कॉक्रोच प्रकरणाच्या मुळाशी प्रशासनातीलअपयशासोबत मंत्री, अधिकारी, पोलिस, न्यायाधीशआणि वकिलांची भूमिकाही जोडलेली आहे. या संपूर्णव्यवस्थेतील सर्वात महत्त्वाची कडी म्हणजे पोलिसयंत्रणा. ट्विशा शर्मा प्रकरणातही पीडितेच्या कुटुंबीयांनाएफआयआर नोंदवण्यासाठी अनेक दिवस आंदोलनकरावे लागले. माध्यमांत गदारोळ झाल्यानंतर जिल्हान्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावण्या सुरू झाल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सॉलिसिटर जनरलयांनी निवृत्त जिल्हा न्यायाधीश पोलिस तपासातसहकार्य करत नसल्याचे सांगितले. ‘बळी तो कानपिळी’ याप्रमाणे सत्ताधारी पक्ष असो, सरकारीसंकेतांनुसार पोलिसांची कारवाई,शांतता ठरवली जाणेहे घटनात्मक व्यवस्थेसाठी मोठे अभिशाप ठरत आहे. कानपूरमध्ये कारवाईसाठी दबाव निर्माण करण्यासाठी आयटीबीपीच्या सशस्त्र जवानांनी पोलिस आयुक्त कार्यालयालाच घेराव घातला. पंजाबमध्ये बंडखोरखासदारांवरील पोलिस छळ थांबवण्यासाठी उच्चन्यायालयाला आदेश द्यावे लागले. मात्र रंजक प्रकरणपश्चिम बंगालमधील आहे. मुख्यमंत्री यांच्या पीएच्याहत्या प्रकरणी पोलिसांनी एका निष्पाप व्यक्तीला अटककेली होती. आता सीबीआयच्या अर्जानंतर न्यायालयानेत्याची निर्दोष मुक्तता केली आहे. राज्यघटनेवरीलविश्वास टिकवण्यासाठी पोलिस छळ थांबवणे गरजेचेआहे. पुढील तीन बाबीनुसार सुधारणा करावी : तपास : ममता सरकारच्या काळात पाच वर्षांपूर्वीच्यानिवडणूक हिंसाचार प्रकरणांत पोलिसांनी कारवाई केलीनव्हती. आता नव्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर बंद 59प्रकरणे पुन्हा उघडण्यात आली असून 181 नवीनएफआयआर नोंदवण्यात आले आहेत. बंगाल आणिइतर राज्यांतील घटनांवरून स्पष्ट होते की नेते आणिपोलिसांच्या संगनमतासमोर न्यायव्यवस्था खुजी आणिनिष्फळ ठरत असल्याचे दिसते. प्रत्यक्षात एफआयआरदाखल करणे किंवा न करणे, तपासाला मनाप्रमाणे दिशादेणे, अटक व सुटका यासाठी पोलिसांकडे अमर्यादअधिकार झाले.चर्चित प्रकरणांत सीबीआय चौकशी,सर्वोच्च न्यायालयाने स्वत: दखल घेणारी बुलेट ट्रेनधावताना दिसते, तर सामान्य जनतेसाठी बैलगाडीच्यागतीने चालणारी न्यायव्यवस्था ही कटू वास्तव आहे. दुरुपयोग : 1994 मधील जोगिंदर कुमार प्रकरणातसर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीशवेंकटचलैया यांनी विनाकारण अटक टाळण्याचे आदेशदिले होते. अर्नेश कुमार प्रकरणात 2014 मध्ये सर्वोच्चन्यायालयाने म्हटले होते की विनाकारण अटकेसाठीपोलिसांसोबत न्यायालयेदेखील जबाबदार आहेत.घटनेच्या कलम 141 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचेनिर्णय कायद्याने बंधनकारक ठरतात. खोट्या प्रकरणांतआरोपीला जामीन देण्यासोब अधिकारांचा गैरवापरकरणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांविरोधात सुप्रीम कोर्टाच्याआदेशांचा अवमान केल्याची कारवाईही व्हावी. सुधारणा : पोलिस यंत्रणेला अधिक जबाबदार बनवणेगरजेचे आहे. केरळमध्ये नव्या काँग्रेस नेतृत्वाखालील सरकारने 484 पोलिस ठाण्यांत स्वच्छता, जबाबदारी वसंवेदनशीलता वाढवण्याच्या उपक्रमासोबत पोलिससुधारणांसाठी समिती स्थापन केली. घटनेनुसार पोलिसहा विषय राज्यांच्या अधिकारक्षेत्रातील आहे, तर केंद्रसरकारने तीन नवीन फौजदारी कायदे लागू केले आहेत.सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निर्णय, प्रशासकीय सुधारआयोग व विधी आयोगाच्या विविध अहवालांनुसारराज्यांनी केंद्राच्या सहकार्याने पोलिस सुधारणा, कारागृहआधुनिकीकरण निधी उपलब्ध करून देण्याची गरजआहे. (लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे.) नेते आणि पोलिसांच्या संगनमतासमोरन्यायव्यवस्था अनेकदा निष्प्रभ ठरतअसल्याचे चित्र दिसत आहे. एफआयआरदाखल करायचा किंवा नाही, तपासालाइच्छित दिशा द्यायची, अटक किंवासुटका करायची यासाठी आजपोलिसांकडे अमर्याद अधिकार आहेत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- राष्टकुल खेळ २०२६: महाराष्ट्राच्या तेजस शिर्सेची ऐतिहासिक कामगिरी; पुरुष 110 मीटर हर्डल्सच्या अंतिम फेरीत धडक, भारताला पदकाची मोठी आशा"
- हुडकेश्वर पोलिस ठाण्यातून कुख्यात चोर फरार; शौचालयाच्या बहाण्याने पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून आरोपी पसार, खात्यात एकच खळबळ"
- महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य! महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवणार १० कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; राष्ट्रीय महिला आयोगाची मोठी घोषणा"
महाराष्ट्र
- नांदेड शहरात तासभर कोसळला मुसळधार पाऊस; मराठवाड्यातील इतर भागांत हलक्या सरी आणि रिमझिम"
- लातूर: स्मार्ट मीटर काढा आणि जुने मीटर पूर्ववत बसवा; महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आणि स्मार्ट वीज मीटरच्या सक्तीविरुद्ध नागरिकांचा संताप व तीव्र आंदोलन
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचा अजब कारभार; विद्यार्थ्यांच्या कष्टाच्या पैशातून भरला कर्मचाऱ्यांचा आयकर दंड, शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप
गुन्हा
- बीड: आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे १९ वर्षीय युवकाने संपवले जीवन, सकाळी गायरानात आढळला मृतदेह
- बंगळुरू: पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून बाळंतीणीने संपवले जीवन, मृतदेहाशेजारीच शांत झोपलेला होता ७ महिन्यांचा चिमुकला
- मुंबईत सायबर गुन्हेगारीचा मोठा धक्का! दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून वृद्ध व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक"
- चंद्रपुर: हॉटेलमध्ये घुसून एमआयएमच्या एकमेव नगरसेवकावर १५ ते १६ जणांकडून प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात चिंता
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य



























Subscribe to my channel



