भारताचा वारसा जतनाचा आराखडा खूपच जड, कोरडाआणि प्रतिकूल परिणाम करणारा आहे. तो ना भूतकाळाचेजतन करू शकत आहे, ना देशाच्या भविष्याला पुढे जाऊदेत आहे. याचे कारण 1958 चा ‘प्राचीन स्मारक आणिपुरातत्त्वीय स्थळे व अवशेष कायदा’ हे आहे. हा कायदादेशातील सुमारे 3700 संरक्षित स्मारकांवर एकसारखेचनियम लागू करतो- ते म्हणजे प्रत्येक स्मारकाच्यासभोवताली 100 मीटरचे प्रतिबंधित क्षेत्र असावे, जिथेकोणतेही बांधकाम होऊ शकत नाही आणि 200 मीटरचेआणखी एक नियंत्रित क्षेत्र असावे, जिथे विकासकामांवरकठोर नियंत्रण असते. अत्यंत कडक वाटणारा हाआराखडा प्रत्यक्षात प्रभावहीन आहे. तो सर्व स्मारकांना एकाच प्रकारच्या नियमांमध्ये बांधतो, जे जतनाच्या दृष्टीने फार कमी फायदेशीर आहे. याची आर्थिक-सामाजिक किंमतही खूप मोठी आहे. भारतातील संरक्षित स्थळांची यादी असामान्यरीत्याविविधतेने नटलेली आहे. यामध्ये जागतिक महत्त्वाच्या स्थळांपासून ते छोट्या-मोठ्या अवशेषांपर्यंतचा समावेश आहे. काही तर वसाहतकाळापासून चालत आलेल्याकबरी आणि दफनभूमी आहेत. शंभरहून अधिक तर‘कोस मिनार’ आहेत, ज्या अंतर मोजण्याच्या खुणा होत्या.काही ‘संरक्षित स्थळे’ प्रत्यक्षात हलवता येण्याजोग्या वस्तूआहेत, तर काही कागदावरच आहेत. पण या सर्वांवर तीच300 मीटरची बंदी लागू होते. ही पद्धत जर खरोखरचअधिक चांगले जतन करत असती तर तिचे समर्थन करताआले असते. पण व्यावहारिक पातळीवर हे अगदी उलटआहे. एकसमान बंदी स्मारकांच्या आसपासच्या घडामोडीसंपवत नाही, तर त्यांना बेकायदेशीर ठरवते. अनेकस्मारकांच्या जवळील अशी बांधकामे आठवा, ज्यांचासाचा स्मारकांच्या भिंतीपर्यंत पोहोचतो. हेच अतिक्रमणकोणत्याही नियंत्रित विकासापेक्षा स्मारकांचे जास्तनुकसान करते. इकडे, औपचारिक विकासावर बंदीअसल्यामुळे आसपास कोणतीही अर्थपूर्ण आर्थिकघडामोडही फोफावू शकत नाही. यामुळे ते महसुलाचेस्रोतही संपतात, जे प्रत्यक्षात या वारशांना टिकवूनठेवतात. उदाहरणार्थ, कॅफे, छोटे व्यवसाय, सांस्कृतिककार्यक्रम. परिणामी, स्मारकांची योग्य देखभाल होऊशकत नाही आणि ती हळूहळू खराब होत जातात.पर्यटनासाठीही हे तितकेच नुकसानकारक आहे. तुम्हीस्मारकांवर असे नियम लादले तर हेरिटेज टुरिझम वेगळ्याप्रकारे वाढू शकत नाही. पर्यटकांसाठी पायाभूत सुविधाआणि मूलभूत सोयी आवश्यक असतात. पण देशातीलअनेक स्मारकांमध्ये या गोष्टी गायब आहेत. निर्बंधांमुळेतिथे संपर्क-रस्ते, पार्किंग, स्वच्छतागृहे, दिवे आणिजन-सुविधा निर्माण करणेही कठीण जाते. म्हणूनच अनेकठिकाणी पोहोचणेही अवघड आहे. याउलट रोमचेकोलोझियम, पॅरिसचा आयफेल टॉवर आणि लंडनच्याऐतिहासिक स्थळांना निर्बंधांऐवजी डिझाइन कंट्रोल,इन्फ्रास्ट्रक्चरशी ताळमेळ, व्यावसायिक घडामोडी आणिसार्वजनिक ठिकाणांच्या माध्यमातून दाट शहरीवातावरणाशी जोडले गेले आहे. त्यामुळे केवळ आयफेलटॉवरवर येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या भारतातीलसर्व संरक्षित स्मारकांच्या एकत्रित संख्येपेक्षा चार पटअधिक आहे. हा नियम दैनंदिन जीवनाची गुणवत्ता आणिप्रतिष्ठेवरही परिणाम करतो. शहरांमध्ये संपूर्ण भाग यानियमांमध्ये अडकलेले आहेत. केवळ दुरुस्तीच्यापरवानगीसाठी पाच वर्षांपर्यंतचा काळ लागतो. पुण्याच्याशनिवारवाड्याच्या आसपास राहणाऱ्या लोकांचे म्हणणेआहे की निर्बंधांमुळे ते पडक्या घरांमध्ये राहण्यास मजबूरआहेत. मेट्रो कॉरिडॉर, रुग्णालयांचा विस्तार आणि इतरशहरी पायाभूत विकास योजनाही नियमांमध्ये अडकूनवर्षानुवर्षे रखडलेल्या राहतात. दिल्ली आणि कोलकातामेट्रोच्या कामांमध्येही असेच अडथळे आले. यामुळे खर्चवाढतो, जनतेला सेवा वेळेवर मिळत नाही आणि आर्थिकसंधी गमावल्या जातात. याचा सर्वात मोठा परिणाम त्याविशाल जमिनीच्या रूपात दिसून येतो, जी या व्यवस्थेतलॉक झाली आहे. भारतीय शहरांमध्ये अंदाजे जवळपास20 लाख कोटी रुपयांची जमीन या प्रतिबंधित क्षेत्रांमध्येअडकलेली आहे. एकट्या दिल्लीत जवळपास 8.7 लाखकोटी रुपयांची जवळपास 16 हजार एकर जमीन यानियमांमध्ये अडकली आहे. अत्यंत महाग आणि कमीशहरी जमीन असलेल्या देशात ही व्यवस्था पुरवठ्यातअडथळा आणते, किमती वाढवते आणि अंतिमतःविकासाला रोखते. वारसा-जतनाची आपली ही सध्याचीपद्धत या चुकीच्या अंदाजावर आधारित आहे की केवळअंतरामुळेच सुरक्षा निश्चित होऊ शकते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) भारताच्या संरक्षित स्थळांमध्ये जागतिकमहत्त्वाच्या स्थळांपासून ते छोट्या-मोठ्याअवशेषांपर्यंतचा समावेश आहे. अनेक कबरीआहेत. शंभरहून अधिक ‘कोस मिनार’ आहेत.काही ‘संरक्षित स्थळे’ प्रत्यक्षात हलवतायेण्याजोग्या वस्तू आहेत, तर काही फक्तकागदावर आहेत. पण या सर्वांवर 300 मीटरचीबंदी लागू होते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पैठण हादरले! सातबाऱ्यावरील फेरफार रद्दच्या मागणीसाठी महिला शेतकरी थेट चढली पाण्याच्या टाकीवर; 'शोले' स्टाईल आंदोलनाने खळबळ
- बाईकचे मायलेज वाढवायचेय? इंधनाची बचत करणाऱ्या ६ अत्यंत प्रभावी आणि सोप्या टिप्स!
- पुणे: जनगणनेच्या कामावर निघालेल्या शिक्षिकेचा भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत जागीच मृत्यू
- राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ३० जूनपूर्वी कर्जमाफीची घोषणा होणार; 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर' योजनेची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात
महाराष्ट्र
- पैठण हादरले! सातबाऱ्यावरील फेरफार रद्दच्या मागणीसाठी महिला शेतकरी थेट चढली पाण्याच्या टाकीवर; 'शोले' स्टाईल आंदोलनाने खळबळ
- बाईकचे मायलेज वाढवायचेय? इंधनाची बचत करणाऱ्या ६ अत्यंत प्रभावी आणि सोप्या टिप्स!
- पुणे: जनगणनेच्या कामावर निघालेल्या शिक्षिकेचा भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत जागीच मृत्यू
- राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ३० जूनपूर्वी कर्जमाफीची घोषणा होणार; 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर' योजनेची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात
गुन्हा
- सांगली हादरली! "मुलगा होत नाही, माहेरहून सोनं आणत नाहीस"; छळाला कंटाळून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू.
- सांगली हादरली! ६४ वर्षीय वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; पीडिता २७ आठवड्यांची गर्भवती!
- गुजरातमध्ये माणुसकीला काळीमा! पतीने ५० हजारात पत्नीला विकले; टोळीकडून अत्याचार, पतीसह ७ जण गजाआड.
- सांगली: तामिळनाडूमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; 'मुलगा होत नाही' म्हणून सासरच्यांकडून छळ, पतीसह ५ जणांवर गुन्हा
राजकीय
- "अर्थ खाते राष्ट्रवादीलाच मिळणार"; सुनिल तटकरे आणि छगन भुजबळ वादावर हसन मुश्रीफांचे सूचक विधान!
- विधान परिषद निवडणूक २०२६: ना संख्याबळ, ना ताळमेळ; विदर्भात काँग्रेसची अवस्था बिकट
- "आम्हीच टीकेचे धनी का व्हायचे?", बैठकीतील 'राड्या'वर छगन भुजबळांनी सोडले मौन; दिले स्पष्टीकरण.
- राजगुरुनगर (खेड): राक्षेवाडी ग्रामपंचायत प्रभाग रचनेत मोठा गोंधळ; प्रशासनाने विश्वासात न घेतल्याचा ग्रामस्थांचा आरोप!
इतर
- बीडमध्ये चिमुरडीचा जीव टांगणीला! नाकात अडकलं होतं कापडी बटण; डॉक्टरांनी शिताफीने केली सुटका
- भारतात इबोलाची धास्ती! बेंगळुरूत संशयित रुग्ण क्वारंटाईन, अद्याप एकही पॉझिटिव्ह केस नाही.
- आजचे राशिभविष्य २७ मे २०२६: गजकेसरी योगाचा या राशींना होणार फायदा, आजचा दिवस कसा असेल?
- आजचे राशिभविष्य २६ मे २०२६: मंगळाच्या राजयोगाने ४ राशींचे होणार मंगल, भाग्य उजळणार आणि धनलाभ मिळणार!
मनोरंजन
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
- खिलाडी अक्षय कुमारचे मोठे पाऊल! काश्मीरमधील सरकारी शाळेच्या उभारणीसाठी दिली तब्बल १ कोटी रुपयांची देणगी
- 'दुनियादारी'च्या यशानंतर मी हवेत होतो अन् तो माज..."; 'प्यारवाली लव्हस्टोरी' फ्लॉप झाल्याची संजय जाधवांनी सांगितली कटू आठवण
विडियो गॅलेरी

नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
बच्चू कडूंची शिवसेनेत अधिकृत एन्ट्री…मुद्द्यांसाठी राजकारण की नवं राजकीय समीकरण?
देश विदेश
- भारताच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी; अंदमानच्या समुद्रात सापडले तेलाचे आणि वायूचे नवे साठे!
- अमेरिकेत भारतीय जोडप्याला वांशिक छळाचा सामना; 'देश सोडून निघून जा' म्हणत अज्ञाताची मुजोरी
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय: वैवाहिक वादात केवळ सर्वसाधारण आरोपांवरून पतीच्या संपूर्ण कुटुंबावर फौजदारी कारवाई नको!
- एआयमुळे नोकऱ्यांवर गदा येणार नाही; 'जॉब्स अपोकॅलिप्स'ची भीती चुकीची - सॅम ऑल्टमन






















Subscribe to my channel




