भारतीय राजकारण अशा वळणावर येऊन ठेपले आहे,जिथे सध्याच्या राजकीय कुरूक्षेत्रात भूतकाळ युद्ध लढतआहे. भूतकाळ आणि आठवणींची सेना सज्ज झालीआहे आणि इतिहासातील नायक जणू पुन्हा जिवंतहोऊन घोड्यावर स्वार होत आपल्या पक्षासाठी लढतआहेत. उत्तर प्रदेशच्या राजकीय पटलावर ही घटनाठळकपणे दिसून येते. उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचेवातावरण तयार होऊ लागले आहे. सर्व प्रतिस्पर्धीराजकीय पक्ष आपापल्या निवडणूक रणनीतीआखण्यात गुंतले आहेत. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रायबरेलीमध्ये 1857 च्या संग्रामातील- ज्याला भारताचा पहिला स्वातंत्र्यसंग्रामही म्हटले जाते- दलित नायक वीरा पासी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. या निमित्ताने त्यांनी दलित आणि उपेक्षितसमुदायांना राजकीयदृष्ट्या जोडण्याचा प्रयत्न केला.त्याच वेळी, एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनीही बहराइचमधील आपल्या पहिल्याच सभेत गाझी मियाँ यांच्या शौर्याचे आणि महानतेचे वर्णन केले.त्यांच्या स्मृतीचा वापर त्यांनी मुस्लिम समाजाच्याअस्मितेच्या जागृतीसाठी करण्याचा प्रयत्न केला.ओवेसी यांच्या रॅलीपाठोपाठ योगी आदित्यनाथ यांनीत्याला प्रत्युत्तर दिले. गाझी मियाँचा पराभव करून त्यांनामारणाऱ्या हिंदू सीमावर्ती समूहाच्या महाराजा सुहेलदेवयांच्या सन्मानाची मोहीम त्यांनी अधिक तीव्र केली.कोणत्याही परकीय आक्रमकाचे उदात्तीकरण करणेयोग्य नाही आणि याला विरोध केला जाईल, असे तेम्हणाले. लखनऊमध्ये राजा बिजली पासी यांच्याकिल्ल्याशी संबंधित आठवणी आणि त्यातीलप्रतीकात्मक शक्तीचा वापर राजकीय गटबाजीसाठीकरण्यासाठी बहुजन समाज पार्टी आणि समाजवादीपार्टी यांच्यात नेहमीच रस्सीखेच सुरू असते.समाजवादी पार्टी उत्तर प्रदेशातील ब्राह्मण समाजालाआपल्याशी जोडण्यासाठी महर्षी परशुराम यांच्याप्रतीकांचादेखील वापर करत आहे. हे जाणून घेणे मोठे रंजक आहे की, हे बहुतेक नायकवैदिक काळापासून ते 1857 च्या संग्रामापर्यंतचे किंवात्याआधीचे आहेत. गांधी युग किंवा समकालीनइतिहासातील नायक यात नाममात्र आहेत. दुसरी गोष्टम्हणजे, या प्रक्रियेत बहुतेक नायक आणि त्यांच्या कथाकेवळ शैक्षणिक तथ्य न राहता राजकीय तथ्य बनल्याआहेत. तिसरी गोष्ट म्हणजे, त्यांच्याशी संबंधित स्मृतीविविध सामाजिक समूहांच्या अस्मितेसाठी भावनिकखतपाणी घालतात. हा भावनिक आधारच त्यांनाराजकीय एकत्रीकरणासाठी तयार करतो. यावरून हेहीसिद्ध होते की, भूतकाळातील काही मुद्दे अजूनहीसुटलेले नाहीत, जे वर्तमानात एकमेकांत गुंतले आहेत.
यावरून असेही वाटते की, विकसित होत असलेल्यासमाजात जिथे अनेक सामाजिक गट पुढे जाण्याच्यास्पर्धेत आहेत, तिथे अस्मिता आणि आठवणींचा संघर्षहा विकास, सत्ता आणि सन्मानातील योग्यभागीदारीसाठी अपरिहार्य बनतो. विकसित समाजातही इतिहास आणि आठवणी आपल्यादैनंदिन जीवनाचा भाग असतातच, पण त्यांची भूमिकाबदलते. राजकीय गटबाजीपेक्षा त्यांची भूमिका तिथेअधिक शैक्षणिक आणि ऐतिहासिक राहते. उदाहरणार्थ,चीन आणि दक्षिण कोरियासारख्या आशियाई देशांतइतिहास आणि आठवणी राजकारणापेक्षा प्रेरणा देण्याचेकाम करतात. समकालीन राजकारणात भूतकाळाचा राजकीय वापरवाढणे हे दर्शवते की, आपल्याकडील विकासाचेराजकारण आणि लोकशाहीच्या विस्ताराचा मार्ग अजूनअनेक संघर्षांतून जाणार आहे. जेव्हा हा भूतकाळ आणिअस्मितेचा बोध राजकारणातून बाहेर पडून जीवनदर्शन,ज्ञान-चर्चा आणि प्रेरणेचे घटक बनतील, तेव्हा भारताचाविकसित होण्याचा प्रवास अधिक सोपा होईल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) समकालीन राजकारणात भूतकाळाचाराजकीय हस्तक्षेप वाढणे हे दर्शवते की,आपल्याकडील विकासाचे राजकारण वलोकशाहीच्या विस्ताराचा मार्ग अजूनहीसंघर्षांतून जाणार आहे. उत्तर प्रदेशात जे काही घडत आहे, त्याकडे लक्ष ठेवा.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



