7 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

२०२५ मावळले ! २६ आले आहे. आपली प्रार्थना एवढीचकी आपल्या सर्व कृती सत्कर्म ठराव्यात! देव आपल्यालाआशीर्वाद देवो की गेल्या वर्षीसारख्या दुर्घटनांना तोंड द्यावेलागू नये. परंतु वेळ कधीही कुणासाठी थांबत नाही किंवाती कुणासाठीही चालत नाही. वेळेचा स्वतःचा मार्ग आहे.वर्षानुवर्षे, युगानुयुगांपासून. वेळ कधीही थकलेली नाहीकिंवा ती कधीही बसली नाही. परंतु २०२५ नावाच्याभागाला अपघात आणि दुर्घटनांच्या अनेक खोल आणि ताज्या जखमा आहेत. त्यावरून काळही जणू आता स्वतः वृद्ध झाला आहे. त्याचेही केस जणू पिकले आहेत.
महाकुंभमेळा असो आणि त्यादरम्यान झालेले विविध अपघात असोत किंवा अहमदाबाद विमान अपघात असो. आजही त्या आठवणीने हाडेही थरथरतात. शरीरातीलप्रत्येक नस थरथर कापते. महाकुंभाबद्दल बोलायचे झालेतर २९ जानेवारी २०२५ च्या त्या रात्री प्रयागराजमध्ये गर्दीइतकी प्रचंड होती की गंगेचे पाणीही कमी वाटत होते.पहिली डुबकी मारण्याच्या घाईत चेंगराचेंगरी झाली. मुले, महिला, वृद्ध असे सगळेच चिरडले गेले. ओळखपटलेल्यांची संख्या ३७ होती. परंतु अनेक महिन्यांपासूनआपल्या जिवलगांचा शोध घेणाऱ्या नातेवाईकांची संख्यामोठी होती. कारण त्यांचा पत्ता लागला नाही. त्यांचे कायझाले कुणास ठाऊक? ते वाळूत गाडले गेले होते का? तेगंगेत बुडाले का? कुणालाही माहिती नाही. ना लोकांना,ना प्रशासनाला, ना स्थानिक संस्थांना! ...आणि सरकारचेम्हणाल तर त्याला तर काहीही ठाऊक नाही. कदाचित तेजाणून घेऊ इच्छितही नाही. दिल्ली रेल्वे स्टेशनवरहीअशीच एक घटना घडली. तारीख १५ फेब्रुवारी होती. गर्दीव्यवस्थापनातील निष्काळजीपणामुळे कुंभ यात्रेकरूंमध्येचेंगराचेंगरी झाली. १८ जणांचा मृत्यू झाला.
दुसरी मोठी घटना म्हणजे अहमदाबादहून लंडनलाजाणारे एअर इंडियाचे ड्रीमलायनर विमान उड्डाणानंतरलगेचच कोसळले. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजयरूपानी यांच्यासह सुमारे २६० जणांना काळाने गडप केले.चौकशी सुरू असली तरी खरे कारण अद्याप अज्ञात आहे.भारतात क्रिकेटचा ज्वर कुणाला ठाऊक नसेल?आयपीएल सुरू झाल्यापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेपहिल्यांदाच विजय मिळवला होता. ४ जून २०२५ रोजी याविजयाच्या उत्सवादरम्यान इतके लोक जमले की त्यांनीएकमेकांना चिरडले. तिथे सुमारे ११ जणांचा मृत्यू झाला.या घटनेने जाहीर कार्यक्रमांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्नउपस्थित केले. पण कोण ऐकते? प्रशासन गप्प आहेआणि सरकारांनी तर आपले कान केव्हाच बंद केलेलेआहेत. उत्तराखंडमध्ये ढगफुटीला मर्यादाच नाही.माणसाने डोंगर पोखरले , नद्या अरुंद केल्या. मार्गात घरेबांधली. नंतर त्याचे दुष्परिणामही भोगले आहेत. काहीठिकाणी ढगफुटीने वस्त्या वाहून नेल्या तर काही ठिकाणीघरे - लोक बुडाले. ५ ऑगस्ट रोजी चमोली -पिथोरागडमध्ये पूर, भूस्खलनात २५ मृत्यू झाले.अनियोजित विकासाचे धोके पुराच्या पाण्यासारखेउदयास आले. परंतु कोणतीही खबरदारी किंवा दक्षतापाळली नाही. सरकारे स्वतःचा बचाव करण्यासाठीसबबी सांगत राहिली. नेते मनात येईल ते बोलत राहिले.ढगफुटी, भूस्खलन सुरूच राहिले. लोकांचे मृत्यू होतराहिले. १ एप्रिल २०२५ रोजी गुजरातमधील डिसा येथीलएका फटाका कारखान्यात स्फोटात २१ कामगारांचा मृत्यूझाला. या अपघातानंतर औद्योगिक सुरक्षा व कामगारकायदे कडक करण्याची मागणी झाली. शेवटीसारवासारवी झाली. आपण फक्त आशा करू शकतो कीआपल्या चुकांमुळे नव्या वर्षात कोणतेही अपघात होणारनाहीत याची शपथ घेऊ.सरकारे अशा दुर्घटनांचीपुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रामाणिक प्रयत्न करतील.

अनियोजित विकासाचे धोके पुराच्यापाण्यासारखे समोर आले परंतु कोणतीहीखबरदारी घेतली गेली नाही. सरकारेसबबी सांगतात. नेते त्यांच्या मनात येईलते बोलतात. आपल्या चुकांमुळे नवीनवर्षात कोणतीही दुर्घटना घडणार नाही,अशी आशा बाळगायला हरकत नाही.

This post was originally published on this site.
शहर
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई! सर्व धरणसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित; विभागीय आयुक्तांचे वीजपंप जप्त करण्याचे कठोर आदेश
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
महाराष्ट्र
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- नंदुरबार: गावोगावी उभे राहिलेत दोन गट, पक्षात गटबाजीचा आजार..; शिंदेंच्या आमदारानेच उघड केली स्वतःच्या पक्षाची पोलखोल!
गुन्हा
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला


























Subscribe to my channel




