
Monsoon Updates : राज्यात पुणे, मुंबई, सोलापूरसह इतर शहरात मान्सून दाखल झालाय. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील विविध ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यभरात होत असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालंय. हवामान विभागानं शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी दिलीय. राज्याला झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर उद्यापासून कमी होणार असल्याची माहिती हवामान विभागांचे हवामान तज्ञ एस.डी.सानप यांनी दिलीय.
राज्याचा विचार केला तर कोकण परिसरात आज चांगला पाऊस झाला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा क्षेत्र तयार झालं असून येणाऱ्या चार ते पाच दिवस राहील. आज पुण्यातील घाट माथ्यावर ऑरेज अलर्ट देण्यात आलाय. कोल्हापूर येथील घाट माथ्यावर देखील रेड अलर्ट देण्यात आलाय. पुणे मुंबई येथे देखील आज ऑरेंज अलर्ट आहे.
सध्या जे काही आज आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे, त्याची तीव्रता उद्यापासून कमी होणार आहे. हळूहळू राज्यात देखील पावसाचा प्रमाण कमी होणार असल्याची माहिती सानप दिलीय.
राज्यात या मुसळधार पावसामुळे जवळपास ३४ हजार हेक्टर असं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. काही शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा दुबार पेरणीच संकट आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू, नये तसेच जिथे जास्त पाऊस झाला आहे तिथे वाफसा तयार झाल्यास पेरणी करावी. कृषी विभागाकडून ज्या काही सूचना येतील त्या सूचनांचा पालन शेतकऱ्यांनी करावं, असं आवाहन देखील यावेळी हवामान विभागाच्या वतीने करण्यात आलंय.
पूर्व विदर्भातील गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागांमध्ये आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जातोय. यामध्ये उद्या नागपुरातही मुसळधार पावसाचा अंदाज असणार आहे.. दरम्यान बंगालमध्ये सायकॉलॉजी सर्कुलर बनल्यामुळे पावसाचा अंदाज व्यक्त केला जातोय. या आठवड्यात एलो अलर्ट असेल. वे ऑफ बंगालमध्ये एक सिस्टम तयार झाल्यामुळे पाऊस येणार असल्याचं माहिती सानप यांनी दिलीय.
सामन्याचा 10 ते 15 जूनच्या सुमारास पूर्ण विदर्भात मान्सून सक्रिय होत असतो. यावेळी केरळ असो, कर्नाटक, मुंबई महाराष्ट्राच्या काही भागात सामान्य तारखेच्या पहिले मान्सून पोहोचला आहे. बदल्या हवामानाचा परिस्थितीवर नजर ठेवून आहे. ज्या पद्धतीने सिस्टम तयार होईल, त्यानुसार मान्सून हा थोडा लवकर असू शकतो. मान्सूनसाठी पोषक परिस्थिती तयार झाल्यास तसे घोषित केले जाईल.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




