न्यायालयांमध्ये एआय वापरासाठी सर्वोच्चन्यायालयाने नियमांचा मसुदा जारी केला आहे. परंतुखटल्यांच्या ओझ्याखाली दबलेल्या न्यायालयांमध्येएआयच्या तात्पुरत्या वापरामुळे अडचणी आणि वाद वाढूशकतात. याच्याशी संबंधित 4 पैलू असे : 1. संविधानाच्या अनुच्छेद-145 नुसार सर्वोच्चन्यायालयाला नियम बनवण्याचा अधिकार आहे.त्याअंतर्गत राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालय नियम 2013 लामंजुरी दिली होती. परंतु एआयच्या मसुद्यात हे नियमकोणत्या कायद्यानुसार बनवले आहेत हे लिहिलेले नाही.जिल्हा न्यायालये राज्यांच्या उच्च न्यायालयांच्या अधीनअसतात. परंतु उच्च न्यायालयांना सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन मानले जात नाही. अखिल भारतीय न्यायिकसेवेच्या स्थापनेमुळे मोठ्या प्रमाणावर न्यायालयीनसुधारणा होऊ शकते. परंतु त्यासाठीही सर्वोच्च न्यायालय न्यायालयीन आदेश जारी करत नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासकीय आदेशाने उच्च न्यायालयेआणि जिल्हा न्यायालयांमध्ये एआय लागू केल्यासघटनात्मक पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो. 2. बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसारएआयला कायदेशीर मान्यता नाही. त्यामुळे ॲडव्होकेट्सॲक्टअंतर्गत एआयद्वारे तयार केलेल्या कोणत्याहीचुकीच्या माहितीसाठी वकीलच जबाबदार असतील.भारतात अद्याप डेटा सुरक्षा कायदा आणि त्यासंबंधीचेनियम लागू झालेले नाहीत. प्रलंबित, जुन्या प्रकरणांमधीलकोट्यवधी लोकांच्या संवेदनशील न्यायालयीन आणिखासगी डेटाचा एआयच्या माध्यमातून व्यावसायिक वापरकरणे घटनाबाह्य ठरेल. यापूर्वी वादी-प्रतिवादी आणिवकिलांची संमती आवश्यक आहे. अनेक न्यायाधीशांनीएआयच्या गैरवापरामुळे वाढणाऱ्या अराजकतेबद्दल चिंताव्यक्त केली आहे. पंजाब, हरियाणा उच्च न्यायालयाने सर्वजिल्हा न्यायालयांना आदेश दिला आहे की, एआयप्लॅटफॉर्मचा वापर कायदेशीर संशोधन आणि न्यायालयीननिकालांमध्ये करता येणार नाही. 3. कोरोनाच्या काळात न्यायालयांमध्ये घाईघाईनेऑनलाइन सुनावणी आणि खटल्यांचे थेट प्रक्षेपण सुरूझाले होते. परंतु 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचेसरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या निकालानुसार अद्यापनियमांमध्ये आवश्यक ते बदल झालेले नाहीत.न्यायालयीन सुनावणीच्या डेटाचा व्यावसायिक वापररोखण्यासाठी स्पष्ट नियम नसल्याने न्यायालयीनप्रशासनावरील हल्ले वाढत आहेत. न्यायालयांमध्येव्हॉट्सॲप, झूम आणि यूट्यूबसारख्या परदेशीप्लॅटफॉर्मच्या असुरक्षित वापराविरोधात संघ विचारक के.एन. गोविंदाचार्य यांनी याचिका दाखल केली होती.सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटले होते की, दोन वर्षांच्याआत स्वदेशी टेक प्लॅटफॉर्मचा वापर केला जाईल. मात्रअद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. 4. एआयचे सर्व मोठे प्लॅटफॉर्म परदेशी आहेत.भारताच्या बँकिंग प्रणालीला मायथोससारख्या एआयच्यासुनामीपासून वाचवण्यासाठी अर्थमंत्री चिंतेत आहेत.एआयचा गैरवापर रोखण्यासाठी आयटी ॲक्टमध्येही स्पष्टतरतुदी नाहीत. मसुद्यात डेटाची सुरक्षा आणि तक्रारनिवारणाच्या आवश्यक तरतुदी नसल्याने जिल्हान्यायालयांमध्ये वकील आणि न्यायाधीशांच्या अडचणीवाढू शकतात. पंतप्रधानांनी तंत्रज्ञान आणि एआयच्यावापरातून गरीब कैद्यांची सुटका आणि खटल्यांच्याओझ्यातून मुक्तीचे आवाहन केले होते. परंतु सर्वोच्चन्यायालयाच्या मसुद्यात एआयच्या माध्यमातून न्यायालयीनसुधारणा, छोट्या खटल्यांचा जलद निपटारा आणिसर्वसामान्यांना लवकर न्याय देण्याचा रोडमॅप नाही. जिल्हान्यायालयांमध्ये पाणी, स्वच्छतागृह आणि बसण्याचीप्राथमिक सुविधाही नाही. मग एआयसाठी पायाभूतसुविधा कशा विकसित होतील? एआयच्या संस्थात्मकवापरासाठी न्यायव्यवस्थेशी जोडलेल्या पाचही स्तंभांशी-जनता, सरकार, न्यायालयीन प्रशासन, वकील आणिन्यायाधीशांशी विचारविनिमय करणे गरजेचे आहे.त्यानुसारच संसदेत कायदा तयार व्हावा आणि सर्वोच्चन्यायालय व उच्च न्यायालयांच्या नियमांमध्ये बदलव्हावेत. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) अद्याप डेटा सुरक्षा कायदा आणित्यासंबंधीचे नियम लागू झालेले नाहीत.प्रलंबित, जुन्या प्रकरणांमधील कोट्यवधीलोकांच्या संवेदनशील खासगी डेटाचाएआयच्या माध्यमातून व्यावसायिकवापर करणे घटनाबाह्य ठरेल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




