हवाई प्रवास हा सर्वात सुरक्षित आणि वेळ वाचवणारा प्रवास मानला जातो. मात्र हजारो फूट उंचीवर असलेल्या विमानाला उड्डाण करण्याची कायदेशीर परवानगी नसणे ही धक्कादायक बाब आहे. ही केवळ एक कल्पना नाही तर देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी विमान कंपनी एअर इंडियासोबत घडलेली एक घटना आहे. एअर इंडियाने त्यांचे एअरबस विमान एकदा-दोनदा नाही तर 8 वेळा आवश्यक फिटनेस प्रमाणपत्राशिवाय उडवल्याचे समोर आले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेशी झालेल्या या छेडछाडीविरुद्ध नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने आता एअर इंडियावर दंडात्मक कारवाई केली आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.
DGCA ने एअर इंडियाला 1 कोटींचा दंड ठोठावला
भारतातील विमान वाहतुकीवर DGCA चे नियंत्रण आहे. DGCA ने एअर इंडियाला अंदाजे 1 कोटी 10 लाख रुपये दंड ठोठावला आहे. ही घटना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एअर इंडियाच्या एअरबस ए320 विमानाने 24 ते 25 नोव्हेंबर दरम्यान दिल्ली, बेंगळुरू, मुंबई आणि हैदराबाद सारख्या प्रमुख शहरांमध्ये प्रवाशांना प्रवास करून नेले. मात्र या विमानाकडे एअरवर्थिनेस रिव्ह्यू सर्टिफिकेट (एआरसी) नव्हते.
विमान योग्य आणि उड्डाणासाठी सुरक्षित आहे यासाठी एअरवर्थिनेस रिव्ह्यू सर्टिफिकेट हे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. सुरक्षा आणि तांत्रिक तपासणीनंतरच DGCA कडून दरवर्षी ही परवानगी दिली जाते. मात्र या प्रमाणपत्राशिवाय या विमानाने उड्डाण केल्याचे समोर आले आहे.
एअरलाइनच्या कार्यप्रणालीवर प्रश्न
एअर इंडियाच्या एअरबस ए320 विमानाकडे एअरवर्थिनेस रिव्ह्यू सर्टिफिकेट नव्हते हे एअरलाइनच्या कार्यप्रणालीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करते. एअर इंडियाने कबूल केले आहे की हे एक “सिस्टमिक अपयश” आहे. आता तपासत असे आढळले आहे की, आठ उड्डाणे करणाऱ्या वैमानिकांनी टेकऑफ करण्यापूर्वी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) पाळल्या नाहीत. जर वैमानिकांनी टेकऑफपूर्वी चेकलिस्ट तपासली असती तर कदाचित या विमानाने हवेत उड्डाण केले नसते.
आता DGCA कडून एअरलाइनला 30 दिवसांच्या आत दंड भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 5 फेब्रुवारी याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. डीजीसीएचे सहमहासंचालक मनीष कुमार यांनी एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांना यासाठी जबाबदार धरले आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



