कॉक्रोच प्रकरणाच्या मुळाशी प्रशासनातीलअपयशासोबत मंत्री, अधिकारी, पोलिस, न्यायाधीशआणि वकिलांची भूमिकाही जोडलेली आहे. या संपूर्णव्यवस्थेतील सर्वात महत्त्वाची कडी म्हणजे पोलिसयंत्रणा. ट्विशा शर्मा प्रकरणातही पीडितेच्या कुटुंबीयांनाएफआयआर नोंदवण्यासाठी अनेक दिवस आंदोलनकरावे लागले. माध्यमांत गदारोळ झाल्यानंतर जिल्हान्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावण्या सुरू झाल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सॉलिसिटर जनरलयांनी निवृत्त जिल्हा न्यायाधीश पोलिस तपासातसहकार्य करत नसल्याचे सांगितले. ‘बळी तो कानपिळी’ याप्रमाणे सत्ताधारी पक्ष असो, सरकारीसंकेतांनुसार पोलिसांची कारवाई,शांतता ठरवली जाणेहे घटनात्मक व्यवस्थेसाठी मोठे अभिशाप ठरत आहे. कानपूरमध्ये कारवाईसाठी दबाव निर्माण करण्यासाठी आयटीबीपीच्या सशस्त्र जवानांनी पोलिस आयुक्त कार्यालयालाच घेराव घातला. पंजाबमध्ये बंडखोरखासदारांवरील पोलिस छळ थांबवण्यासाठी उच्चन्यायालयाला आदेश द्यावे लागले. मात्र रंजक प्रकरणपश्चिम बंगालमधील आहे. मुख्यमंत्री यांच्या पीएच्याहत्या प्रकरणी पोलिसांनी एका निष्पाप व्यक्तीला अटककेली होती. आता सीबीआयच्या अर्जानंतर न्यायालयानेत्याची निर्दोष मुक्तता केली आहे. राज्यघटनेवरीलविश्वास टिकवण्यासाठी पोलिस छळ थांबवणे गरजेचेआहे. पुढील तीन बाबीनुसार सुधारणा करावी : तपास : ममता सरकारच्या काळात पाच वर्षांपूर्वीच्यानिवडणूक हिंसाचार प्रकरणांत पोलिसांनी कारवाई केलीनव्हती. आता नव्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर बंद 59प्रकरणे पुन्हा उघडण्यात आली असून 181 नवीनएफआयआर नोंदवण्यात आले आहेत. बंगाल आणिइतर राज्यांतील घटनांवरून स्पष्ट होते की नेते आणिपोलिसांच्या संगनमतासमोर न्यायव्यवस्था खुजी आणिनिष्फळ ठरत असल्याचे दिसते. प्रत्यक्षात एफआयआरदाखल करणे किंवा न करणे, तपासाला मनाप्रमाणे दिशादेणे, अटक व सुटका यासाठी पोलिसांकडे अमर्यादअधिकार झाले.चर्चित प्रकरणांत सीबीआय चौकशी,सर्वोच्च न्यायालयाने स्वत: दखल घेणारी बुलेट ट्रेनधावताना दिसते, तर सामान्य जनतेसाठी बैलगाडीच्यागतीने चालणारी न्यायव्यवस्था ही कटू वास्तव आहे. दुरुपयोग : 1994 मधील जोगिंदर कुमार प्रकरणातसर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीशवेंकटचलैया यांनी विनाकारण अटक टाळण्याचे आदेशदिले होते. अर्नेश कुमार प्रकरणात 2014 मध्ये सर्वोच्चन्यायालयाने म्हटले होते की विनाकारण अटकेसाठीपोलिसांसोबत न्यायालयेदेखील जबाबदार आहेत.घटनेच्या कलम 141 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचेनिर्णय कायद्याने बंधनकारक ठरतात. खोट्या प्रकरणांतआरोपीला जामीन देण्यासोब अधिकारांचा गैरवापरकरणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांविरोधात सुप्रीम कोर्टाच्याआदेशांचा अवमान केल्याची कारवाईही व्हावी. सुधारणा : पोलिस यंत्रणेला अधिक जबाबदार बनवणेगरजेचे आहे. केरळमध्ये नव्या काँग्रेस नेतृत्वाखालील सरकारने 484 पोलिस ठाण्यांत स्वच्छता, जबाबदारी वसंवेदनशीलता वाढवण्याच्या उपक्रमासोबत पोलिससुधारणांसाठी समिती स्थापन केली. घटनेनुसार पोलिसहा विषय राज्यांच्या अधिकारक्षेत्रातील आहे, तर केंद्रसरकारने तीन नवीन फौजदारी कायदे लागू केले आहेत.सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निर्णय, प्रशासकीय सुधारआयोग व विधी आयोगाच्या विविध अहवालांनुसारराज्यांनी केंद्राच्या सहकार्याने पोलिस सुधारणा, कारागृहआधुनिकीकरण निधी उपलब्ध करून देण्याची गरजआहे. (लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे.) नेते आणि पोलिसांच्या संगनमतासमोरन्यायव्यवस्था अनेकदा निष्प्रभ ठरतअसल्याचे चित्र दिसत आहे. एफआयआरदाखल करायचा किंवा नाही, तपासालाइच्छित दिशा द्यायची, अटक किंवासुटका करायची यासाठी आजपोलिसांकडे अमर्याद अधिकार आहेत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




