देश सध्या भीषण उष्णतेच्या तडाख्यात आहे. तापमानसातत्याने नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. जेव्हा मीलोकांना विचारतो की पुढच्या वर्षी उष्णता कमी होईल कीजास्त, तेव्हा बहुतांश लोक काही क्षण विचार करूनम्हणतात- कदाचित आणखी जास्त. हे उत्तर केवळ अंदाजनाही, तर एक कठोर सत्य आहे. पृथ्वी पूर्वीपेक्षा अधिकवेगाने तापत असल्याने पुढच्या वर्षी परिस्थिती आपोआपसुधारेल असे गृहीत धरून चालणे म्हणजे स्वतःला भ्रमातठेवणे आहे. सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की येणाराकाळ अधिक भयावह होऊ नये म्हणून आज आपण कायकेले पाहिजे. जगभरात पर्यावरण संरक्षण, तांत्रिक विकास,नवीन धोरणे आणि आंतरराष्ट्रीय परिषदांवर सातत्याने कामसुरू आहे. असे असूनही हवामान संकट आपल्याडोळ्यांसमोर वेगाने वाढत आहे. याचा अर्थ ही समस्या खूपखोलवर आहे. मला वाटते की मानवी समाज या संदर्भाततीन मूलभूत चुका करत आहे. पहिली चूक ही कीआपण निसर्गाची संसाधने- कोळसा, पेट्रोल, डिझेल आणिनैसर्गिक वायूला आपले भांडवल समजून बसलोत.कोणत्याही व्यवसायात जर तुम्ही तुमचे भांडवलच खर्चकरू लागलात, तर तो व्यवसाय फार काळ टिकू शकतनाही. ‘स्मॉल इज ब्युटीफुल'' या प्रसिद्ध पुस्तकात ई. एफ.शुमाकर यांनी 1973 मध्येच चेतावणी दिली होती की,मानवी समाज पृथ्वीचे नैसर्गिक भांडवल आपल्याउत्पन्नासारखे खर्च करत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि यंत्रेआपण बनवली आहेत, त्यांचा वापर करणे योग्य आहे. पणकोट्यवधी वर्षांत तयार झालेले जीवाश्म इंधन आपणबनवलेले नाही. ते निसर्गाचे भांडवल आहे. जर आपण तेचभांडवल सातत्याने जाळत राहिलो, तर दिवाळखोरीनिश्चित आहे. दुसरी चूक अशी, आपले उत्पादन व उपभोग यातीलवाढ अनंतकाळापर्यंत चालेल, असे आपण गृहीत धरूनचाललोत. विज्ञान वाढत आहे, तंत्रज्ञान वाढत आहे,अर्थव्यवस्था वाढत आहे, पण पृथ्वी वाढत नाहीये. तिचीसंसाधने मर्यादित आहेत. मर्यादित पृथ्वीवर अमर्याद उपभोगकधीही शक्य होऊ शकत नाही. पण आपण विकासाचीसंपूर्ण व्याख्याच अधिक उत्पादन आणि अधिक उपभोगावरआधारित केली आहे. तिसरी आणि कदाचित सर्वातमोठी चूक ही आहे की, पर्यावरण आणि हवामान बदलाचीसमस्या सरकार सोडवेल असे आपण मानतो. वास्तव कीही समस्या कोणत्याही एका सरकारने किंवा उद्योगाने निर्माणकेलेली नाही. ही समस्या आपण सर्वांनी मिळून निर्माणकेली आहे. आपण जे कपडे घालतो, जे खातो, जे खरेदीकरतो, जितकी वीज वापरतो, जितका प्रवास करतो- यासर्वांचा थेट संबंध कार्बन उत्सर्जनाशी आहे. त्यामुळे याचेसमाधानही केवळ सरकारांकडून येणार नाही. जोपर्यंतप्रत्येक व्यक्ती स्वतःची जबाबदारी समजून घेत नाही,तोपर्यंत कोणतेही धोरण पुरेसे ठरणार नाही. म्हणूनच मलावाटते की आज जगाला सर्वात जास्त गरज क्लायमेटसत्याग्रहाची आहे. सत्याग्रहाचा अर्थ केवळ विरोध नाही,तर सत्याचा आग्रह धरणे हा आहे. आजचे सर्वात मोठे सत्यहे आहे की पृथ्वी मर्यादित असल्याने आपले जीवन आणिउपभोगही मर्यादित असायला हवा. क्लायमेट सत्याग्रहाचाअर्थ आहे स्वेच्छेने मर्यादित आणि जबाबदार जीवनशैलीस्वीकारणे; आपली गरज आणि हाव यातील फरक समजूनघेणे; आणि निसर्गाच्या संसाधनांचा वापर अधिकार म्हणूननाही तर जबाबदारी म्हणून करणे. जर आपण क्लायमेटसत्याग्रह स्वीकारला, तर तो आपल्या तिन्ही चुकांवर उपायठरू शकतो. हे आपल्याला अमर्याद उपभोगाच्या शर्यतीतूनबाहेर काढून संतुलित जीवनाकडे घेऊन जाईल. आणिसर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे लोकांना केवळ प्रेक्षक न ठेवतासमाधानाचा भागीदार बनवेल. आता वेळ केवळ चर्चेचीनाही, तर वैयक्तिक जबाबदारीची आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




