नवी दिल्ली : भारताने शांततेच्या काळात प्रथमच १२ अण्वस्त्रे सक्रिय पद्धतीने तैनात केली आहेत. गेल्या वर्षी ही संख्या शून्य होती. या घडामोडींमुळे भारताच्या अण्वस्त्र धोरणात महत्त्वपूर्ण बदल झाल्याचे संकेत मिळाले आहेत, असा निष्कर्ष स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (सिप्री) पाहणीतून काढण्यात आला आहे.
शांततेच्या काळात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसारख्या प्रक्षेपण यंत्रणांपासून अण्वस्त्रे वेगळे ठेवण्याची भारताची दीर्घकालीन पद्धत आता बदलली असल्याचे त्यातून दिसून येते.
कोणाकडे किती अण्वस्त्रे? (जानेवारी २०२६ ची आकडेवारी):
| देश | तैनात अण्वस्त्रे (२०२६) | एकूण अण्वस्त्रे (२०२६) | एकूण अण्वस्त्रे (२०२५) |
| अमेरिका | १,७७० | ५,१७७ | ५,०४२ |
| रशिया | १,७९६ | ५,४५९ | ५,४२० |
| चीन | ३४ | ६०० | ६२० |
| फ्रान्स | २८० | २९० | ३७० |
| ब्रिटन | १२० | २२५ | २२५ |
| भारत | १२ | १९० | १८० |
| पाकिस्तान | – | १७० | १७० |
| इस्रायल | – | ९० | ९० |
| उत्तर कोरिया | – | ५० | ६० |
| एकूण | ४,०१२ | १२,२४१ | १२,१८७ |
चीन सर्वाधिक वेगाने वाढवतोय अण्वस्त्र साठा:
सिप्रीने म्हटले आहे की, चीनपर्यंत सहज पोहोचू शकणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करण्यावर सध्या भारताने प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले आहे. भारताने इतिहासात पहिल्यांदाच १२ अण्वस्त्रे पूर्णपणे तैनात केली आहेत, तर दुसरीकडे चीनकडे सध्या ६२० अण्वस्त्रे असून त्यापैकी ३४ तैनात आहेत. चीनच्या तैनात अण्वस्त्रांची संख्या २०२५ मध्ये २४ होती. चीन जगात इतर कोणत्याही देशापेक्षा वेगाने आपला अण्वस्त्र साठा वाढवत आहे.
शेजाऱ्यांना धडकी भरेल अशी अस्त्रे:
भारताकडे आता एकूण १९० अण्वस्त्रे आहेत. वर्षभरापूर्वी (२०२५ मध्ये) ही संख्या १८० इतकी होती. म्हणजेच भारताच्या ताफ्यात १० नव्या अण्वस्त्रांची भर पडली आहे. त्यापैकी १२ अण्वस्त्रे थेट तैनात करण्यात आली आहेत. भारताच्या अण्वस्त्र साठ्याचा काही भाग अशा प्रकारे 'सक्रिय पद्धतीने तैनात' असल्याचे निरीक्षण या जागतिक संस्थेने प्रथमच नोंदविले आहे. ताज्या आकडेवारीनुसार जानेवारी २०२६ पर्यंत भारताकडे १२ तैनात आणि १७८ साठवून ठेवलेली अशी एकूण १९० अण्वस्त्रे आहेत.
भारताने ऑगस्ट २०२४ पासून अणुऊर्जेवर चालणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुड्या—'आयएनएस अरिघात' (INS Arighat) आणि 'आयएनएस अरिदमन' (INS Aridaman)—कार्यान्वित केल्या आहेत. या दोन्ही पाणबुड्या अण्वस्त्रसज्ज बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे वाहून नेण्यास आणि समुद्रातून मारा करण्यास पूर्णपणे सक्षम आहेत, ज्यामुळे भारताची ताकद प्रचंड वाढली आहे.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


