जी बौद्धिक कामे पूर्वी फक्त माणसे करू शकत होती, तीआता ‘आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स’ (एजीआय)करू शकेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. यामुळेआशा आणि चिंता या दोन्ही भावना निर्माण झाल्या आहेत.गमतीची गोष्ट म्हणजे, एजीआयचे फायदे आणि तोटे यांचेअत्यंत सूक्ष्म विश्लेषण ओपनएआयचे सीईओ सॅमआल्टमन यांनी केले आहे. आपल्या पोस्टमध्ये आल्टमनयांनी अशी शंका व्यक्त केली आहे, जी तंत्रज्ञानाबाबतआशावादी असलेल्या लोकांमध्ये कमीच पाहायला मिळते.त्यांनी लिहिले की, ‘एजीआयने मानवजातीला विश्वात भरभराटीची शक्ती द्यावी, अशी आमचीइच्छा आहे.’ पण त्याच वेळी त्यांनी हेही मान्य केले की, असे करण्यासाठी ‘मोठ्या जोखमींचा सामना’ करावा लागेल. ज्ञानोदय काळानंतर मानवतेमध्ये अंधश्रद्धा आणि कर्मठपणाच्या जागी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढला आहे. वैज्ञानिक प्रगती नैसर्गिकरीत्या फायदेशीर असते, हाविश्वासही वाढला आहे. या विचारसरणीनुसार, अणुबॉम्बसारखे शोध विनाशकारी असले तरी, निसर्गाचीसखोल समज देणारे विज्ञान नक्कीच मानवाच्याकल्याणासाठी सक्षम आहे. मात्र, विज्ञानावरील अटळविश्वासही कधी‘कधी एक प्रकारची कर्मठ धारणा बनूशकतो, याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. 2024 च्या एका शोधनिबंधात मी आणि यॉर्गेन वेइबुल यांनी‘गेम थिअरी’चा वापर करून या प्रवृत्तीचा अभ्यास केलाहोता. जेव्हा माणसे अशा अनिश्चित परिस्थितीतएकमेकांशी संवाद साधतात, जिथे एखाद्या व्यक्तीसाठीकाय योग्य आहे, हे समोरच्या व्यक्तीच्या निर्णयावरअवलंबून असते - तेव्हा एखादा नवीन वैज्ञानिक शोध‘प्रिझनर्स डिलेमा’ सारखी परिस्थिती निर्माण करू शकतो.यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक आणि तार्किक निर्णयशेवटी अशा परिणामांकडे नेतो, जे सर्वांसाठी वाईट ठरतात.एजीआयचा उदय ही अशीच एक घटना ठरू शकते. आणि म्हणूनच आल्टमन यांची शंका रास्त आहे. तेम्हणतात की, एजीआय प्रत्येक व्यक्तीला अविश्वसनीयक्षमता देऊ शकते, पण यामुळे गंभीर अपघात आणिसामाजिक गोंधळही निर्माण होऊ शकतो. अशा वेळी‘नॉलेज कर्स’चा (ज्ञानाचा शाप) धोका कमी करणे, हेमोठे आव्हान आहे. भविष्य अनिश्चित असल्याने, आपणविचारपूर्वक अंदाज वर्तवणे आणि सावधगिरीचे उपाययोजणे, हेच सर्वात उत्तम ठरेल. या आव्हानांना केवळखासगी क्षेत्राच्या भरवशावर सोडून चालणार नाही. यावरमात करण्यासाठी संसाधनांचे फेरवाटप आणि आंतरराष्ट्रीयसहकार्य यांची काही प्रमाणात गरज लागेल. कदाचित एजीआयचा सर्वात गंभीर परिणाम श्रमाचीमागणी कमी होणे हा असेल. पण याचा अर्थ असा नाही कीलोकांकडे करण्यासाठी काहीच उरणार नाही. खरं तर,लोक पूर्वीपेक्षा जास्त मोकळ्या वेळेचा आनंद घेऊशकतील. पण श्रमाची व्याख्या जर केवळ ‘पगारासाठीकेलेले काम’ अशी केली, तर एजीआय अशी दुनियानिर्माण करू शकते जिथे श्रम अनावश्यक ठरेल, कारणयंत्रे जवळपास प्रत्येक क्षेत्रात मानवापेक्षा चांगली कामगिरीकरतील. बहुतेक प्रौढ लोक आपल्या उत्पन्नासाठी कामावरअवलंबून असतात. त्यामुळे असा बदल अब्जावधीलोकांना उपजीविकेपासून वंचित करू शकतो. म्हणूनचआल्टमन यांनी ‘युनिव्हर्सल बेसिक इन्कम’ची(यूबीआय) वकिली केली आहे, जी प्रत्येक माणसालाकिमान जगण्याची हमी देईल. पण एजीआयचा प्रभावनोकऱ्या आणि उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन जागतिकहुकूमशाहीचा मार्गही मोकळा करू शकतो. जर याप्रणालींचे नियंत्रण काही मोजक्या लोकांच्या हातात राहिले,तर काही मोजके अब्जाधीश संपूर्ण मानवजातीवर अफाटसत्ता मिळवू शकतात. एजीआयपर्यंत सर्वांची पोहोचअसणे हा समस्या सोडवण्याचा केवळ एक भाग आहे. पैसाआणि सत्तेचे अति-केंद्रीकरण होणार नाही, हे सुनिश्चितकरणे तितकेच महत्त्वाचे आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) जर या प्रणालींचे नियंत्रण काही मोजक्यालोकांच्या हातात राहिले, तर काही मोजकेअब्जाधीश संपूर्ण मानवजातीवर अफाटसत्ता मिळवू शकतात. पैसा आणि सत्तेचेअति-केंद्रीकरण होणार नाही, हेसुनिश्चित करणेही महत्त्वाचे आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



