आपल्या अलीकडच्या भारत दौऱ्यात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी भारताला अमेरिकेच्या सर्वात महत्त्वाच्या धोरणात्मक भागीदारांपैकी एकअसल्याचे म्हटले होते, परंतु भागीदारीची ही ओळखीचीभाषा आता दिवसेंदिवस पोकळ वाटू लागली आहे. ट्रम्पयांची विधाने आणि टेरिफचा भारत-अमेरिका संबंधांवरपडलेल्या प्रभावांबद्दल बरेच काही बोलले गेले आहे.परंतु ट्रम्प हे व्हाइट हाऊसमध्ये परतण्यापूर्वीच द्विपक्षीय संबंध दबावाखाली होते. अलीकडच्या वर्षांत जसजसेचीनच्या वाढत्या धोरणात्मक व्याप्तीमुळे भारताचीप्रादेशिक स्थिती कमकुवत झाली आहे तसतसेअमेरिकेनेही दक्षिण आशियाई प्रदेशात अशी धोरणेअवलंबली आहेत, ज्यांनी भारतीय हितांकडे दुर्लक्ष केले आहे - आणि काही वेळा तर ती थेट त्यांच्या विरोधातही राहिली आहेत. बांगलादेश हे याचे एक स्पष्ट उदाहरण आहे. 2024मध्ये शेख हसीना यांच्या पलायनानंतर अमेरिकेनेसत्तांतराला पाठिंबा दिला. परंतु भारताला माहित होते की यामुळे गंभीर धोके निर्माण होतील, जे की झालेही.त्यानंतर म्यानमार आहे. 2021 मध्ये सैन्याने तेथील नागरी सरकार उलथवून टाकल्यापासून अमेरिकेने लष्करीसत्तेप्रति दंडात्मक दृष्टिकोन कायम ठेवला आहे,ज्यामध्ये कठोर निर्बंध आणि बंडखोर गटांना लष्करीमदत यांचा समावेश आहे, असे असूनही यामुळे भारताच्या संवेदनशील ईशान्य सीमेवर सुरक्षेला धोकानिर्माण झाला आहे. गेल्या मार्चमध्येच एका अमेरिकननागरिकाला सहा युक्रेनियन नागरिकांसोबत कथितपणेपरवान्याशिवाय ईशान्येत प्रवेश केल्याप्रकरणी आणि ड्रोनयुद्धासाठी सत्ताविरोधी लढवय्यांना प्रशिक्षण आणिशस्त्रसज्ज करण्यासाठी म्यानमारमध्ये घुसखोरीकरण्याच्या आरोपाखाली भारतात अटक करण्यातआली होती. अमेरिकेने नेपाळकडेही आपल्याभारत-धोरणाचा भाग म्हणून पाहण्याऐवजी धोरणात्मकप्राधान्य म्हणून पाहण्यास सुरुवात केली आहे. ट्रम्पयांनी परिस्थिती आणखीनच बिघडवली आहे, विशेषत:पाकिस्तानसोबत अमेरिकेचे संबंध पुढे नेऊन. पाकिस्तानहा दहशतवादी गटांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनलाआहे आणि सोबतच त्यांना लष्करी आणि गुप्तचर मदतदेणे सुरूच ठेवले आहे, या गोष्टीने काहीही फरक पडतनाही. ट्रम्प यांच्या कुटुंबातील सदस्य आणि व्यावसायिकसहकाऱ्यांनी असे असूनही तिथे नफ्याचे सौदे केलेआहेत. अमेरिकेने तर आता चीनच्या बाबतीतहीसलोख्याचा, उदार दृष्टिकोन स्वीकारण्यास सुरुवातकेली आहे. दोन्ही महासत्तांमध्ये धोरणात्मक स्पर्धाकायम असली तरी काही क्षेत्रांमध्ये ट्रम्प यांच्याअलीकडच्या करारांनी बरीच अनिश्चितता निर्माण केलीआहे - विशेषतः भारतासाठी. जिथे अमेरिका दीर्घकाळापासून भारताला हिंद-प्रशांतक्षेत्रात चिनी वर्चस्वाविरुद्ध एक महत्त्वाची लोकशाहीढाल म्हणून पाहत आली आहे, तिथे ती भारताच्याप्रादेशिक वर्चस्वाच्या विचारानेही कचरते. जसे की अमेरिकेचे सहायक परराष्ट्रमंत्री समीर पॉल कपूर यांनी फेब्रुवारीमध्ये म्हटले होते की, अमेरिका कोणत्याही एकाशक्तीला दक्षिण आशियात खूप जास्त प्रभावमिळवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहे. कपूरयांच्या टिप्पण्या ट्रम्प प्रशासनाच्या राष्ट्रीय सुरक्षारणनीतीची (एनएसएस) प्रतिध्वनी होत्या, ज्यानुसार अमेरिका कोणत्याही देशाला इतके वर्चस्वशालीबनण्याची परवानगी देऊ शकत नाही की तो अमेरिकनहितांना धोक्यात टाकू शकेल. अमेरिकेचेउपपरराष्ट्रमंत्री लँडाऊ यांनी अलीकडेच आपल्या नवीदिल्ली दौऱ्यात म्हटले की आम्ही भारतासोबत त्या चुकाकरणार नाही, ज्या आम्ही 20 वर्षांपूर्वी चीनसोबत केल्याहोत्या. संदेश स्पष्ट आहे : अमेरिका आता भारतालाधोरणात्मक भागीदार कमी आणि एक प्रादेशिक वआर्थिक प्रतिस्पर्धी जास्त मानते, ज्याला रोखायचे आहे.आपल्याला या नव्या वास्तवाशी जुळवून घ्यावे लागेल,जे आपल्या धोरणात्मक विचारसरणीत एका मूलभूतबदलाची मागणी करते. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) अमेरिका स्पष्टपणे सांगते की, आम्हीभारतासोबत तीच चूक करणार नाही, जी 20 वर्षांपूर्वी चीनसोबत केली होती.संदेश स्पष्ट आहे : अमेरिका आताभारताला धोरणात्मक भागीदार कमीआणि प्रादेशिक प्रतिस्पर्धी जास्त मानते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


