जगात सतत सुरू असलेले संघर्ष आपल्याला काहीशिकवण देत आहेत का? कदाचित हो! या संघर्षांनी सर्वातमोठा धडा हाच दिला आहे की, या जगाला फक्त लीडर्सनकोत, तर असे लीडर्स हवे आहेत जे आध्यात्मिकबुद्धिमत्तेने परिपूर्ण असतील. आणि त्यांच्यात हा विश्वासहीअसायला हवा की राष्ट्राची शक्ती केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेतूनयेत नाही, तर अशा नेतृत्वातून येते, जे लीडरलाजनसामान्यांपर्यंत आध्यात्मिक शक्ती पोहोचवण्याचीजबाबदारीही देते. युवाल नोआ हरारी सांगतात की, 21 व्याशतकात आध्यात्मिकता पूर्वीपेक्षा अधिक आवश्यक आहे,कारण या काळात अनेक आध्यात्मिक आणि दार्शनिकप्रश्न अचानक व्यावहारिक प्रश्न बनत चालले आहेत.त्यांच्या मते, आज युद्धाच्या संकटात ते सर्व प्रश्न जेकधीकाळी तत्त्वज्ञानाशी संबंधित होते, ते आता खूपमहत्त्वाचे झाले आहेत आणि आपल्याला अशा वळणावरआणून सोडत आहेत, जिथे मानव स्वतः मानवाला पुन्हाडिझाइन करू शकतो. आज या जगाला आध्यात्मिकनेतृत्वाची सर्वाधिक गरज आहे, कारण जग पुन्हा विचारूलागले आहे की बॉम्ब शाळांवर का पडतात, गरीब आणखीगरीब का होत आहेत, फ्री-विल काय असते, माणूसअसण्याचा अर्थ काय आणि माणुसकी काय आहे? हरारीही बाब थेट त्या कंपन्यांशी जोडतात, ज्या आपल्याभविष्याला आकार देत आहेत. त्यांचे म्हणणे आहे कीटेक-कंपन्यांनाही खरोखरच तत्त्वज्ञांची गरज आहे. त्यांनाअध्यात्माच्या जाणकारांची आवश्यकता आहे, जेणेकरून तेनेमके काय करत आहेत हे त्यांना समजू शकेल.आध्यात्मिक नेतृत्वच तो विश्वास प्रस्थापित करते, जोआजच्या जगात दिवसेंदिवस तुटत चालला आहे. या युद्धांनी सर्वात मोठी शिकवण ही दिली आहे की तमामकरार आणि तहांनंतरही राष्ट्रांमध्ये तो विश्वास उरलेला नाही.ज्या आर्थिक अवलंबित्वावर जग टिकून होते, तेदेखील युद्धेरोखू शकले नाही आणि सर्व आंतरराष्ट्रीय संस्थाही युद्धरोखण्यात अपयशी ठरल्या. कारण आध्यात्मिकलीडरशिपचे नेतृत्व करणारे लीडर्सच त्यांना मिळू शकलेनाहीत. तो हरवलेला विश्वास फक्त असेच नेतृत्व परतआणू शकते, ज्याच्या प्रतिमेत कोणतेही लपलेले युद्ध नसेल,कोणतीही डोकावणारी क्रूरता नसेल, तर तो शांतता आणिसाधनेचा नायक असेल, जो जगाला वाचवण्याचासर्वतोपरी प्रयत्न करेल. आज आपल्याला अशा“स्पिरिचुअल कोशेंट’ ची गरज आहे, जो जगालावाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल. आणि या जगालाकोणत्याही पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये विभागले जाऊदेणार नाही. आज एकीकडे एआयपासून मानवतेलावाचवण्याची धडपड सुरू आहे, तर दुसरीकडेसर्वसामान्यांमध्ये नेतृत्वाविषयीचा तो विश्वासही तुटतचालला आहे, जो कोणत्याही समाजाला आणि देशालाघडवतो आणि वाचवतोही. सर्व राष्ट्रे जणू एखादा राजकीयआखाडा बनत चालली आहेत, जिथे कोणतेही नाते किंवाओळख या गोष्टीवर अवलंबून असते की कुणाची राजकीयबांधिलकी काय आहे? कोण पक्षात आहे तर कोणविरोधात आहे? पश्चिम आशियातील संघर्षामध्येही हेचपाहायला मिळाले की आपला स्वार्थ साधण्यासाठीजगातील देश शस्त्रे तर विकू शकतात, पण युद्ध रोखण्याचाकोणताही प्रयत्न करू इच्छित नाहीत. कारण तिथेही तमामराष्ट्रांमध्ये एक पक्ष आणि विरोधी पक्ष निर्माण झालेलाअसतो. जगाला असे लीडर हवे आहेत, जे प्रेम आणिसलोख्याने जगायला शिकवतील. आध्यात्मिक लीडरशिपजनतेला आत्मिक शक्तीने परिपूर्ण करते. ती नेतृत्वाला त्याअहंकारापासून वाचवते, जो जगाला शस्त्रांनी जिंकू पाहतोआणि कधीही न संपणाऱ्या संघर्षात लोटून देतो. ज्यामध्येपश्चात्ताप करण्याचीही संधी नसते. कोविडनंतर युद्धांमध्येबुडालेले जग आता त्या आध्यात्मिक लीडरशिपला सादघालत आहे, जी आपल्याला जीवनाच्या होर्मुझमधूनसुरक्षित बाहेर काढण्यास सक्षम असेल! (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




