देशात करप्रणालीला नवसंशोधनाच्या क्षेत्रात ‘टॅक्सटेररिझम'' असे संबोधले जाऊ लागले आहे. पंतप्रधानवारंवार सांगतात की, भारताचे भविष्य केवळ ग्राहकबाजारपेठ बनण्यात नसून तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्वमिळवण्यात आहे. उद्योजकता आणि नवसंशोधनालाचालना देण्यासाठी सरकारने स्टँड-अप इंडिया आणिस्टार्ट-अप इंडिया यांसारख्या योजना सुरू केल्या.त्यामुळे भारतीय संशोधकांना प्रोत्साहनही मिळाले. मात्रसरकारी करप्रणालीने अनेक नकारात्मक अडथळेनिर्माण केले. हे तीन उदाहरणांतून समजून घेता येईल. पहिले उदाहरण एंजेल फंडचे आहे. क्षमता असलेल्या स्टार्टअप्सना गुंतवणूकदारांनी हा निधी दिला. परंतुआयकर विभागाने तो स्टार्टअप्सचे उत्पन्न मानून त्यांना नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली. परिणामी नवसंशोधनावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी छोट्या स्टार्टअप्सना आपले मर्यादित मनुष्यबळ कायदेशीर अडचणी सोडवण्यात खर्च करावे लागले. दुसरेउदाहरण आयआयटी संस्थांचे आहे. या संस्थांकडे संशोधनासाठी मर्यादित निधी असतो. मात्र कालांतराने उद्योगांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी स्वतंत्र इंडस्ट्री फंड उभारले. या संशोधनाचे निष्कर्ष त्वरित प्रत्यक्षातहीउतरवले जात होते. कारण समस्येची ओळख आणिगरज यांचे मूल्यांकन आधीच झालेले असे. मात्र, एकेदिवशी या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांनाही जीएसटीच्यानोटिसा मिळाल्या. उद्योगांकडून वित्तपुरवठा होणाऱ्यासंशोधनाला सेवा श्रेणीत समाविष्ट करण्यात आले. यादोन्ही प्रकरणांमुळे संशोधनाची संपूर्ण प्रक्रिया जवळपासदोन वर्षे विस्कळीत झाली. अखेर सरकारने हे प्रावधानमागे घेतल्यानंतरच परिस्थिती पूर्ववत झाली. दुसरे उदाहरण ऑनलाइन गेमिंग उद्योगाचे आहे. 2023मध्ये ‘गेम ऑफ स्किल'' ( विविध न्यायालयीननिर्णयांमध्ये तसे वर्गीकृत करण्यात आले आहे) यावरीलजीएसटी 18 टक्क्यांवरून 28 टक्के करण्यात आला. हीकरवाढ पूर्वलक्षी प्रभावाने करण्यात आली. म्हणजेचवाढीव कर 2017 पासून लागू करण्यात आला. यानिर्णयामुळे गेमिंग क्षेत्रातील नवसंशोधन जवळपास ठप्पझाले. नवसंशोधन केवळ डीआरडीओसारख्या मोठ्यासंस्थांमध्येच होत नाही. ते लहान स्टार्टअप्स व त्यांच्यानवकल्पनांच्या एकत्रित प्रयत्नांचेही फलित असते. याअडथळ्यांमुळे भारताने आपली आघाडी गमावली.भारताला नवसंशोधनाचे केंद्र बनायचे असेल आणितंत्रज्ञान क्षेत्रातील स्वावलंबन वाढवायचे असेल, तरनव्याने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानांकडे महसूलवसुलीच्या दृष्टीकोनातून न पाहणे आवश्यक नाही का?देशात औद्योगिकीकरणाला चालना दिली जात होती.तेव्हा केंद्र आणि राज्य सरकारांनी दीर्घकालीन धोरणेआखली होती. तसेच करसवलतीही दिल्या होत्या. आतापुन्हा एकदा या विषयाकडे व्यापक दृष्टीने पाहण्याचीवेळ आलेली नाही का? गुंतवणूक आकर्षितकरण्यासाठी दीर्घकालीन, स्थिर, विश्वासार्ह वसमन्वयित धोरणात्मक चौकट तयार करण्याची गरजआहे. त्यामुळे स्थिर धोरणे असलेल्या देशांकडेवळणाऱ्या स्टार्टअप्सनाही विश्वास मिळू शकेल.अन्यथा भारताची प्रतिमा केवळ परदेशात होणारेनवसंशोधन स्वीकारणाऱ्या देशाची बनेल. आज प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारच्याकरांबाबत उत्तरदायित्व निश्चित करण्याची गरज आहे.विशेषतः आरोग्य आणि शिक्षण उपकरासारखे अतिरिक्तकर आकारले जात असताना ही गरज अधिकमहत्त्वाची ठरते. आयकरावरही उपकर आकारलेजातात. या माध्यमातून सातत्याने निधी जमा होतअसेल, तर देशात गुणवत्तापूर्ण शिक्षण आणिआरोग्यसेवा उपलब्ध होत आहेत, याची खात्री करणेआवश्यक आहे. त्याचे सामाजिक लेखापरीक्षणही झालेपाहिजे. भारताकडे प्रचंड क्षमता आहे. ज्ञान आणिप्रतिभेची कमतरता नाही. मात्र, संशोधन आणिनवसंशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी व्यापकदृष्टीकोनाचा अभाव हीच सर्वात मोठी अडचण आहे.भारताला जगातील अग्रगण्य अर्थव्यवस्था बनायचेअसेल, तर अडथळेमुक्त संशोधन आणिनवसंशोधनाला प्रोत्साहन देण्याशिवाय दुसरा शॉर्टकटनाही. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे. ) नवसंशोधन केवळ मोठ्या संस्थांमध्येहोत नाही तर लहान स्टार्टअप्स आणित्यांच्या नवकल्पनांच्या एकत्रितप्रयत्नांतूनही ते घडते. भारताला तंत्रज्ञानक्षेत्रात आघाडी घ्यायची असेल तरनव्याने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानांनाकरसवलती आणि करातील दिलासा देणेआवश्यक आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: बीड बायपासवरील जाबिंदा ग्राउंडजवळ तरुणाला चाकूचा धाक दाखवून सोन्याची साखळी लूटली
- रायगड: रामधरणेश्वर येथील तलावात बुडून २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!
- 'क्राईम पेट्रोल' फेम अभिनेता सतीश नायकोडी यांची फसवणूक; एसआरए इमारतीत स्वस्त फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली लाखांची लुबाडणूक
- छत्रपती संभाजीनगर हादरलं! सामान पॅक करण्याच्या बहाण्याने बोलावून ३१ वर्षीय पीएचडीच्या विद्यार्थिनीवर रात्री अत्याचार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्याने खळबळ!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: बीड बायपासवरील जाबिंदा ग्राउंडजवळ तरुणाला चाकूचा धाक दाखवून सोन्याची साखळी लूटली
- ईएमआय एक-दोन दिवस उशिरा भरल्यास सीबीआयएल स्कोअर खराब होतो का; जाणून घ्या नियम आणि परिणाम
- बीड: आष्टीत अमृता फडणवीस यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन; बीडमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन
- कोल्हापूर: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील अपहार प्रकरणात मोठी घडामोड; १५ दिवसांपूर्वी जमा झाले आणखी २८ लाख
गुन्हा
- नागपुर: फ्रेंडशिप डे दिवशी थरार; लग्न आणि गिफ्टच्या वादातून तरुणीला नदीत ढकलून केली हत्या, खळबळजनक घटना उघड
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज




























Subscribe to my channel




