7 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

२०२५ मावळले ! २६ आले आहे. आपली प्रार्थना एवढीचकी आपल्या सर्व कृती सत्कर्म ठराव्यात! देव आपल्यालाआशीर्वाद देवो की गेल्या वर्षीसारख्या दुर्घटनांना तोंड द्यावेलागू नये. परंतु वेळ कधीही कुणासाठी थांबत नाही किंवाती कुणासाठीही चालत नाही. वेळेचा स्वतःचा मार्ग आहे.वर्षानुवर्षे, युगानुयुगांपासून. वेळ कधीही थकलेली नाहीकिंवा ती कधीही बसली नाही. परंतु २०२५ नावाच्याभागाला अपघात आणि दुर्घटनांच्या अनेक खोल आणि ताज्या जखमा आहेत. त्यावरून काळही जणू आता स्वतः वृद्ध झाला आहे. त्याचेही केस जणू पिकले आहेत.
महाकुंभमेळा असो आणि त्यादरम्यान झालेले विविध अपघात असोत किंवा अहमदाबाद विमान अपघात असो. आजही त्या आठवणीने हाडेही थरथरतात. शरीरातीलप्रत्येक नस थरथर कापते. महाकुंभाबद्दल बोलायचे झालेतर २९ जानेवारी २०२५ च्या त्या रात्री प्रयागराजमध्ये गर्दीइतकी प्रचंड होती की गंगेचे पाणीही कमी वाटत होते.पहिली डुबकी मारण्याच्या घाईत चेंगराचेंगरी झाली. मुले, महिला, वृद्ध असे सगळेच चिरडले गेले. ओळखपटलेल्यांची संख्या ३७ होती. परंतु अनेक महिन्यांपासूनआपल्या जिवलगांचा शोध घेणाऱ्या नातेवाईकांची संख्यामोठी होती. कारण त्यांचा पत्ता लागला नाही. त्यांचे कायझाले कुणास ठाऊक? ते वाळूत गाडले गेले होते का? तेगंगेत बुडाले का? कुणालाही माहिती नाही. ना लोकांना,ना प्रशासनाला, ना स्थानिक संस्थांना! ...आणि सरकारचेम्हणाल तर त्याला तर काहीही ठाऊक नाही. कदाचित तेजाणून घेऊ इच्छितही नाही. दिल्ली रेल्वे स्टेशनवरहीअशीच एक घटना घडली. तारीख १५ फेब्रुवारी होती. गर्दीव्यवस्थापनातील निष्काळजीपणामुळे कुंभ यात्रेकरूंमध्येचेंगराचेंगरी झाली. १८ जणांचा मृत्यू झाला.
दुसरी मोठी घटना म्हणजे अहमदाबादहून लंडनलाजाणारे एअर इंडियाचे ड्रीमलायनर विमान उड्डाणानंतरलगेचच कोसळले. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजयरूपानी यांच्यासह सुमारे २६० जणांना काळाने गडप केले.चौकशी सुरू असली तरी खरे कारण अद्याप अज्ञात आहे.भारतात क्रिकेटचा ज्वर कुणाला ठाऊक नसेल?आयपीएल सुरू झाल्यापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेपहिल्यांदाच विजय मिळवला होता. ४ जून २०२५ रोजी याविजयाच्या उत्सवादरम्यान इतके लोक जमले की त्यांनीएकमेकांना चिरडले. तिथे सुमारे ११ जणांचा मृत्यू झाला.या घटनेने जाहीर कार्यक्रमांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्नउपस्थित केले. पण कोण ऐकते? प्रशासन गप्प आहेआणि सरकारांनी तर आपले कान केव्हाच बंद केलेलेआहेत. उत्तराखंडमध्ये ढगफुटीला मर्यादाच नाही.माणसाने डोंगर पोखरले , नद्या अरुंद केल्या. मार्गात घरेबांधली. नंतर त्याचे दुष्परिणामही भोगले आहेत. काहीठिकाणी ढगफुटीने वस्त्या वाहून नेल्या तर काही ठिकाणीघरे - लोक बुडाले. ५ ऑगस्ट रोजी चमोली -पिथोरागडमध्ये पूर, भूस्खलनात २५ मृत्यू झाले.अनियोजित विकासाचे धोके पुराच्या पाण्यासारखेउदयास आले. परंतु कोणतीही खबरदारी किंवा दक्षतापाळली नाही. सरकारे स्वतःचा बचाव करण्यासाठीसबबी सांगत राहिली. नेते मनात येईल ते बोलत राहिले.ढगफुटी, भूस्खलन सुरूच राहिले. लोकांचे मृत्यू होतराहिले. १ एप्रिल २०२५ रोजी गुजरातमधील डिसा येथीलएका फटाका कारखान्यात स्फोटात २१ कामगारांचा मृत्यूझाला. या अपघातानंतर औद्योगिक सुरक्षा व कामगारकायदे कडक करण्याची मागणी झाली. शेवटीसारवासारवी झाली. आपण फक्त आशा करू शकतो कीआपल्या चुकांमुळे नव्या वर्षात कोणतेही अपघात होणारनाहीत याची शपथ घेऊ.सरकारे अशा दुर्घटनांचीपुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रामाणिक प्रयत्न करतील.

अनियोजित विकासाचे धोके पुराच्यापाण्यासारखे समोर आले परंतु कोणतीहीखबरदारी घेतली गेली नाही. सरकारेसबबी सांगतात. नेते त्यांच्या मनात येईलते बोलतात. आपल्या चुकांमुळे नवीनवर्षात कोणतीही दुर्घटना घडणार नाही,अशी आशा बाळगायला हरकत नाही.

This post was originally published on this site.
शहर
- सांगलीत भीषण अपघात; ऐक्सल तुटल्याने खासगी बस थेट शेतात घुसली, चालक-वाहकाचा दुर्दैवी अंत!
- हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! मुंबई सोडून आता बंगळुरूमध्ये करणार सराव; कारकिर्द वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल.
- 'अखेर आम्हाला न्याय मिळालाच'; नसरापूरच्या चिमुकलीच्या मारेकऱ्याला फाशी, निकालाचे नागरिकांकडून शांततेत स्वागत!
- आंबेगावमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला तीव्र विरोध; विविध संघटनांकडून तहसीलदारांना निवेदन सादर.
महाराष्ट्र
- 'अखेर आम्हाला न्याय मिळालाच'; नसरापूरच्या चिमुकलीच्या मारेकऱ्याला फाशी, निकालाचे नागरिकांकडून शांततेत स्वागत!
- आंबेगावमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला तीव्र विरोध; विविध संघटनांकडून तहसीलदारांना निवेदन सादर.
- शाहूकालीन गर्डर गेले कुठे? कोल्हापूरच्या ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामावरून नवा वाद!
- माउलींच्या रथाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; आषाढी वारीसाठी १ टन वजनाचा हलका 'चांदीचा रथ' सज्ज!
गुन्हा
- निवृत्त पोलिसाला स्वस्त घर पडले महागात; १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल
- जळगाव: ४० वर्षीय महिलेवर मित्रासमोरच सामूहिक अत्याचार; नराधमांनी व्हिडीओ बनवून केला व्हायरल, १४ जण अटकेत!
- पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
राजकीय
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जून २०२६: 'या' राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अमाप यश आणि संपत्ती!
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
मनोरंजन
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
देश विदेश
- हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! मुंबई सोडून आता बंगळुरूमध्ये करणार सराव; कारकिर्द वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल.
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- E20 पेट्रोल हा केवळ 'प्रयोग', अंतिम निष्कर्ष पुढच्या वर्षी येणार; केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक खुलासा!
- गोव्याच्या डेल्टा धबधब्यावर बेळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू; पर्यटनाचा आनंद ठरला काळ!



























Subscribe to my channel
