न्यायालयांमध्ये एआय वापरासाठी सर्वोच्चन्यायालयाने नियमांचा मसुदा जारी केला आहे. परंतुखटल्यांच्या ओझ्याखाली दबलेल्या न्यायालयांमध्येएआयच्या तात्पुरत्या वापरामुळे अडचणी आणि वाद वाढूशकतात. याच्याशी संबंधित 4 पैलू असे : 1. संविधानाच्या अनुच्छेद-145 नुसार सर्वोच्चन्यायालयाला नियम बनवण्याचा अधिकार आहे.त्याअंतर्गत राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालय नियम 2013 लामंजुरी दिली होती. परंतु एआयच्या मसुद्यात हे नियमकोणत्या कायद्यानुसार बनवले आहेत हे लिहिलेले नाही.जिल्हा न्यायालये राज्यांच्या उच्च न्यायालयांच्या अधीनअसतात. परंतु उच्च न्यायालयांना सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन मानले जात नाही. अखिल भारतीय न्यायिकसेवेच्या स्थापनेमुळे मोठ्या प्रमाणावर न्यायालयीनसुधारणा होऊ शकते. परंतु त्यासाठीही सर्वोच्च न्यायालय न्यायालयीन आदेश जारी करत नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासकीय आदेशाने उच्च न्यायालयेआणि जिल्हा न्यायालयांमध्ये एआय लागू केल्यासघटनात्मक पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो. 2. बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसारएआयला कायदेशीर मान्यता नाही. त्यामुळे ॲडव्होकेट्सॲक्टअंतर्गत एआयद्वारे तयार केलेल्या कोणत्याहीचुकीच्या माहितीसाठी वकीलच जबाबदार असतील.भारतात अद्याप डेटा सुरक्षा कायदा आणि त्यासंबंधीचेनियम लागू झालेले नाहीत. प्रलंबित, जुन्या प्रकरणांमधीलकोट्यवधी लोकांच्या संवेदनशील न्यायालयीन आणिखासगी डेटाचा एआयच्या माध्यमातून व्यावसायिक वापरकरणे घटनाबाह्य ठरेल. यापूर्वी वादी-प्रतिवादी आणिवकिलांची संमती आवश्यक आहे. अनेक न्यायाधीशांनीएआयच्या गैरवापरामुळे वाढणाऱ्या अराजकतेबद्दल चिंताव्यक्त केली आहे. पंजाब, हरियाणा उच्च न्यायालयाने सर्वजिल्हा न्यायालयांना आदेश दिला आहे की, एआयप्लॅटफॉर्मचा वापर कायदेशीर संशोधन आणि न्यायालयीननिकालांमध्ये करता येणार नाही. 3. कोरोनाच्या काळात न्यायालयांमध्ये घाईघाईनेऑनलाइन सुनावणी आणि खटल्यांचे थेट प्रक्षेपण सुरूझाले होते. परंतु 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचेसरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या निकालानुसार अद्यापनियमांमध्ये आवश्यक ते बदल झालेले नाहीत.न्यायालयीन सुनावणीच्या डेटाचा व्यावसायिक वापररोखण्यासाठी स्पष्ट नियम नसल्याने न्यायालयीनप्रशासनावरील हल्ले वाढत आहेत. न्यायालयांमध्येव्हॉट्सॲप, झूम आणि यूट्यूबसारख्या परदेशीप्लॅटफॉर्मच्या असुरक्षित वापराविरोधात संघ विचारक के.एन. गोविंदाचार्य यांनी याचिका दाखल केली होती.सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटले होते की, दोन वर्षांच्याआत स्वदेशी टेक प्लॅटफॉर्मचा वापर केला जाईल. मात्रअद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. 4. एआयचे सर्व मोठे प्लॅटफॉर्म परदेशी आहेत.भारताच्या बँकिंग प्रणालीला मायथोससारख्या एआयच्यासुनामीपासून वाचवण्यासाठी अर्थमंत्री चिंतेत आहेत.एआयचा गैरवापर रोखण्यासाठी आयटी ॲक्टमध्येही स्पष्टतरतुदी नाहीत. मसुद्यात डेटाची सुरक्षा आणि तक्रारनिवारणाच्या आवश्यक तरतुदी नसल्याने जिल्हान्यायालयांमध्ये वकील आणि न्यायाधीशांच्या अडचणीवाढू शकतात. पंतप्रधानांनी तंत्रज्ञान आणि एआयच्यावापरातून गरीब कैद्यांची सुटका आणि खटल्यांच्याओझ्यातून मुक्तीचे आवाहन केले होते. परंतु सर्वोच्चन्यायालयाच्या मसुद्यात एआयच्या माध्यमातून न्यायालयीनसुधारणा, छोट्या खटल्यांचा जलद निपटारा आणिसर्वसामान्यांना लवकर न्याय देण्याचा रोडमॅप नाही. जिल्हान्यायालयांमध्ये पाणी, स्वच्छतागृह आणि बसण्याचीप्राथमिक सुविधाही नाही. मग एआयसाठी पायाभूतसुविधा कशा विकसित होतील? एआयच्या संस्थात्मकवापरासाठी न्यायव्यवस्थेशी जोडलेल्या पाचही स्तंभांशी-जनता, सरकार, न्यायालयीन प्रशासन, वकील आणिन्यायाधीशांशी विचारविनिमय करणे गरजेचे आहे.त्यानुसारच संसदेत कायदा तयार व्हावा आणि सर्वोच्चन्यायालय व उच्च न्यायालयांच्या नियमांमध्ये बदलव्हावेत. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) अद्याप डेटा सुरक्षा कायदा आणित्यासंबंधीचे नियम लागू झालेले नाहीत.प्रलंबित, जुन्या प्रकरणांमधील कोट्यवधीलोकांच्या संवेदनशील खासगी डेटाचाएआयच्या माध्यमातून व्यावसायिकवापर करणे घटनाबाह्य ठरेल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
महाराष्ट्र
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- जळगाव: काळाचा क्रूर खेळ! कार-एसटी आणि दुचाकीच्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू; दोन आनंदी संसार उध्वस्त.
गुन्हा
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- गडचिरोली: माणुसकीला काळीमा! नवीन घराच्या गच्चीवर ७ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; नराधम पेंटरला बेड्या
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!

























Subscribe to my channel


