काही काळापूर्वी इंस्टाग्रामवर पूजाचे (पुजारिनी प्रधान)प्रकरण खूप चर्चेत होते. त्या पश्चिम बंगालच्या ग्रामीण भागातील एक ‘कंटेंट क्रिएटर'' आहेत. त्या ग्रामीण जीवन, पुस्तके, स्त्रीवाद आणि समाज या विषयांवर व्हिडिओ बनवतात. त्यांची लोकप्रियता वेगाने वाढली,तसे त्यांच्या कामाच्या अस्सलतेवर प्रश्न उपस्थित केलेगेले. असे म्हटले गेले की, इतके दर्जेदार व्हिडिओ गावातील मुलगी एकटी बनवूच शकत नाही. यामागे नक्कीच एखादी एजन्सी किंवा ब्रँडचा पाठिंबा असावा. हळूहळू या वादाचे रूपांतर सिलेक्टिव्ह फेमिनिझमविरुद्ध ‘वास्तविक सक्षमीकरण'' अशा चर्चेत झाले. पूजाच्या बाजूने असा प्रश्न विचारला गेला की, कायग्रामीण भागातील स्त्री उत्तम इंग्रजी बोलू शकत नाही? आणि हा अधिकार काय फक्त शहरी स्त्रियांचाच आहे? या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट खेदजनक रीतीने स्पष्ट होते की, ‘टॉक्सिक फेमिनिझम'' हे ‘टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी''इतकेच वाईट आहे. किंबहुना कदाचित त्याहूनही जास्त. समानतेच्या लढाईत आपण कुठेतरी केवळ ‘दिखाव्या''लाच मूल्य समजण्याची चूक करत आहोत. काही ठिकाणी तर आपण स्त्रीवादाच्या मूळ अर्थापासून खूप दूर जातो. आपण स्त्रीत्वाच्या अशारूपाला प्रोत्साहन देऊ लागलो आहोत. त्यात गोंधळखूप आहे. पण ते आतून पोकळ आहे. त्यात बंडखोरीतर आहे, पण आत्मपरीक्षण नाही. खरे सांगायचे तर,समजूतदारपणापेक्षा नाटकीपणा अधिक वेगाने पसरतो.मूर्खपणा लवकर लक्ष वेधून घेतो आणि सोशलमीडियाच्या अल्गोरिदमला तर संतापच जास्त आवडतो.परंतु एक अस्वस्थ करणारा प्रश्न देशाने स्वतःलाचविचारला पाहिजे. गावापासून शहरापर्यंत फक्त त्याचस्त्रिया भारतीय स्त्रीवादाचा आवाज बनतील का?कारण सत्य हेच आहे की, बहुसंख्य भारतीय स्त्रियाइंस्टाग्रामच्या जगात जगत नाहीत. हुंड्यासाठी आजहीदर तासाला त्यांची हत्या होते आणि दर १३ मिनिटालात्यांच्यावर अत्याचार होतात. 20 कोटी महिला घरगुतीहिंसाचाराच्या बळी आहेत. त्यांना शिक्षणासाठी संघर्षकरावा लागतो, कार्यालयांमध्ये समान पगारासाठीलढावे लागते आणि विवाह संस्थेत तर त्या रोजस्वातंत्र्याची लढाई लढतात. अशा घरात त्यांना रहावेलागते. त्यांच्यासाठी स्त्रीवाद ही दाखवण्याची गोष्टनसून आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. तरीही, आजभारतीय स्त्रीचे प्रतिनिधित्व करणारे सर्वात बुलंदआवाज हे समाजातील एका लहानशा वर्गातून येतात. तो शहरी आहे, इंग्रजी बोलणारा आहे. डिजिटल जगाचीमाहिती असलेला आणि ‘अल्गोरिदम-मान्य'' आहे. हेपूर्णपणे चुकीचेही नाही, कारण प्रतिनिधित्व बदलतअसते. पण जेव्हा हे प्रतिनिधित्व एकमेकींना कमीलेखण्यात धन्यता मानते, तेव्हा आपल्याला थांबूनविचार करण्याची गरज आहे. स्त्रीवाद कधीही ‘तमाशा''बनण्यासाठी नव्हता. केवळ ३० सेकंदात कोणाला तरीहरवण्याची स्पर्धा म्हणजे स्त्रीवाद नाही. आपण सध्यापाहत आहोत, ती प्रगती नसून एक दिखावा आहे.त्याहूनही वाईट म्हणजे हा दिखावा त्याच व्यवस्थांनाबळकट करतो. खरे तर त्यांना स्त्रीवाद संपवायचा आहे.पुरुषप्रधान व्यवस्था हे पाहून हसते. कारण स्त्रियांनीजाहीरपणे एकमेकींना कमी लेखणे यापेक्षा पितृसत्ताकपद्धतीसाठी दुसरे चांगले काय असू शकते? भारतीय स्त्रीवादामध्ये संतापलेल्या, बिनधास्त किंवागोंधळलेल्या अशा सर्व प्रकारच्या आवाजांना जागाआहे. स्त्रीवादाला ‘चांगले'' असण्यापेक्षा ‘जबाबदार''असणे अधिक महत्त्वाचे आहे. त्याला मोठ्या संघर्षाचीजाणीव असायला हवी आणि ती लढाई अजून संपलेलीनाही. सार्वजनिक चर्चेत स्त्रीवादाच्या नावाखालीछोट्या-छोट्या ऑनलाइन लढाया वरचढ होतात. तेव्हात्याचे नेमके काय अर्थ काढायचे? याचा सर्वातधोकादायक अर्थ हा आहे की, आपण स्त्रीवादाचीव्याप्ती एका ‘ब्रँड''पुरती मर्यादित करत आहोत. हा ब्रँडवास्तवापेक्षा ‘व्हायरल'' होण्याच्या क्षमतेवर अवलंबूनआहे. हे स्त्रियांनी गप्प बसण्याचे आवाहन नक्कीच नाहीतर प्रगल्भता आणि सखोलता दाखवण्याचे आवाहनआहे. हे फक्त आठवण करून देण्याचा प्रयत्न आहे की,आपला उद्देश केवळ ‘ऐकले जाणे'' हा नव्हता, तरआपला आवाज बदलासाठी असावा हा होता.
(लेखिकेचे हे वैयक्तिक मत आहे.) स्त्रीवादाने आता कदाचित स्वतःलाचथांबून विचारले पाहिजे की, आपणखरोखर एखादी चळवळ उभारत आहोत,की केवळ ‘कंटेंट'' तयार करत आहोत?भारतीय स्त्रीवादाला आपल्याजबाबदाऱ्यांची आणि मोठ्या लढायांचीजाणीव होणे आवश्यक आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; वाहनचालक प्रचंड त्रस्त, महापालिकेचा १५ दिवसांत ११०० खड्डे दुरुस्त केल्याचा दावा
- मुंबई: कल्याण मध्ये अविवाहित शिक्षिकेला विम्याच्या बहाण्याने आसनगावला बोलावलं, संपत्तीसाठी अक्षरश संपवलं; मृत्यूचं मोठं गूढ उकललं!
- काँग्रेसच्या सत्ताकाळात तब्बल २८ वेळा पेपरफुटी; विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभे राहून राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू आहे: चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात"
- मुंबई: चार वर्षांपासून हरवलेला चिमुकला अखेर कुटुंबीयांकडे सुखरूप परतला; एमआयडीसी पोलिसांच्या उल्लेखनीय शोधमोहिमेमुळे लागला प्रकरणाचा छडा
महाराष्ट्र
- पुणे: रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; वाहनचालक प्रचंड त्रस्त, महापालिकेचा १५ दिवसांत ११०० खड्डे दुरुस्त केल्याचा दावा
- कृष्णा नदीच्या पाण्यावरून नवा वाद पेटला! महाराष्ट्राच्या 'राधाकृष्ण सिंचन प्रकल्पा'ला कर्नाटकातील कन्नड संघटनांचा तीव्र विरोध; मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र"
- मुंबई: कल्याण मध्ये अविवाहित शिक्षिकेला विम्याच्या बहाण्याने आसनगावला बोलावलं, संपत्तीसाठी अक्षरश संपवलं; मृत्यूचं मोठं गूढ उकललं!
- काँग्रेसच्या सत्ताकाळात तब्बल २८ वेळा पेपरफुटी; विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभे राहून राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू आहे: चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात"
गुन्हा
- उत्तर प्रदेश: सोनम अन् मुस्कानपेक्षाही क्रूर निघाली अर्चना; पहिल्या पतीची मदत घेऊन लग्नाच्या अवघ्या ४५ दिवसांतच संपवला दुसऱ्या नवऱ्याचा घात
- बिहार: सासरा अन् सुनेच्या अनैतिक संबंधातून एकाच कुटुंबातील चार जणांचा अंत; विष प्राशन करून आणि गळफास घेत संपवले आयुष्य
- छत्रपती संभाजीनगर: 'तुम्ही वेलकम हॉटेलला या'; विभक्त राहणाऱ्या पत्नीने पतीला बोलावून हॉटेलच्या रुममध्ये संपवले, खळबळजनक घटना!
- उत्तर प्रदेश: सकाळी लेकाच्या दीर्घायुष्यासाठी कीर्तन, वाढदिवस; रात्री संपत्तीच्या वादातून पोटच्या मुलांनीच घेतला जन्मदात्या आई-वडिलांचा जीव
राजकीय
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
इतर
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

🚩 श्री महाकालेश्वर मंदिरात पार पडली दिव्य भस्म आरती #PuneNews #Mahakal #Ujjain #BhasmaAarti #HarHar
"शिक्षणासाठी आलो, गुन्हेगार नाही!" #JantarMantar #StudentProtest #Delhi #Education #BreakingNews
🚨 दिल्लीत आंदोलनादरम्यान हिंसाचार; पोलिसांच्या PCR व्हॅनची तोडफोड #Delhi #Protest #JanpathMetro
देश विदेश
- दिल्लीत ठाकरे ब्रदर्सची एन्ट्री! अभिजित दिपके यांच्या 'सीजेपी' विद्यार्थी आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा थेट पाठिंबा; सरकारवर जोरदार हल्लाबोल"
- बिहार: सासरा अन् सुनेच्या अनैतिक संबंधातून एकाच कुटुंबातील चार जणांचा अंत; विष प्राशन करून आणि गळफास घेत संपवले आयुष्य
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- दिल्ली जंतर-मंतरवरील 'सीजेपी' आंदोलन: आंदोलनादरम्यान कोणतीही अनधिकृत घोषणाबाजी नको; केवळ 'या' चार घोषणा देण्याचे आशुतोष रांका यांचे आवाहन"

























Subscribe to my channel

