आपल्या अलीकडच्या भारत दौऱ्यात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी भारताला अमेरिकेच्या सर्वात महत्त्वाच्या धोरणात्मक भागीदारांपैकी एकअसल्याचे म्हटले होते, परंतु भागीदारीची ही ओळखीचीभाषा आता दिवसेंदिवस पोकळ वाटू लागली आहे. ट्रम्पयांची विधाने आणि टेरिफचा भारत-अमेरिका संबंधांवरपडलेल्या प्रभावांबद्दल बरेच काही बोलले गेले आहे.परंतु ट्रम्प हे व्हाइट हाऊसमध्ये परतण्यापूर्वीच द्विपक्षीय संबंध दबावाखाली होते. अलीकडच्या वर्षांत जसजसेचीनच्या वाढत्या धोरणात्मक व्याप्तीमुळे भारताचीप्रादेशिक स्थिती कमकुवत झाली आहे तसतसेअमेरिकेनेही दक्षिण आशियाई प्रदेशात अशी धोरणेअवलंबली आहेत, ज्यांनी भारतीय हितांकडे दुर्लक्ष केले आहे - आणि काही वेळा तर ती थेट त्यांच्या विरोधातही राहिली आहेत. बांगलादेश हे याचे एक स्पष्ट उदाहरण आहे. 2024मध्ये शेख हसीना यांच्या पलायनानंतर अमेरिकेनेसत्तांतराला पाठिंबा दिला. परंतु भारताला माहित होते की यामुळे गंभीर धोके निर्माण होतील, जे की झालेही.त्यानंतर म्यानमार आहे. 2021 मध्ये सैन्याने तेथील नागरी सरकार उलथवून टाकल्यापासून अमेरिकेने लष्करीसत्तेप्रति दंडात्मक दृष्टिकोन कायम ठेवला आहे,ज्यामध्ये कठोर निर्बंध आणि बंडखोर गटांना लष्करीमदत यांचा समावेश आहे, असे असूनही यामुळे भारताच्या संवेदनशील ईशान्य सीमेवर सुरक्षेला धोकानिर्माण झाला आहे. गेल्या मार्चमध्येच एका अमेरिकननागरिकाला सहा युक्रेनियन नागरिकांसोबत कथितपणेपरवान्याशिवाय ईशान्येत प्रवेश केल्याप्रकरणी आणि ड्रोनयुद्धासाठी सत्ताविरोधी लढवय्यांना प्रशिक्षण आणिशस्त्रसज्ज करण्यासाठी म्यानमारमध्ये घुसखोरीकरण्याच्या आरोपाखाली भारतात अटक करण्यातआली होती. अमेरिकेने नेपाळकडेही आपल्याभारत-धोरणाचा भाग म्हणून पाहण्याऐवजी धोरणात्मकप्राधान्य म्हणून पाहण्यास सुरुवात केली आहे. ट्रम्पयांनी परिस्थिती आणखीनच बिघडवली आहे, विशेषत:पाकिस्तानसोबत अमेरिकेचे संबंध पुढे नेऊन. पाकिस्तानहा दहशतवादी गटांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनलाआहे आणि सोबतच त्यांना लष्करी आणि गुप्तचर मदतदेणे सुरूच ठेवले आहे, या गोष्टीने काहीही फरक पडतनाही. ट्रम्प यांच्या कुटुंबातील सदस्य आणि व्यावसायिकसहकाऱ्यांनी असे असूनही तिथे नफ्याचे सौदे केलेआहेत. अमेरिकेने तर आता चीनच्या बाबतीतहीसलोख्याचा, उदार दृष्टिकोन स्वीकारण्यास सुरुवातकेली आहे. दोन्ही महासत्तांमध्ये धोरणात्मक स्पर्धाकायम असली तरी काही क्षेत्रांमध्ये ट्रम्प यांच्याअलीकडच्या करारांनी बरीच अनिश्चितता निर्माण केलीआहे - विशेषतः भारतासाठी. जिथे अमेरिका दीर्घकाळापासून भारताला हिंद-प्रशांतक्षेत्रात चिनी वर्चस्वाविरुद्ध एक महत्त्वाची लोकशाहीढाल म्हणून पाहत आली आहे, तिथे ती भारताच्याप्रादेशिक वर्चस्वाच्या विचारानेही कचरते. जसे की अमेरिकेचे सहायक परराष्ट्रमंत्री समीर पॉल कपूर यांनी फेब्रुवारीमध्ये म्हटले होते की, अमेरिका कोणत्याही एकाशक्तीला दक्षिण आशियात खूप जास्त प्रभावमिळवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहे. कपूरयांच्या टिप्पण्या ट्रम्प प्रशासनाच्या राष्ट्रीय सुरक्षारणनीतीची (एनएसएस) प्रतिध्वनी होत्या, ज्यानुसार अमेरिका कोणत्याही देशाला इतके वर्चस्वशालीबनण्याची परवानगी देऊ शकत नाही की तो अमेरिकनहितांना धोक्यात टाकू शकेल. अमेरिकेचेउपपरराष्ट्रमंत्री लँडाऊ यांनी अलीकडेच आपल्या नवीदिल्ली दौऱ्यात म्हटले की आम्ही भारतासोबत त्या चुकाकरणार नाही, ज्या आम्ही 20 वर्षांपूर्वी चीनसोबत केल्याहोत्या. संदेश स्पष्ट आहे : अमेरिका आता भारतालाधोरणात्मक भागीदार कमी आणि एक प्रादेशिक वआर्थिक प्रतिस्पर्धी जास्त मानते, ज्याला रोखायचे आहे.आपल्याला या नव्या वास्तवाशी जुळवून घ्यावे लागेल,जे आपल्या धोरणात्मक विचारसरणीत एका मूलभूतबदलाची मागणी करते. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) अमेरिका स्पष्टपणे सांगते की, आम्हीभारतासोबत तीच चूक करणार नाही, जी 20 वर्षांपूर्वी चीनसोबत केली होती.संदेश स्पष्ट आहे : अमेरिका आताभारताला धोरणात्मक भागीदार कमीआणि प्रादेशिक प्रतिस्पर्धी जास्त मानते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
महाराष्ट्र
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- जळगाव: काळाचा क्रूर खेळ! कार-एसटी आणि दुचाकीच्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू; दोन आनंदी संसार उध्वस्त.
गुन्हा
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- गडचिरोली: माणुसकीला काळीमा! नवीन घराच्या गच्चीवर ७ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; नराधम पेंटरला बेड्या
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!

























Subscribe to my channel


