काही काळापूर्वी इंस्टाग्रामवर पूजाचे (पुजारिनी प्रधान)प्रकरण खूप चर्चेत होते. त्या पश्चिम बंगालच्या ग्रामीण भागातील एक ‘कंटेंट क्रिएटर'' आहेत. त्या ग्रामीण जीवन, पुस्तके, स्त्रीवाद आणि समाज या विषयांवर व्हिडिओ बनवतात. त्यांची लोकप्रियता वेगाने वाढली,तसे त्यांच्या कामाच्या अस्सलतेवर प्रश्न उपस्थित केलेगेले. असे म्हटले गेले की, इतके दर्जेदार व्हिडिओ गावातील मुलगी एकटी बनवूच शकत नाही. यामागे नक्कीच एखादी एजन्सी किंवा ब्रँडचा पाठिंबा असावा. हळूहळू या वादाचे रूपांतर सिलेक्टिव्ह फेमिनिझमविरुद्ध ‘वास्तविक सक्षमीकरण'' अशा चर्चेत झाले. पूजाच्या बाजूने असा प्रश्न विचारला गेला की, कायग्रामीण भागातील स्त्री उत्तम इंग्रजी बोलू शकत नाही? आणि हा अधिकार काय फक्त शहरी स्त्रियांचाच आहे? या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट खेदजनक रीतीने स्पष्ट होते की, ‘टॉक्सिक फेमिनिझम'' हे ‘टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी''इतकेच वाईट आहे. किंबहुना कदाचित त्याहूनही जास्त. समानतेच्या लढाईत आपण कुठेतरी केवळ ‘दिखाव्या''लाच मूल्य समजण्याची चूक करत आहोत. काही ठिकाणी तर आपण स्त्रीवादाच्या मूळ अर्थापासून खूप दूर जातो. आपण स्त्रीत्वाच्या अशारूपाला प्रोत्साहन देऊ लागलो आहोत. त्यात गोंधळखूप आहे. पण ते आतून पोकळ आहे. त्यात बंडखोरीतर आहे, पण आत्मपरीक्षण नाही. खरे सांगायचे तर,समजूतदारपणापेक्षा नाटकीपणा अधिक वेगाने पसरतो.मूर्खपणा लवकर लक्ष वेधून घेतो आणि सोशलमीडियाच्या अल्गोरिदमला तर संतापच जास्त आवडतो.परंतु एक अस्वस्थ करणारा प्रश्न देशाने स्वतःलाचविचारला पाहिजे. गावापासून शहरापर्यंत फक्त त्याचस्त्रिया भारतीय स्त्रीवादाचा आवाज बनतील का?कारण सत्य हेच आहे की, बहुसंख्य भारतीय स्त्रियाइंस्टाग्रामच्या जगात जगत नाहीत. हुंड्यासाठी आजहीदर तासाला त्यांची हत्या होते आणि दर १३ मिनिटालात्यांच्यावर अत्याचार होतात. 20 कोटी महिला घरगुतीहिंसाचाराच्या बळी आहेत. त्यांना शिक्षणासाठी संघर्षकरावा लागतो, कार्यालयांमध्ये समान पगारासाठीलढावे लागते आणि विवाह संस्थेत तर त्या रोजस्वातंत्र्याची लढाई लढतात. अशा घरात त्यांना रहावेलागते. त्यांच्यासाठी स्त्रीवाद ही दाखवण्याची गोष्टनसून आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. तरीही, आजभारतीय स्त्रीचे प्रतिनिधित्व करणारे सर्वात बुलंदआवाज हे समाजातील एका लहानशा वर्गातून येतात. तो शहरी आहे, इंग्रजी बोलणारा आहे. डिजिटल जगाचीमाहिती असलेला आणि ‘अल्गोरिदम-मान्य'' आहे. हेपूर्णपणे चुकीचेही नाही, कारण प्रतिनिधित्व बदलतअसते. पण जेव्हा हे प्रतिनिधित्व एकमेकींना कमीलेखण्यात धन्यता मानते, तेव्हा आपल्याला थांबूनविचार करण्याची गरज आहे. स्त्रीवाद कधीही ‘तमाशा''बनण्यासाठी नव्हता. केवळ ३० सेकंदात कोणाला तरीहरवण्याची स्पर्धा म्हणजे स्त्रीवाद नाही. आपण सध्यापाहत आहोत, ती प्रगती नसून एक दिखावा आहे.त्याहूनही वाईट म्हणजे हा दिखावा त्याच व्यवस्थांनाबळकट करतो. खरे तर त्यांना स्त्रीवाद संपवायचा आहे.पुरुषप्रधान व्यवस्था हे पाहून हसते. कारण स्त्रियांनीजाहीरपणे एकमेकींना कमी लेखणे यापेक्षा पितृसत्ताकपद्धतीसाठी दुसरे चांगले काय असू शकते? भारतीय स्त्रीवादामध्ये संतापलेल्या, बिनधास्त किंवागोंधळलेल्या अशा सर्व प्रकारच्या आवाजांना जागाआहे. स्त्रीवादाला ‘चांगले'' असण्यापेक्षा ‘जबाबदार''असणे अधिक महत्त्वाचे आहे. त्याला मोठ्या संघर्षाचीजाणीव असायला हवी आणि ती लढाई अजून संपलेलीनाही. सार्वजनिक चर्चेत स्त्रीवादाच्या नावाखालीछोट्या-छोट्या ऑनलाइन लढाया वरचढ होतात. तेव्हात्याचे नेमके काय अर्थ काढायचे? याचा सर्वातधोकादायक अर्थ हा आहे की, आपण स्त्रीवादाचीव्याप्ती एका ‘ब्रँड''पुरती मर्यादित करत आहोत. हा ब्रँडवास्तवापेक्षा ‘व्हायरल'' होण्याच्या क्षमतेवर अवलंबूनआहे. हे स्त्रियांनी गप्प बसण्याचे आवाहन नक्कीच नाहीतर प्रगल्भता आणि सखोलता दाखवण्याचे आवाहनआहे. हे फक्त आठवण करून देण्याचा प्रयत्न आहे की,आपला उद्देश केवळ ‘ऐकले जाणे'' हा नव्हता, तरआपला आवाज बदलासाठी असावा हा होता.
(लेखिकेचे हे वैयक्तिक मत आहे.) स्त्रीवादाने आता कदाचित स्वतःलाचथांबून विचारले पाहिजे की, आपणखरोखर एखादी चळवळ उभारत आहोत,की केवळ ‘कंटेंट'' तयार करत आहोत?भारतीय स्त्रीवादाला आपल्याजबाबदाऱ्यांची आणि मोठ्या लढायांचीजाणीव होणे आवश्यक आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: यंदाच्या उत्सवात पुणेकरांना अनुभवायला मिळणार कामाचा माणूस, अजितदादांच्या प्रशासकीय शैलीवर आधारित लक्षवेधी हलते देखावे!
- नाशिक: रस्त्यावरील चिखलामुळे दुचाकी घसरली, पाठीमागून आलेल्या बसच्या धडकेत विवाहितेचा जागीच मृत्यू
- पुणे: एक मराठा, लाख मराठा च्या गगनभेदी घोषणा; मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ पुण्यातील कात्रज चौकात मराठा समाज आक्रमक, केला रास्ता रोको
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
महाराष्ट्र
- पुणे: यंदाच्या उत्सवात पुणेकरांना अनुभवायला मिळणार कामाचा माणूस, अजितदादांच्या प्रशासकीय शैलीवर आधारित लक्षवेधी हलते देखावे!
- नाशिक: रस्त्यावरील चिखलामुळे दुचाकी घसरली, पाठीमागून आलेल्या बसच्या धडकेत विवाहितेचा जागीच मृत्यू
- पुणे: एक मराठा, लाख मराठा च्या गगनभेदी घोषणा; मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ पुण्यातील कात्रज चौकात मराठा समाज आक्रमक, केला रास्ता रोको
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
गुन्हा
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! भाचीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नोकरी गेल्यामुळे आणि घटस्फोटाच्या प्रकरणामुळे होती तणावात

























Subscribe to my channel




