कॉक्रोच प्रकरणाच्या मुळाशी प्रशासनातीलअपयशासोबत मंत्री, अधिकारी, पोलिस, न्यायाधीशआणि वकिलांची भूमिकाही जोडलेली आहे. या संपूर्णव्यवस्थेतील सर्वात महत्त्वाची कडी म्हणजे पोलिसयंत्रणा. ट्विशा शर्मा प्रकरणातही पीडितेच्या कुटुंबीयांनाएफआयआर नोंदवण्यासाठी अनेक दिवस आंदोलनकरावे लागले. माध्यमांत गदारोळ झाल्यानंतर जिल्हान्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावण्या सुरू झाल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सॉलिसिटर जनरलयांनी निवृत्त जिल्हा न्यायाधीश पोलिस तपासातसहकार्य करत नसल्याचे सांगितले. ‘बळी तो कानपिळी’ याप्रमाणे सत्ताधारी पक्ष असो, सरकारीसंकेतांनुसार पोलिसांची कारवाई,शांतता ठरवली जाणेहे घटनात्मक व्यवस्थेसाठी मोठे अभिशाप ठरत आहे. कानपूरमध्ये कारवाईसाठी दबाव निर्माण करण्यासाठी आयटीबीपीच्या सशस्त्र जवानांनी पोलिस आयुक्त कार्यालयालाच घेराव घातला. पंजाबमध्ये बंडखोरखासदारांवरील पोलिस छळ थांबवण्यासाठी उच्चन्यायालयाला आदेश द्यावे लागले. मात्र रंजक प्रकरणपश्चिम बंगालमधील आहे. मुख्यमंत्री यांच्या पीएच्याहत्या प्रकरणी पोलिसांनी एका निष्पाप व्यक्तीला अटककेली होती. आता सीबीआयच्या अर्जानंतर न्यायालयानेत्याची निर्दोष मुक्तता केली आहे. राज्यघटनेवरीलविश्वास टिकवण्यासाठी पोलिस छळ थांबवणे गरजेचेआहे. पुढील तीन बाबीनुसार सुधारणा करावी : तपास : ममता सरकारच्या काळात पाच वर्षांपूर्वीच्यानिवडणूक हिंसाचार प्रकरणांत पोलिसांनी कारवाई केलीनव्हती. आता नव्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर बंद 59प्रकरणे पुन्हा उघडण्यात आली असून 181 नवीनएफआयआर नोंदवण्यात आले आहेत. बंगाल आणिइतर राज्यांतील घटनांवरून स्पष्ट होते की नेते आणिपोलिसांच्या संगनमतासमोर न्यायव्यवस्था खुजी आणिनिष्फळ ठरत असल्याचे दिसते. प्रत्यक्षात एफआयआरदाखल करणे किंवा न करणे, तपासाला मनाप्रमाणे दिशादेणे, अटक व सुटका यासाठी पोलिसांकडे अमर्यादअधिकार झाले.चर्चित प्रकरणांत सीबीआय चौकशी,सर्वोच्च न्यायालयाने स्वत: दखल घेणारी बुलेट ट्रेनधावताना दिसते, तर सामान्य जनतेसाठी बैलगाडीच्यागतीने चालणारी न्यायव्यवस्था ही कटू वास्तव आहे. दुरुपयोग : 1994 मधील जोगिंदर कुमार प्रकरणातसर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीशवेंकटचलैया यांनी विनाकारण अटक टाळण्याचे आदेशदिले होते. अर्नेश कुमार प्रकरणात 2014 मध्ये सर्वोच्चन्यायालयाने म्हटले होते की विनाकारण अटकेसाठीपोलिसांसोबत न्यायालयेदेखील जबाबदार आहेत.घटनेच्या कलम 141 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचेनिर्णय कायद्याने बंधनकारक ठरतात. खोट्या प्रकरणांतआरोपीला जामीन देण्यासोब अधिकारांचा गैरवापरकरणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांविरोधात सुप्रीम कोर्टाच्याआदेशांचा अवमान केल्याची कारवाईही व्हावी. सुधारणा : पोलिस यंत्रणेला अधिक जबाबदार बनवणेगरजेचे आहे. केरळमध्ये नव्या काँग्रेस नेतृत्वाखालील सरकारने 484 पोलिस ठाण्यांत स्वच्छता, जबाबदारी वसंवेदनशीलता वाढवण्याच्या उपक्रमासोबत पोलिससुधारणांसाठी समिती स्थापन केली. घटनेनुसार पोलिसहा विषय राज्यांच्या अधिकारक्षेत्रातील आहे, तर केंद्रसरकारने तीन नवीन फौजदारी कायदे लागू केले आहेत.सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निर्णय, प्रशासकीय सुधारआयोग व विधी आयोगाच्या विविध अहवालांनुसारराज्यांनी केंद्राच्या सहकार्याने पोलिस सुधारणा, कारागृहआधुनिकीकरण निधी उपलब्ध करून देण्याची गरजआहे. (लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे.) नेते आणि पोलिसांच्या संगनमतासमोरन्यायव्यवस्था अनेकदा निष्प्रभ ठरतअसल्याचे चित्र दिसत आहे. एफआयआरदाखल करायचा किंवा नाही, तपासालाइच्छित दिशा द्यायची, अटक किंवासुटका करायची यासाठी आजपोलिसांकडे अमर्याद अधिकार आहेत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




