२०२६ च्या बंगाल निवडणुकीत डाव्या आघाडीशीदशकभराची युती तोडण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाचेअनपेक्षित परिणाम होऊ शकतात का? आम्ही एकटेलढण्याचा निर्णय घेतला आहे, असे काँग्रेसचेसरचिटणीस आणि बंगाल प्रभारी गुलाम अहमद मीरयांनी स्पष्ट केले. हा वरिष्ठ नेत्यांचा सामूहिक निर्णयआहे. नवी दिल्लीतील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्याबैठकीनंतर मीर यांनी ही घोषणा केली. याचा अर्थ काँग्रेसबंगालमधील सर्व २९४ जागा स्वबळावर लढवेल.यासह ही निवडणूक आता चौरंगी लढत झाली आहे.परंतु याचा फायदा फक्त भाजपलाच होईल. कारणकाँग्रेस तृणमूलच्या पारंपारिक मुस्लिम मतांचा एक भाग आपल्या बाजूने वळवू शकते. २०२१ च्या बंगाल निवडणुकीत तृणमूलने ४८% मते व२१५ जागा जिंकल्या. २०१६ मध्ये भाजपच्या मतांचाटक्का १०.०४% वरून ३८% पर्यंत वाढला होता. त्यांच्या जागा ३ वरून ७७ पर्यंत वाढल्या होत्या. त्यानंतरतृणमूल कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर केलेल्या हिंसाचारामुळे पक्षाचे मनोबल घसरले. तृणमूलच्या आक्रमकतेला भाजपने उशिरा प्रतिसाद दिल्याने अनेक कार्यकर्ते इतर पक्षात गेले. यावेळी परिस्थिती बदलूशकेल का? तृणमूल अजूनही राज्याच्या अल्पसंख्याकमतपेढीच्या सुमारे ३५% वर नियंत्रण ठेवते. तरीही पक्षातघबराटीची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी इतक्याचिंतेत आहेत की त्यांनी गेल्या आठवड्यात सर्वोच्चन्यायालयात एसआयआर मुद्द्यावर स्वतः त्यांच्याराज्याचे प्रतिनिधित्व केले. एसआयआर राज्याच्यामतदार यादीतून बांगलादेशी घुसखोरांची नावे काढूनटाकू शकते. चाेहीबाजूची लढाई निवडणुकीचे गणितकसे बदलेल? कदाचित ममतांना सलग चौथ्यांदामुख्यमंत्री होण्यापासून रोखण्यासाठी पुरेसे नाही.भूतकाळात त्यांनी संदेशखली घटना, आरजी काररुग्णालय अत्याचार आणि खून प्रकरण यासारख्याराजकीय वादळांना तोंड दिले आहे. कालांतरानेममतांनी त्यांची प्रतिमा एका राजकीय रस्त्यावरीललढवय्यापासून व्यवसाय-अनुकूल नेत्यात बदलण्याचाप्रयत्न केला आहे. कोलकाता एक तंत्रज्ञान केंद्र म्हणूनउदयास येत आहे. बेंगळुरू, मुंबई, दिल्लीएनसीआर-गुरुग्राम आणि हैदराबादशी स्पर्धाकरण्यासाठी त्यांना अजूनही बराच पल्ला गाठायचाआहे. तृणमूल काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांचे म्हणण्यानुसारममतांना राहुल गांधींची जागा घेणाऱ्या विरोधीआघाडीच्या संभाव्य नेत्या म्हणूनही पाहिले जात आहे.निवडणूक आयोगाविरुद्ध बंगालचे प्रतिनिधित्वकरण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात नागरिक म्हणूनत्यांची उपस्थिती दर्शवते की बंगालच्या निवडणुकाथोड्या अस्थिर असू शकतात. घुसखोरीचा मुद्दाराजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. गेल्याआठवड्यात मोदींनी राज्यसभेत भाषणात म्हटल्याप्रमाणेआज जगातील सर्वात श्रीमंत देशही बेकायदास्थलांतरितांना हाकलून लावत आहेत. परंतु आपल्यादेशात घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी न्यायालयांवरदबाव आणला जात आहे. देशातील तरुण अशालोकांना कसे माफ करतील? ममता बॅनर्जी काँग्रेसनेडाव्या आघाडीशी असलेली निवडणूक युती तोडलीआहे याची त्यांना जास्त काळजी वाटणार नाही.त्यांच्यासाठी दोन्ही पक्ष आता राजकीयदृष्ट्याअप्रासंगिक आहेत. बंगालमध्ये भाजप वेगाने उदयास येतआहे. परंतु निवडणूक गणिते अद्याप असे दर्शवत नाहीतकी २९४ सदस्यांच्या विधानसभेत १४८ जागांचा आकडाओलांडून ते सत्तेत पोहोचू शकतील. बहुमतमिळविण्यासाठी भाजपला मतांचा वाटा ४५% पर्यंतवाढवावा लागेल. तृणमूलचा वाटा ४८% वरून ४२%पर्यंत कमी होईल अशी आशाही त्यांना करावी लागेल.काँग्रेस आणि डाव्या आघाडीची मतांची फूट, चौरंगीलढतही ममतांना सत्तेवरून हटवण्यासाठी पुरेसे नाही. ममता आता ७१ वर्षांच्या आहेत. परंतु घुसखोरीच्यामुद्द्यावर त्या कोणताही धोका पत्करण्यास तयार नाहीत.१२ फेब्रुवारी रोजी निवडणुका होणार असलेल्याबांगलादेशातील घुसखोर आणि निर्वासित हे त्यांच्यामतपेढीचा एक छोटासा पण निर्णायक भाग आहेत. हागट विजय आणि पराभवात निर्णायक ठरू शकतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) भारतीय इतिहासात पहिल्यांदाच एखाद्यामुख्यमंत्र्याने सर्वोच्च न्यायालयातवैयक्तिकरीत्या खटल्यासाठी युक्तिवादकेला. ही बाब पश्चिम बंगालच्याआगामी राजकीय लढाईत किती गोष्टीपणाला लागल्या आहेत, हेच दर्शवणारीआहे.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण न्यायालयीन लढाई: कायदेशीर लढा आणखी तीव्र करण्यासाठी विनोद पाटील यांची नवी रणनीती समोर!
- पुणे: युट्यूबर्स संतोष पंडीत यांनी सांगितला तुरुंगात गेल्याचा थरारक आणि भयानक अनुभव; म्हणाले, त्या दिवसांत...
- पुणे: वेळप्रसंगी स्वतःला विकेन, पण पैशांसाठी 'छत्रपती' कारखाना बंद पडू देणार नाही; अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांची अत्यंत भावनिक साद
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
महाराष्ट्र
- नांदेड: अनोखी परंपरा! मातीच्या मूर्तीऐवजी चक्क ३ सनांकच मानले साक्षात महालक्ष्मी; कंधारमधील येइलवाड कुटुंबाचा कौतुकास्पद सोहळा
- पुणे: हायप्रोफाइल 'द न्यू पूना क्लब'च्या किचनमध्ये जिवंत झुरळे अन् उंदराची विष्ठा; FDA च्या धडक कारवाईत परवाना तत्काळ रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण न्यायालयीन लढाई: कायदेशीर लढा आणखी तीव्र करण्यासाठी विनोद पाटील यांची नवी रणनीती समोर!
- पुणे: युट्यूबर्स संतोष पंडीत यांनी सांगितला तुरुंगात गेल्याचा थरारक आणि भयानक अनुभव; म्हणाले, त्या दिवसांत...
गुन्हा
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!
- बिहार: गोड खाण्याचा आनंद ठरला शेवटचा! घशात रसगुल्ला अडकल्याने ८ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; हळहळ व्यक्त!
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!


























Subscribe to my channel




