
Blood Donation : नांदेड आणि लातूर शहरातील रक्तपेढ्यांमध्ये तसेच रुग्णालायत रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. त्यातच आचारसंहिता आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे रक्तदान शिबीर आयाेजन हाेत नसल्याने रुग्णांसाठी अन्य जिल्ह्यातून रक्त उपलब्ध करावे लागत आहे. परंतु त्यासाठी माेठा खर्च पडत आहे. दरम्यान सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन रक्त संकलन, रक्तदान शिबीरासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
नांदेडकरांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा
नांदेड शहरात एकूण 10 रक्तपेढ्या आहेत. दररोज या सर्व रक्तपेढींना जवळपास 300 रक्ताच्या पिशव्या लागतात. सध्या उन्हाळा असून उन्हाळ्यात रक्तदान शिबीरे खूप कमी प्रमाणात होत आहेत.
|
Dhule Crime : नशेखोरीसाठी गाड्या अडवून चाकूचा धाक दाखवत वसुली; दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात |
आचारसंहिता असल्याने राजकीय कार्यक्रम, नेत्यांचे वाढदिवस आणि या कार्यक्रमा निमित्त होणारे रक्तदान शिबीरे रद्द झाली आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
लातूरला रक्ताचा तुटवडा
लातूर जिल्ह्यातदिवसेंदिवस वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे शहरातील रक्त संकलन केंद्रांमध्ये जवळपास सर्वच ब्लड ग्रुपच्या रक्ताचा तुटवडा भासत आहे. थैलेसीमिया, पॉलीसिथेमिया, अशा रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांना ब्लड चढवण्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. जिल्ह्यातील सर्वच सामाजिक संस्था, संघटना आणि रक्तदाते यांनी रक्तदान शिबीर घ्यावे असे आवाहन रक्त संकलन केंद्रांकडून करण्यात येत आहे.
शहर
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
- बीड: लेकींच्या शिक्षणासाठी आईचा अनवाणी एल्गार; साडी नेसून धावली अन् अंबाजोगाईत जिंकली मॅरेथॉन!
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
महाराष्ट्र
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
- बीड: लेकींच्या शिक्षणासाठी आईचा अनवाणी एल्गार; साडी नेसून धावली अन् अंबाजोगाईत जिंकली मॅरेथॉन!
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!


























Subscribe to my channel



