
Pune : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सतत होणार वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एका नव्या मार्गाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक्सप्रेसवेवर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर सवाल केला गेला होतो त्यावेळी अनेक महिने कागदावरच असलेल्या उरण-कर्जत-शिरूर महमार्गासाठी सरकारने हलाचाली सुरू केल्या आहे.
तासान् तास वाहतूक कोंडी
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गेल्या महिन्यात तब्बल 32 तासांसाठी वाहतूक ठप्प झाली होती. शिवाय प्रत्येक वीकेंड किंवा सुट्ट्यांच्या दिवशी या मार्गावर कोंडी होणे हे नागरिकांना अपेक्षितच असते. यासाठी पर्याय म्हणून उरण-कर्जत महामार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑक्टोबर 2025मध्येच एका बैठकीत मंत्रिमंडळासमोर यासाठी प्रस्ताव मांडण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, तरीही हे काम कधी प्रत्यक्षात सुरूच झालं नाही.
दरम्यान, एक्स्प्रेस वेवर अपघात, वाहन बिघाड आणि दुरुस्ती कामांमुळे सलग दोन दिवस प्रचंड वाहतूक कोंडी झाली तेव्हा हजारो प्रवासी, नोकरदार, मालवाहू वाहनचालक यांना तासन् तास अडकून पडले होते. अशा परिस्थितीत एकाच मार्गावर अवलंबून असलेली पुणे–मुंबई वाहतूक व्यवस्था किती असुरक्षित आहे, हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, सुमारे 135 किलोमीटर लांबीचा चारपदरी शिरूर–चाकण–तळेगाव–कर्जत– उरण मल्टिनोडल कॉरिडॉर महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो. सुमारे बारा ते साडेबारा कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नगर रस्त्यावरील वाहतुकीचा मोठा भार कमी करू शकतो.
कसा असेल मार्ग?
हा कॉरिडॉर कार्यान्वित झाल्यास पुणे–पिंपरी चिंचवड परिसरातील वाहतुकीवरील ताण 70 ते 80 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. या मार्गामुळे शिरूर, चाकण, तळेगाव, कर्जत मार्गे थेट उरण (जेएनपीटी) कनेक्टिव्हिटी मिळणार असून, औद्योगिक आणि मालवाहतूक सुलभ होणार आहे. चाकण आणि शिरूर एमआयडीसीतील मालवाहू वाहनांना थेट बंदराशी जोड मिळाल्याने नगर रस्ता आणि एक्स्प्रेस वेवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल.
प्रत्यक्षात हा प्रकल्प अद्याप निर्णय, मंजुरी आणि अंमलबजावणीच्या प्रारंभिक टप्प्यातच अडकलेला आहे. वारंवार वाहतूक कोंडीचा फटका बसत असताना आणि पर्यायी मार्गाची गरज तीव्रतेने जाणवत असताना, हा प्रस्ताव प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रशासन कधी हालचाल करणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. एक्स्प्रेस वेवरील कोंडी ही तात्पुरती समस्या नसून, ती भविष्यात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. अशा वेळी पर्यायी मार्गांचे नियोजन आणि अंमलबजावणी ही काळाची गरज ठरत असताना शिरूर–कर्जत–उरण कॉरिडॉरवर आता तरी ठोस निर्णय होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



