अलीकडे टॉक्सिक फॅन-कल्चर पुन्हा एकदा भीषणस्वरूपात समोर आले. आयपीएलमध्ये ट्रॅव्हिस हेडआणि विराट कोहली यांच्या हस्तांदोलनावरून निर्माणझालेला वाद हेडच्या पत्नी आणि कुटुंबापर्यंत पोहोचला.पुन्हा एकदा आपण मर्यादा तोडलेल्या पाहिल्या. मात्र, हेपहिल्यांदाच घडलेले नाही. प्रत्येक वेळी अशा घटनाघडतात. तेव्हा हे ट्रोल्स चाहतावर्गाच्या भावनेला कलंकलावताना आणि घृणास्पद कृत्य करताना दिसतात.कोणालाही कुणाच्या कुटुंबाला लक्ष्य करण्याचा हक्कनाही. या विषयावर शून्य सहनशीलतेची भूमिकाआवश्यक आहे. मी स्वतः ही परिस्थिती अनुभवली आहे आणि आई, पत्नी किंवा मुलांना अपमानास्पद नावांनीहाक मारली जाणे किती वेदनादायक असते, हे मलामाहीत आहे. हाच तो टप्पा आहे. येथे सोशल मीडियागलित स्थितीत जातो. त्यावर तातडीने नियंत्रणआणण्याची गरज आहे. ट्विटर किंवा इतर सोशल मीडिया माध्यमांवरीलटॉक्सिक चाहत्यांच्या या फौजेलाही हे समजून घ्यावेलागेल की, एखाद्या व्यक्तीविषयी आंधळी निष्ठादाखवून ते मोठ्या उद्देशालाच हानी पोहोचवत आहेत. ट्रॅव्हिस हेडच्या पत्नीवर अपमानास्पद टिप्पणी करून ते विराट कोहलीविषयी निष्ठा सिद्ध करत नाहीत. प्रत्यक्षातव्यक्ती-केंद्रित फॅन-संस्कृती दिवसेंदिवस अधिक क्रूरआणि विषारी बनत आहे. व्यक्तिपूजा ही भारतीयक्रीडाक्षेत्रातील सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक राहिलीआहे. अनेकदा असे वाटते की, आपल्या आवडत्याखेळाडूने धावा केल्या की चाहते समाधानी होतात, मगसंघ हरला तरी चालते. त्याच धर्तीवर मग असा विचारहोतो की, आपल्या आवडत्या खेळाडूसोबत वादघालण्याची हिंमत कुणी केलीच कशी? मग त्याच्याकुटुंबालाही यात ओढले जाते. तेंडुलकर आणि द्रविडयुग कोहली आणि रोहितपूर्वी होते. त्यांच्याही आधीगावस्कर आणि कपिल यांचा काळ होता. पण विराटआणि रोहित समर्थकांमधील टॉक्सिक फॅन-वॉर दिसतेतसे यापूर्वी कधीच पाहायला मिळाले नव्हते. आणि यातसर्वात मोठे नुकसान भारतीय क्रिकेटचेच होत आहे. याघटनेनंतर ट्रॅव्हिस हेडच्या समर्थनाचा दावा करणारीबनावट खातीही समोर आली. त्यांचा वापर कोहलीआणि त्यांच्या कुटुंबियांना अपमानित करण्यासाठीकरण्यात आला. हेही तितकेच निषेधार्ह आहे. यात शंकानाही की, भारतीय ‘चाहत्यां’चाच एक गट यामागे आहे.त्यांच्यासाठी हा फक्त स्वतःचा द्वेष आणि कोहलीविरोधव्यक्त करण्याचा आणखी एक मार्ग आहे. परिणामी,वेगवेगळे चाहतागट एकमेकांशी भांडताना दिसत आहेतआणि त्यासाठी परस्परांना दोष देत आहेत. आता याट्रोल्सविरोधात कारवाई करण्याची वेळ आली आहे. हेकायमचे थांबवले पाहिजे. द्वेष पसरवणे हा नव्याभारताचा चेहरा बनत चालला आहे, पण आपण अशाभारताच्या बाजूने नाही. आपण त्यावर विश्वास ठेवतनाही आणि समाज म्हणून ते स्वीकारणारही नाही. हावाद केवळ सामन्यातील एका हस्तांदोलनाचा आहे.प्रत्येक खेळात कुणीतरी जिंकतो, कुणीतरी हरतो. त्याचाकुणाच्या कुटुंबाशी, पत्नीशी किंवा मुलीशी काही संबंधनाही. आणि जो कोणी ही मर्यादा ओलांडतो, तो भ्रमितआहे किंवा सभ्य समाजात राहण्यास योग्य नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना आता असे वाटूलागले आहे की, त्यांना काहीही बोलण्याचा आणित्यातून सुटून जाण्याचा अधिकार आहे. काळाच्याओघात सोशल मीडिया अनियंत्रित शिवीगाळीचे मैदानबनले आहे. एका पातळीवर ते अश्लील आणि घृणास्पदआहे, तर दुसऱ्या पातळीवर अत्यंत चिंताजनक आहे. हेलोकांच्या मनातील खोल अस्वस्थता आणि राग उघडकरते. आपण ही परिस्थिती खूप काळ चालू दिली आहेआणि सोशल मीडियावरील चर्चा आपण स्वतःला ज्याअवस्थेत अडकवले आहे, त्याचेच प्रतिबिंब बनलीआहे. खऱ्या चाहत्यांनी आता याविरोधात उभे राहिलेपाहिजे आणि हे थांबवले पाहिजे. चाहत्यांनी यापरिस्थितीची गंभीरता समजून घेत द्वेषप्रदर्शन थांबवणेअत्यंत आवश्यक आहे. अनेक जण म्हणतील की, हेआपल्या आयुष्यावर वर्चस्व गाजवणाऱ्या सोशलमीडियाचे उपउत्पादन आहे. पण याविरोधात फारसेसंघटित आंदोलन कधीच झाले नाही. एखाद-दुसरेवक्तव्य या समस्येचे समाधान करू शकणार नाही.यासाठी सामूहिक कारवाई आवश्यक आहे, तेव्हाच हेट्रोल्स थांबतील. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनाही कायस्वीकारार्ह आहे आणि काय नाही, हे समजून घ्यावेलागेल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) लोकांना आता काहीही बोलण्याचाआणि बोलून मोकळे होण्याचा हक्कअसल्यासारखे वाटू लागले आहे, हीअत्यंत धोकादायक प्रवृत्ती आहे.कालांतराने सोशल मीडिया अनियंत्रितशिवीगाळीचे व्यासपीठ बनले आहे. हीचिंतेची बाब आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



