भारतीय राजकारण अशा वळणावर येऊन ठेपले आहे,जिथे सध्याच्या राजकीय कुरूक्षेत्रात भूतकाळ युद्ध लढतआहे. भूतकाळ आणि आठवणींची सेना सज्ज झालीआहे आणि इतिहासातील नायक जणू पुन्हा जिवंतहोऊन घोड्यावर स्वार होत आपल्या पक्षासाठी लढतआहेत. उत्तर प्रदेशच्या राजकीय पटलावर ही घटनाठळकपणे दिसून येते. उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचेवातावरण तयार होऊ लागले आहे. सर्व प्रतिस्पर्धीराजकीय पक्ष आपापल्या निवडणूक रणनीतीआखण्यात गुंतले आहेत. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रायबरेलीमध्ये 1857 च्या संग्रामातील- ज्याला भारताचा पहिला स्वातंत्र्यसंग्रामही म्हटले जाते- दलित नायक वीरा पासी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. या निमित्ताने त्यांनी दलित आणि उपेक्षितसमुदायांना राजकीयदृष्ट्या जोडण्याचा प्रयत्न केला.त्याच वेळी, एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनीही बहराइचमधील आपल्या पहिल्याच सभेत गाझी मियाँ यांच्या शौर्याचे आणि महानतेचे वर्णन केले.त्यांच्या स्मृतीचा वापर त्यांनी मुस्लिम समाजाच्याअस्मितेच्या जागृतीसाठी करण्याचा प्रयत्न केला.ओवेसी यांच्या रॅलीपाठोपाठ योगी आदित्यनाथ यांनीत्याला प्रत्युत्तर दिले. गाझी मियाँचा पराभव करून त्यांनामारणाऱ्या हिंदू सीमावर्ती समूहाच्या महाराजा सुहेलदेवयांच्या सन्मानाची मोहीम त्यांनी अधिक तीव्र केली.कोणत्याही परकीय आक्रमकाचे उदात्तीकरण करणेयोग्य नाही आणि याला विरोध केला जाईल, असे तेम्हणाले. लखनऊमध्ये राजा बिजली पासी यांच्याकिल्ल्याशी संबंधित आठवणी आणि त्यातीलप्रतीकात्मक शक्तीचा वापर राजकीय गटबाजीसाठीकरण्यासाठी बहुजन समाज पार्टी आणि समाजवादीपार्टी यांच्यात नेहमीच रस्सीखेच सुरू असते.समाजवादी पार्टी उत्तर प्रदेशातील ब्राह्मण समाजालाआपल्याशी जोडण्यासाठी महर्षी परशुराम यांच्याप्रतीकांचादेखील वापर करत आहे. हे जाणून घेणे मोठे रंजक आहे की, हे बहुतेक नायकवैदिक काळापासून ते 1857 च्या संग्रामापर्यंतचे किंवात्याआधीचे आहेत. गांधी युग किंवा समकालीनइतिहासातील नायक यात नाममात्र आहेत. दुसरी गोष्टम्हणजे, या प्रक्रियेत बहुतेक नायक आणि त्यांच्या कथाकेवळ शैक्षणिक तथ्य न राहता राजकीय तथ्य बनल्याआहेत. तिसरी गोष्ट म्हणजे, त्यांच्याशी संबंधित स्मृतीविविध सामाजिक समूहांच्या अस्मितेसाठी भावनिकखतपाणी घालतात. हा भावनिक आधारच त्यांनाराजकीय एकत्रीकरणासाठी तयार करतो. यावरून हेहीसिद्ध होते की, भूतकाळातील काही मुद्दे अजूनहीसुटलेले नाहीत, जे वर्तमानात एकमेकांत गुंतले आहेत.
यावरून असेही वाटते की, विकसित होत असलेल्यासमाजात जिथे अनेक सामाजिक गट पुढे जाण्याच्यास्पर्धेत आहेत, तिथे अस्मिता आणि आठवणींचा संघर्षहा विकास, सत्ता आणि सन्मानातील योग्यभागीदारीसाठी अपरिहार्य बनतो. विकसित समाजातही इतिहास आणि आठवणी आपल्यादैनंदिन जीवनाचा भाग असतातच, पण त्यांची भूमिकाबदलते. राजकीय गटबाजीपेक्षा त्यांची भूमिका तिथेअधिक शैक्षणिक आणि ऐतिहासिक राहते. उदाहरणार्थ,चीन आणि दक्षिण कोरियासारख्या आशियाई देशांतइतिहास आणि आठवणी राजकारणापेक्षा प्रेरणा देण्याचेकाम करतात. समकालीन राजकारणात भूतकाळाचा राजकीय वापरवाढणे हे दर्शवते की, आपल्याकडील विकासाचेराजकारण आणि लोकशाहीच्या विस्ताराचा मार्ग अजूनअनेक संघर्षांतून जाणार आहे. जेव्हा हा भूतकाळ आणिअस्मितेचा बोध राजकारणातून बाहेर पडून जीवनदर्शन,ज्ञान-चर्चा आणि प्रेरणेचे घटक बनतील, तेव्हा भारताचाविकसित होण्याचा प्रवास अधिक सोपा होईल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) समकालीन राजकारणात भूतकाळाचाराजकीय हस्तक्षेप वाढणे हे दर्शवते की,आपल्याकडील विकासाचे राजकारण वलोकशाहीच्या विस्ताराचा मार्ग अजूनहीसंघर्षांतून जाणार आहे. उत्तर प्रदेशात जे काही घडत आहे, त्याकडे लक्ष ठेवा.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: एकाच ॲपवर एसटी, ऑटो आणि टॅक्सीची सुविधा; महाराष्ट्र शासनाच्या 'छावा राईड' ॲप लाँचच्या दिशेने मोठे पाऊल, निविदा प्रक्रिया सुरू
- मुंबई: आपण चोर असल्याचे सांगत भामट्याने विद्यार्थ्यांचे साहित्य लांबवले, भांडुपमधील घटना
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- नारायणगावमध्ये कोट्यवधींची सायबर फसवणूक! फेक ट्रेडिंग ॲप्सद्वारे व्यापाऱ्याची १ कोटी ९३ लाखांची लूट, ५७ जणांवर गंभीर गुन्हे दाखल
महाराष्ट्र
- मुंबई: एकाच ॲपवर एसटी, ऑटो आणि टॅक्सीची सुविधा; महाराष्ट्र शासनाच्या 'छावा राईड' ॲप लाँचच्या दिशेने मोठे पाऊल, निविदा प्रक्रिया सुरू
- मुंबई: आपण चोर असल्याचे सांगत भामट्याने विद्यार्थ्यांचे साहित्य लांबवले, भांडुपमधील घटना
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- मुंबई:दिशा सालियन मृत्यू प्रकरण: संशय व्यक्त केला तरी पोलिसांनी एफआयआर का नोंदवला नाही? हायकोर्टाचे पोलिसांना खडे बोल
गुन्हा
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
- जालना: अंबड येथे सतर्क नागरिकांमुळे टळला अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
- १५ हजारांच्या कर्मचाऱ्याला फ्लॅट आणि पैशांचे आमिष; महाराष्ट्र टीईटी पेपर लीक प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा समोर
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली

























Subscribe to my channel




