
Bihar : बिहार विधानसभेत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर नितीश कुमार पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार आहेत. गेल्या वेळी ५० पेक्षा कमी जागांवर आलेले जेडीयूनं यावेळी ८० जागा मिळावल्या आहेत. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए बिहारमध्ये २०० हून अधिक जागांवर आघाडी घेतलीय. भाजप,जेडीयू,एलजेपी, आरएलएम आणि एचएएम या पाच पक्षांचा समावेश असलेल्या एनडीएसमोर महाआघाडी चारी मुंड्या चीत झालीय. त्यांच्या संपूर्ण मतांच्या टक्केवारीत मोठी घसरण झाली आहे. राजद आणि काँग्रेसच्या मतांमध्ये मोठी घसरण झालीय.
एनडीएच्या मोहिमेचा केंद्रबिंदू मुख्यमंत्री महिला रोजगार योजना होती. ७,५०० कोटी रुपयांच्या योजनेने एनडीएसाठी बेरीजेचं काम केलं. या योजनेतून १.२ कोटी महिलांना स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं महिलांना प्रत्येकी १०,००० रुपये दिले. फक्त हीच योजना नाही तर दीर्घकाळापासून नितीश कुमार यांनी बिहारमध्ये सुरू केलेल्या योजनांमुळे जेडीयूला मोठं यश मिळालंय.
|
|
मग यात २००६ मधील ५० टक्के पंचायत आरक्षण, ते राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी ३५ टक्के आरक्षण यासारख्या अनेक महिला सबलीकरणाच्या योजनांमुळे नितीश ैकुमार यांनी विजय मिळवला.
नितीश कुमार यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीपासूनच महिलांवर लक्ष केंद्रित केल होतं. यातील सर्वात महत्त्वाचे उदाहरण म्हणजे २००६ मध्ये सुरू झालेली सायकल आणि गणवेश योजना. जेव्हा बिहारच्या मुली सायकलवरून शाळेत जाऊ लागल्या, तेव्हा ते चित्र योजनेचे यश न राहता सामाजिक बदलाचे पोस्टर देखील बनलंय. त्यानंतर २००६ मध्ये पंचायती राज कायदा अंतर्गत पंचायत आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण त्यांनी दिले. या निर्णयामुळे तळागाळातील पातळीवर महिलांचा राजकीय सहभाग वाढला.
त्यानंतर नितीश कुमार यांनी २०१६ मध्ये संपूर्ण राज्यात दारुबंदी लागू केली. दारू निर्मितीवर सुद्धा त्यांनी बंदी आणली होती. यामुळे त्यांच्यावर टीका देखील झाली. परंतु ग्रामीण भागातील महिलांच्या मनात नितीश कुमार समाज सुधारक नेता असल्याची प्रतिमा बनली.
मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत नितीश कुमार यांच्या सरकारने बचत गटांशी संबंधित १.३ कोटी 'जीविका दिदी'च्या खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये थेट हस्तांतरित केले. ही योजना नितीश कुमार यांच्यासाठी संजीवनी ठरली. या योजनेतून एकूण १.४ कोटी महिलांना लाभ मिळाला.
राज्यातील अंदाजे ३.५ कोटी मतदारांपैकी जवळजवळ ४०% आहे. योजनेतून मिळालेली १० हजार रुपयांची मदत महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी देण्यात आली होती. या महिला योजनांचा फायदा नितीश कुमार यांना फायदा मिळाला.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार ३८ पैकी ३७ जिल्ह्यांमध्ये महिलांनी भरभरून मते दिली. पुरुषांपेक्षा जास्त मतदान महिलांनी केलं. महिलांचे मतदान ७१.७८ टक्के होतं. तर पुरुषांचे मतदान ६२.९८ टक्के होते. हे बिहारमधील आतापर्यंतच्या सर्वाधिक ६७.१३ टक्के मतदान झाले.
आर्थिक पाठिंब्याव्यतिरिक्त भावनिक घटकाने देखील मतदानावर प्रभाव पाडला. दारूबंदीनंतर राज्यात कायदा सुव्यवस्था ठेवल्याने जनमाणसात नितीश कुमार यांची प्रतिमा समाज सुधारक नेता म्हणून झाली होती. दरम्यान नितीश कुमार यांची ही निवडणूक अखेरची निवडणूक आहे, असं अनेकांना वाटून लागलं. यामुळे बिहारला 'जंगल राज' पासून वाचवणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा अधिक बळकट झाली.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



