तरीही ही एक व्यवस्था आहे.त्यात विचारसरणी, धर्मगुरूंची शक्तीआणि सुरक्षा यंत्रणा एकमेकांशी जोडलेलेआहेत.

This post was originally published on this site.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




