Bollywood Movies : बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यामध्ये कलाकार किंवा अभिनेत्रीमुळे तो चित्रपट प्रचंड चर्चेत येतो. पण 38 वर्षांपूर्वी असा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये ना कलाकार, ना चित्रपटाची कथा चर्चेत आली. मात्र, हा चित्रपट फक्त एका मगरमच्छमुळे प्रचंड गाजला.
1988 साली प्रदर्शित झालेल्या ‘खून भरी मांग’ या चित्रपटात अभिनेत्री रेखा यांनी दमदार भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. रेखा यांनी जवळपास एकहाती हा चित्रपट गाजवला असे म्हटले जाते. या चित्रपटात रेखा यांच्यासोबत कबीर बेदी, सोनू वालिया आणि कादर खान यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश रोशन यांनी केले होते.
कथानकात मगरमच्छाचा थरार
चित्रपटाची कथा आरती (रेखा) या श्रीमंत घराण्यातील विधवेभोवती फिरते. तिच्या पतीचा कार अपघातात मृत्यू होतो तर वडिलांचीही हत्या होते. दोन मुलं आणि पाळीव कुत्र्यांसह ती एकटीच आयुष्याशी दोन हात करत असते.
तिच्या वडिलांचा मित्र हिरालाल (कादर खान) तिच्या आयुष्यात ‘फादर फिगर’ बनून प्रवेश करतो. मात्र त्यामागे वेगळेच कारस्थान असते. तो आपल्या पुतण्याला संजयला (कबीर बेदी) आरतीच्या आयुष्यात आणतो जेणेकरून तिच्या संपत्तीवर ताबा मिळवता येईल. आरतीची मैत्रीण नंदिनी (सोनू वालिया)ही या कटात सामील असते.
सर्वजण मिळून आरतीला संजयशी लग्न करण्यास प्रवृत्त करतात. लग्नानंतर मात्र खरी नाट्यमय वळण सुरू होते. संजय आणि नंदिनी आरतीला सहलीच्या बहाण्याने घेऊन जातात आणि मगरमच्छांनी भरलेल्या पाण्यात ढकलून देतात.
मृत्यूपासून सुटका आणि बदला
संजय आणि नंदिनीला वाटते की आरतीचा मृत्यू झाला आहे. मात्र मगरमच्छांच्या हल्ल्यात जखमी झाल्यानंतरही ती बचावते. प्लास्टिक सर्जरीनंतर तिचा चेहरा बदलतो आणि ती नव्या ओळखीने परतते.
यानंतर सुरू होते सूडनाट्य. आरती एक-एक करून संजय, नंदिनी आणि हिरालाल यांच्या आयुष्याचा विध्वंस करते. शेवटी ती आपल्या शत्रूंनाही तसाच धडा शिकवते जसा तिच्यासोबत झाला होता. त्यांना देखील मगरमच्छांच्या तावडीत सोपवून देते.
‘खून भरी मांग’मध्ये मगरमच्छाचे सीन काही मिनिटांचे असले तरी त्यांनी संपूर्ण चित्रपटाला वेगळी ओळख दिली. सुरुवातीपासून क्लायमॅक्सपर्यंत मगरमच्छ हा कथानकाचा महत्त्वाचा भाग राहिला. थरार, भावनिक संघर्ष आणि सूडाची कथा यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




