भारताचा वारसा जतनाचा आराखडा खूपच जड, कोरडाआणि प्रतिकूल परिणाम करणारा आहे. तो ना भूतकाळाचेजतन करू शकत आहे, ना देशाच्या भविष्याला पुढे जाऊदेत आहे. याचे कारण 1958 चा ‘प्राचीन स्मारक आणिपुरातत्त्वीय स्थळे व अवशेष कायदा’ हे आहे. हा कायदादेशातील सुमारे 3700 संरक्षित स्मारकांवर एकसारखेचनियम लागू करतो- ते म्हणजे प्रत्येक स्मारकाच्यासभोवताली 100 मीटरचे प्रतिबंधित क्षेत्र असावे, जिथेकोणतेही बांधकाम होऊ शकत नाही आणि 200 मीटरचेआणखी एक नियंत्रित क्षेत्र असावे, जिथे विकासकामांवरकठोर नियंत्रण असते. अत्यंत कडक वाटणारा हाआराखडा प्रत्यक्षात प्रभावहीन आहे. तो सर्व स्मारकांना एकाच प्रकारच्या नियमांमध्ये बांधतो, जे जतनाच्या दृष्टीने फार कमी फायदेशीर आहे. याची आर्थिक-सामाजिक किंमतही खूप मोठी आहे. भारतातील संरक्षित स्थळांची यादी असामान्यरीत्याविविधतेने नटलेली आहे. यामध्ये जागतिक महत्त्वाच्या स्थळांपासून ते छोट्या-मोठ्या अवशेषांपर्यंतचा समावेश आहे. काही तर वसाहतकाळापासून चालत आलेल्याकबरी आणि दफनभूमी आहेत. शंभरहून अधिक तर‘कोस मिनार’ आहेत, ज्या अंतर मोजण्याच्या खुणा होत्या.काही ‘संरक्षित स्थळे’ प्रत्यक्षात हलवता येण्याजोग्या वस्तूआहेत, तर काही कागदावरच आहेत. पण या सर्वांवर तीच300 मीटरची बंदी लागू होते. ही पद्धत जर खरोखरचअधिक चांगले जतन करत असती तर तिचे समर्थन करताआले असते. पण व्यावहारिक पातळीवर हे अगदी उलटआहे. एकसमान बंदी स्मारकांच्या आसपासच्या घडामोडीसंपवत नाही, तर त्यांना बेकायदेशीर ठरवते. अनेकस्मारकांच्या जवळील अशी बांधकामे आठवा, ज्यांचासाचा स्मारकांच्या भिंतीपर्यंत पोहोचतो. हेच अतिक्रमणकोणत्याही नियंत्रित विकासापेक्षा स्मारकांचे जास्तनुकसान करते. इकडे, औपचारिक विकासावर बंदीअसल्यामुळे आसपास कोणतीही अर्थपूर्ण आर्थिकघडामोडही फोफावू शकत नाही. यामुळे ते महसुलाचेस्रोतही संपतात, जे प्रत्यक्षात या वारशांना टिकवूनठेवतात. उदाहरणार्थ, कॅफे, छोटे व्यवसाय, सांस्कृतिककार्यक्रम. परिणामी, स्मारकांची योग्य देखभाल होऊशकत नाही आणि ती हळूहळू खराब होत जातात.पर्यटनासाठीही हे तितकेच नुकसानकारक आहे. तुम्हीस्मारकांवर असे नियम लादले तर हेरिटेज टुरिझम वेगळ्याप्रकारे वाढू शकत नाही. पर्यटकांसाठी पायाभूत सुविधाआणि मूलभूत सोयी आवश्यक असतात. पण देशातीलअनेक स्मारकांमध्ये या गोष्टी गायब आहेत. निर्बंधांमुळेतिथे संपर्क-रस्ते, पार्किंग, स्वच्छतागृहे, दिवे आणिजन-सुविधा निर्माण करणेही कठीण जाते. म्हणूनच अनेकठिकाणी पोहोचणेही अवघड आहे. याउलट रोमचेकोलोझियम, पॅरिसचा आयफेल टॉवर आणि लंडनच्याऐतिहासिक स्थळांना निर्बंधांऐवजी डिझाइन कंट्रोल,इन्फ्रास्ट्रक्चरशी ताळमेळ, व्यावसायिक घडामोडी आणिसार्वजनिक ठिकाणांच्या माध्यमातून दाट शहरीवातावरणाशी जोडले गेले आहे. त्यामुळे केवळ आयफेलटॉवरवर येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या भारतातीलसर्व संरक्षित स्मारकांच्या एकत्रित संख्येपेक्षा चार पटअधिक आहे. हा नियम दैनंदिन जीवनाची गुणवत्ता आणिप्रतिष्ठेवरही परिणाम करतो. शहरांमध्ये संपूर्ण भाग यानियमांमध्ये अडकलेले आहेत. केवळ दुरुस्तीच्यापरवानगीसाठी पाच वर्षांपर्यंतचा काळ लागतो. पुण्याच्याशनिवारवाड्याच्या आसपास राहणाऱ्या लोकांचे म्हणणेआहे की निर्बंधांमुळे ते पडक्या घरांमध्ये राहण्यास मजबूरआहेत. मेट्रो कॉरिडॉर, रुग्णालयांचा विस्तार आणि इतरशहरी पायाभूत विकास योजनाही नियमांमध्ये अडकूनवर्षानुवर्षे रखडलेल्या राहतात. दिल्ली आणि कोलकातामेट्रोच्या कामांमध्येही असेच अडथळे आले. यामुळे खर्चवाढतो, जनतेला सेवा वेळेवर मिळत नाही आणि आर्थिकसंधी गमावल्या जातात. याचा सर्वात मोठा परिणाम त्याविशाल जमिनीच्या रूपात दिसून येतो, जी या व्यवस्थेतलॉक झाली आहे. भारतीय शहरांमध्ये अंदाजे जवळपास20 लाख कोटी रुपयांची जमीन या प्रतिबंधित क्षेत्रांमध्येअडकलेली आहे. एकट्या दिल्लीत जवळपास 8.7 लाखकोटी रुपयांची जवळपास 16 हजार एकर जमीन यानियमांमध्ये अडकली आहे. अत्यंत महाग आणि कमीशहरी जमीन असलेल्या देशात ही व्यवस्था पुरवठ्यातअडथळा आणते, किमती वाढवते आणि अंतिमतःविकासाला रोखते. वारसा-जतनाची आपली ही सध्याचीपद्धत या चुकीच्या अंदाजावर आधारित आहे की केवळअंतरामुळेच सुरक्षा निश्चित होऊ शकते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) भारताच्या संरक्षित स्थळांमध्ये जागतिकमहत्त्वाच्या स्थळांपासून ते छोट्या-मोठ्याअवशेषांपर्यंतचा समावेश आहे. अनेक कबरीआहेत. शंभरहून अधिक ‘कोस मिनार’ आहेत.काही ‘संरक्षित स्थळे’ प्रत्यक्षात हलवतायेण्याजोग्या वस्तू आहेत, तर काही फक्तकागदावर आहेत. पण या सर्वांवर 300 मीटरचीबंदी लागू होते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- 'ॲक्शन मोड'मध्ये तुकाराम मुंढे! बनावट दूध आणि भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले; राज्यभरात धडक कारवाई.
- 'तुकाराम मुंढे' येतायत..! केवळ नावानेच नांदेडमधील दुकानदारांचे धाबे दणाणले; अफवेमुळे अचानक बंद झाली दुकाने.
- १३ हजार कोटींच्या रिंगरोडसाठी १०७ गावांतील जमीन अधिग्रहित; शेतकऱ्यांचा सवाल आणि संघर्षाची ठिणगी कायम!
- विदर्भात पावसाचा काउंटडाऊन सुरू; हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो?
महाराष्ट्र
- 'ॲक्शन मोड'मध्ये तुकाराम मुंढे! बनावट दूध आणि भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले; राज्यभरात धडक कारवाई.
- 'तुकाराम मुंढे' येतायत..! केवळ नावानेच नांदेडमधील दुकानदारांचे धाबे दणाणले; अफवेमुळे अचानक बंद झाली दुकाने.
- १३ हजार कोटींच्या रिंगरोडसाठी १०७ गावांतील जमीन अधिग्रहित; शेतकऱ्यांचा सवाल आणि संघर्षाची ठिणगी कायम!
- विदर्भात पावसाचा काउंटडाऊन सुरू; हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो?
गुन्हा
- पोलिसांवर गोळीबार करून पळालेल्या कुख्यात गुंडाचा खेळ खल्लास; पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ७० गुन्हे असलेल्या आरोपीला बेड्या.
- कल्याण हादरलं! हुंड्यासाठी विवाहितेचा अमानुष छळ; सासरच्या मंडळींनी केलं चक्क टक्कल.
- ८ वर्षांचे प्रेम, लग्न ठरले आणि २४ तासांतच घात झाला! प्रेयसीच्या नातेवाईकांकडून तरुणाची निर्घृण हत्या.
- पंढरपुरात थरकाप! किरकोळ वादातून रिक्षाचालकाची निर्घृण हत्या; हत्येनंतर मारेकऱ्यांनी घराच्या दरवाजाला टाकला कापलेला पाय!
राजकीय
- नवी मुंबईत युतीमधील संघर्ष पेटला! शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून गणेश नाईकांच्या ताफ्याला रोखण्याचा प्रयत्न; राजकीय वातावरण तापले
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
इतर
- आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही 'कफ सिरप'; केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
- आजचे राशिभविष्य १६ जून २०२६: आज कोणावर होईल हनुमानाची कृपा? वाचा सविस्तर!
- पंचांग १५ जून २०२६: पुरुषोत्तम मास समाप्तीसह बुधादित्य आणि त्रिग्रही योग; जाणून घ्या आजचे शुभ मुहूर्त!
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

पुणेकरांनो, आजच्या अपडेट्स जाणून घ्या! Attention Punekars, check out today's important updates!
Shocking! Doctor Molests Female Patient After Back Surgery in Pimpri-Chinchwad. #news #marathi
अमरनाथ यात्रेपूर्वी सुरक्षायंत्रणा 'ॲक्शन मोड'मध्ये! पहलगाममध्ये प्रत्येक घराची तपासणी सुरू!
देश विदेश
- धक्कादायक! ऑनलाईन गेमच्या नादात बँकेचे ४१ लाख लंपास; महिला कॅशियरची ऐशोआरामासाठी उधळपट्टी, अखेर बेड्या!
- हैदराबाद: २ कोटींच्या विम्यासाठी पतीचा काटा काढला; FSL रिपोर्टही 'मॅनेज' केला, पण अखेर सत्य बाहेर आलेच!
- नवी मुंबई विमानतळाचा जागतिक स्तरावर डंका! 'प्रिक्स व्हर्सायल्स'च्या यादीत समावेश; जगातील सर्वात सुंदर विमानतळांपैकी एक!
- अमेरिका: वायू दलाचे शक्तिशाली 'B-52 बॉम्बर' विमान कोसळले; ८ जणांचा होरपळून मृत्यू.
























Subscribe to my channel




