देश सध्या भीषण उष्णतेच्या तडाख्यात आहे. तापमानसातत्याने नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. जेव्हा मीलोकांना विचारतो की पुढच्या वर्षी उष्णता कमी होईल कीजास्त, तेव्हा बहुतांश लोक काही क्षण विचार करूनम्हणतात- कदाचित आणखी जास्त. हे उत्तर केवळ अंदाजनाही, तर एक कठोर सत्य आहे. पृथ्वी पूर्वीपेक्षा अधिकवेगाने तापत असल्याने पुढच्या वर्षी परिस्थिती आपोआपसुधारेल असे गृहीत धरून चालणे म्हणजे स्वतःला भ्रमातठेवणे आहे. सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की येणाराकाळ अधिक भयावह होऊ नये म्हणून आज आपण कायकेले पाहिजे. जगभरात पर्यावरण संरक्षण, तांत्रिक विकास,नवीन धोरणे आणि आंतरराष्ट्रीय परिषदांवर सातत्याने कामसुरू आहे. असे असूनही हवामान संकट आपल्याडोळ्यांसमोर वेगाने वाढत आहे. याचा अर्थ ही समस्या खूपखोलवर आहे. मला वाटते की मानवी समाज या संदर्भाततीन मूलभूत चुका करत आहे. पहिली चूक ही कीआपण निसर्गाची संसाधने- कोळसा, पेट्रोल, डिझेल आणिनैसर्गिक वायूला आपले भांडवल समजून बसलोत.कोणत्याही व्यवसायात जर तुम्ही तुमचे भांडवलच खर्चकरू लागलात, तर तो व्यवसाय फार काळ टिकू शकतनाही. ‘स्मॉल इज ब्युटीफुल'' या प्रसिद्ध पुस्तकात ई. एफ.शुमाकर यांनी 1973 मध्येच चेतावणी दिली होती की,मानवी समाज पृथ्वीचे नैसर्गिक भांडवल आपल्याउत्पन्नासारखे खर्च करत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि यंत्रेआपण बनवली आहेत, त्यांचा वापर करणे योग्य आहे. पणकोट्यवधी वर्षांत तयार झालेले जीवाश्म इंधन आपणबनवलेले नाही. ते निसर्गाचे भांडवल आहे. जर आपण तेचभांडवल सातत्याने जाळत राहिलो, तर दिवाळखोरीनिश्चित आहे. दुसरी चूक अशी, आपले उत्पादन व उपभोग यातीलवाढ अनंतकाळापर्यंत चालेल, असे आपण गृहीत धरूनचाललोत. विज्ञान वाढत आहे, तंत्रज्ञान वाढत आहे,अर्थव्यवस्था वाढत आहे, पण पृथ्वी वाढत नाहीये. तिचीसंसाधने मर्यादित आहेत. मर्यादित पृथ्वीवर अमर्याद उपभोगकधीही शक्य होऊ शकत नाही. पण आपण विकासाचीसंपूर्ण व्याख्याच अधिक उत्पादन आणि अधिक उपभोगावरआधारित केली आहे. तिसरी आणि कदाचित सर्वातमोठी चूक ही आहे की, पर्यावरण आणि हवामान बदलाचीसमस्या सरकार सोडवेल असे आपण मानतो. वास्तव कीही समस्या कोणत्याही एका सरकारने किंवा उद्योगाने निर्माणकेलेली नाही. ही समस्या आपण सर्वांनी मिळून निर्माणकेली आहे. आपण जे कपडे घालतो, जे खातो, जे खरेदीकरतो, जितकी वीज वापरतो, जितका प्रवास करतो- यासर्वांचा थेट संबंध कार्बन उत्सर्जनाशी आहे. त्यामुळे याचेसमाधानही केवळ सरकारांकडून येणार नाही. जोपर्यंतप्रत्येक व्यक्ती स्वतःची जबाबदारी समजून घेत नाही,तोपर्यंत कोणतेही धोरण पुरेसे ठरणार नाही. म्हणूनच मलावाटते की आज जगाला सर्वात जास्त गरज क्लायमेटसत्याग्रहाची आहे. सत्याग्रहाचा अर्थ केवळ विरोध नाही,तर सत्याचा आग्रह धरणे हा आहे. आजचे सर्वात मोठे सत्यहे आहे की पृथ्वी मर्यादित असल्याने आपले जीवन आणिउपभोगही मर्यादित असायला हवा. क्लायमेट सत्याग्रहाचाअर्थ आहे स्वेच्छेने मर्यादित आणि जबाबदार जीवनशैलीस्वीकारणे; आपली गरज आणि हाव यातील फरक समजूनघेणे; आणि निसर्गाच्या संसाधनांचा वापर अधिकार म्हणूननाही तर जबाबदारी म्हणून करणे. जर आपण क्लायमेटसत्याग्रह स्वीकारला, तर तो आपल्या तिन्ही चुकांवर उपायठरू शकतो. हे आपल्याला अमर्याद उपभोगाच्या शर्यतीतूनबाहेर काढून संतुलित जीवनाकडे घेऊन जाईल. आणिसर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे लोकांना केवळ प्रेक्षक न ठेवतासमाधानाचा भागीदार बनवेल. आता वेळ केवळ चर्चेचीनाही, तर वैयक्तिक जबाबदारीची आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


