भाषा एक घर आहे. मग तिला काही लोक झोपडीम्हणोत किंवा बंगला. राहणाऱ्यांसाठी ती एक आश्रयस्थानआहे, ज्यात आपल्या भावनांना, विचारांना अभिव्यक्तीचेसाधन मिळते. जर काही साधन त्यात नसेल तर आपणदुसऱ्या भाषांतून आणतो आणि त्यांना परत करत नाही,आपल्या घरात जोडून घेतो. हा सिलसिला जुना आहे. अनेकदा असेही होते की आपली ओळखबदलण्याच्या इच्छेने आपण आपली भाषा सोडून नवीनमार्ग स्वीकारतो. मला आठवते एक पात्र- फातिमालोखंडवाला. गुजरातच्या लेखिका इला मेहता यांची एककादंबरी आहे, ज्यात गावात वाढलेली फातिमा आपल्यामर्यादित आयुष्यातून बाहेर पडून काहीतरी बनू इच्छिते.गावातील एकमेव आणि स्वातंत्र्योत्तर पहिल्या शाळेची तीविद्यार्थिनी आहे. नवीन गोष्टी शिकून घरी येऊन आपल्याआईला सांगते. खदीजा सौराष्ट्राच्या गावरान बोलीतम्हणते, ‘हाचु? टीचर असे म्हणते?’ फातिमा तिचीगुजराती सुधारून म्हणते, ‘बा, हाचु नाही साचु.’ अशा प्रकारच्या संवादांचे भाषांतर करताना मला आवश्यक वाटले की भाषेतील फरक मराठीतही स्पष्ट असावेत, जेणेकरून माझ्या मराठी भाषांतराच्यावाचकांना लक्षात येईल की बदल अनेकदा भाषेपासूनसुरू होतात. आजचा माझा लेख भाषेच्याराजकारणाच्या दुसऱ्या बाजूवर आहे, परंतु माझेउदाहरण कदाचित त्यात साह्यभूत ठरेल. आपल्याच देशातील लोक, विशेषतः इंग्रजीतवाचणारे-लिहिणारे लोक, अनेकदा इतर भारतीय भाषांना‘व्हर्नाक्युलर’ म्हणतात. माझे त्यांच्याशी युद्ध आहे. आम्हीहा शब्द इंग्रजांकडून शिकलो आणि त्यांनी लॅटिनमधून.इंग्रजांना संस्कृतमध्ये रस होता, कारण त्यांना वाटले कीहिंदुस्थानच्या प्रणाली समजून घेण्याची गुरुकिल्लीसंस्कृतकडे होती. यावर टिप्पणी न देता मी त्यांच्या इतरभाषांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाबद्दल बोलू इच्छिते.ज्यांना आपण प्रादेशिक भाषांचा दर्जा देतो, त्यांनाअनेक शतकांपर्यंत जंगली आणि अशिष्ट बोलीसमजणे हे इंग्रजांचे वैशिष्ट्य होते. त्यांच्याकडून हीसवय काही अंशी आम्हीही स्वीकारली. जेव्हा त्याभाषा समजून घेणे आवश्यक वाटले, तेव्हा इंग्रजांनीत्यांना ‘व्हर्नाक्युलर’ नाव दिले आणि शाळांमध्ये त्याचेशिक्षण, त्यांचे शब्दकोश इत्यादी बनवण्याचे प्रयत्नकेले. परंतु या भाषांना कधीही बौद्धिक विचारांचेमाध्यम मानले नाही. आज याच भाषांतून साहित्यावरमहत्त्वाचे विचार येतात. तेव्हा हे वसाहतवादी विभाजनकरणे अत्यंत अन्यायकारक आहे. मराठी किंवा हिंदी किंवा गुजराती ‘व्हर्नाक्युलर’कोणत्या दृष्टिकोनातून आहेत, किंवा कुणाच्यानजरेतून आहेत? मला आठवते की शाळेत एखादीनवीन विद्यार्थिनी हिंदी किंवा गुजराती माध्यमातूनआली तर बाकीचे लोक म्हणायचे- ‘शी इज व्हर्नाक.’जणू काही ती एखादा नवीन प्राणी असेल.‘व्हर्नाक्युलरिझम’चा तरी अर्थ होतो कीघर-गल्ली-बाजाराच्या भाषांकडे वळणे. पण‘व्हर्नाक’ म्हणून एक विशेषण बनवणे आणि इतक्याभिन्न भाषांना एका शब्दाने धिक्कारणे हे आपल्याविचारांत आणि मानसिकतेत असलेल्यागुलामगिरीच्या अंशाकडे संकेत करते. प्रत्येक भाषा भाषा असते. तिची आपली प्रतिष्ठाआहे. आणि ती भाषा बोलणाऱ्यांसाठी ती एखाद्याजिवंत माणसासारखी असते, ज्याने त्यांचे पालनपोषणकेले आहे. मला ‘डायलेक्ट’ शब्दही आवडत नाही.हो, मी मानते की आपल्या शैलीचे अनेक स्तरअसतात. तद्भव स्तर आपल्या भागातून, जातीतून,प्रदेशातून बनतो आणि एक अनुवादक म्हणून मी त्यांनाकायम ठेवण्याचा प्रयत्न करते. परंतु मुख्य प्रवाहातीलभाषेची तुलना करून मी त्यांची अवहेलना करत नाही,आणि त्यांना ‘डायलेक्ट’चा दर्जा देऊन मानसिकत्रासही देत नाही. केवळ भाषेचा फरकच नाही, तर जमीनआणि व्यवसायाशी जोडलेले समाजाचे रूढ-प्रयोग,संवाद सर्व काही आपल्याला विचार करायला भागपाडतात की आपण ज्याला हेजेमनी किंवा वर्चस्व म्हणतो,त्याचे पहिले प्रतिबिंब तर भाषेवर पडते. अलीकडेचएका गोष्टीचे भाषांतर करताना मनोरंजक अनुभव आला.दशरथ परमार नावाच्या लेखकाची एक गोष्ट आहे, ज्यातबँकेच्या नवीन मॅनेजरच्या इंग्रजीतील हुकुमावरून त्यांचीगुजराती कुठली आहे, म्हणजेच ते कोणत्या भागातीलआणि जातीचे आहेत, याचा पत्ता लागत नाही. त्यांच्यानावाच्या पी.के. गुजरातीवरूनही पत्ता लागत नाही. पणशेवटी भाषेवरूनच रहस्य उलगडते. आपल्याअस्तित्वाच्या आणि आपल्या भाषेच्या दरम्यान मोठीखोल साखळी आहे. म्हणूनच भाषेचे वर्णन करणारेशब्दही आपल्याला जबाबदारीने वापरावे लागतील. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे) बालपणी मुले निबंधाच्या सुरुवातीलाम्हणायची- ‘लँग्वेज इज अ टूल ऑफकम्युनिकेशन’. या विचारसरणीमुळेआपण भाषेच्या बाबतीत अन्याय करतराहतो. वास्तविक भाषा एक घर आहे- मगती झोपडी समजा किंवा बंगला.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



