भारताचा वारसा जतनाचा आराखडा खूपच जड, कोरडाआणि प्रतिकूल परिणाम करणारा आहे. तो ना भूतकाळाचेजतन करू शकत आहे, ना देशाच्या भविष्याला पुढे जाऊदेत आहे. याचे कारण 1958 चा ‘प्राचीन स्मारक आणिपुरातत्त्वीय स्थळे व अवशेष कायदा’ हे आहे. हा कायदादेशातील सुमारे 3700 संरक्षित स्मारकांवर एकसारखेचनियम लागू करतो- ते म्हणजे प्रत्येक स्मारकाच्यासभोवताली 100 मीटरचे प्रतिबंधित क्षेत्र असावे, जिथेकोणतेही बांधकाम होऊ शकत नाही आणि 200 मीटरचेआणखी एक नियंत्रित क्षेत्र असावे, जिथे विकासकामांवरकठोर नियंत्रण असते. अत्यंत कडक वाटणारा हाआराखडा प्रत्यक्षात प्रभावहीन आहे. तो सर्व स्मारकांना एकाच प्रकारच्या नियमांमध्ये बांधतो, जे जतनाच्या दृष्टीने फार कमी फायदेशीर आहे. याची आर्थिक-सामाजिक किंमतही खूप मोठी आहे. भारतातील संरक्षित स्थळांची यादी असामान्यरीत्याविविधतेने नटलेली आहे. यामध्ये जागतिक महत्त्वाच्या स्थळांपासून ते छोट्या-मोठ्या अवशेषांपर्यंतचा समावेश आहे. काही तर वसाहतकाळापासून चालत आलेल्याकबरी आणि दफनभूमी आहेत. शंभरहून अधिक तर‘कोस मिनार’ आहेत, ज्या अंतर मोजण्याच्या खुणा होत्या.काही ‘संरक्षित स्थळे’ प्रत्यक्षात हलवता येण्याजोग्या वस्तूआहेत, तर काही कागदावरच आहेत. पण या सर्वांवर तीच300 मीटरची बंदी लागू होते. ही पद्धत जर खरोखरचअधिक चांगले जतन करत असती तर तिचे समर्थन करताआले असते. पण व्यावहारिक पातळीवर हे अगदी उलटआहे. एकसमान बंदी स्मारकांच्या आसपासच्या घडामोडीसंपवत नाही, तर त्यांना बेकायदेशीर ठरवते. अनेकस्मारकांच्या जवळील अशी बांधकामे आठवा, ज्यांचासाचा स्मारकांच्या भिंतीपर्यंत पोहोचतो. हेच अतिक्रमणकोणत्याही नियंत्रित विकासापेक्षा स्मारकांचे जास्तनुकसान करते. इकडे, औपचारिक विकासावर बंदीअसल्यामुळे आसपास कोणतीही अर्थपूर्ण आर्थिकघडामोडही फोफावू शकत नाही. यामुळे ते महसुलाचेस्रोतही संपतात, जे प्रत्यक्षात या वारशांना टिकवूनठेवतात. उदाहरणार्थ, कॅफे, छोटे व्यवसाय, सांस्कृतिककार्यक्रम. परिणामी, स्मारकांची योग्य देखभाल होऊशकत नाही आणि ती हळूहळू खराब होत जातात.पर्यटनासाठीही हे तितकेच नुकसानकारक आहे. तुम्हीस्मारकांवर असे नियम लादले तर हेरिटेज टुरिझम वेगळ्याप्रकारे वाढू शकत नाही. पर्यटकांसाठी पायाभूत सुविधाआणि मूलभूत सोयी आवश्यक असतात. पण देशातीलअनेक स्मारकांमध्ये या गोष्टी गायब आहेत. निर्बंधांमुळेतिथे संपर्क-रस्ते, पार्किंग, स्वच्छतागृहे, दिवे आणिजन-सुविधा निर्माण करणेही कठीण जाते. म्हणूनच अनेकठिकाणी पोहोचणेही अवघड आहे. याउलट रोमचेकोलोझियम, पॅरिसचा आयफेल टॉवर आणि लंडनच्याऐतिहासिक स्थळांना निर्बंधांऐवजी डिझाइन कंट्रोल,इन्फ्रास्ट्रक्चरशी ताळमेळ, व्यावसायिक घडामोडी आणिसार्वजनिक ठिकाणांच्या माध्यमातून दाट शहरीवातावरणाशी जोडले गेले आहे. त्यामुळे केवळ आयफेलटॉवरवर येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या भारतातीलसर्व संरक्षित स्मारकांच्या एकत्रित संख्येपेक्षा चार पटअधिक आहे. हा नियम दैनंदिन जीवनाची गुणवत्ता आणिप्रतिष्ठेवरही परिणाम करतो. शहरांमध्ये संपूर्ण भाग यानियमांमध्ये अडकलेले आहेत. केवळ दुरुस्तीच्यापरवानगीसाठी पाच वर्षांपर्यंतचा काळ लागतो. पुण्याच्याशनिवारवाड्याच्या आसपास राहणाऱ्या लोकांचे म्हणणेआहे की निर्बंधांमुळे ते पडक्या घरांमध्ये राहण्यास मजबूरआहेत. मेट्रो कॉरिडॉर, रुग्णालयांचा विस्तार आणि इतरशहरी पायाभूत विकास योजनाही नियमांमध्ये अडकूनवर्षानुवर्षे रखडलेल्या राहतात. दिल्ली आणि कोलकातामेट्रोच्या कामांमध्येही असेच अडथळे आले. यामुळे खर्चवाढतो, जनतेला सेवा वेळेवर मिळत नाही आणि आर्थिकसंधी गमावल्या जातात. याचा सर्वात मोठा परिणाम त्याविशाल जमिनीच्या रूपात दिसून येतो, जी या व्यवस्थेतलॉक झाली आहे. भारतीय शहरांमध्ये अंदाजे जवळपास20 लाख कोटी रुपयांची जमीन या प्रतिबंधित क्षेत्रांमध्येअडकलेली आहे. एकट्या दिल्लीत जवळपास 8.7 लाखकोटी रुपयांची जवळपास 16 हजार एकर जमीन यानियमांमध्ये अडकली आहे. अत्यंत महाग आणि कमीशहरी जमीन असलेल्या देशात ही व्यवस्था पुरवठ्यातअडथळा आणते, किमती वाढवते आणि अंतिमतःविकासाला रोखते. वारसा-जतनाची आपली ही सध्याचीपद्धत या चुकीच्या अंदाजावर आधारित आहे की केवळअंतरामुळेच सुरक्षा निश्चित होऊ शकते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) भारताच्या संरक्षित स्थळांमध्ये जागतिकमहत्त्वाच्या स्थळांपासून ते छोट्या-मोठ्याअवशेषांपर्यंतचा समावेश आहे. अनेक कबरीआहेत. शंभरहून अधिक ‘कोस मिनार’ आहेत.काही ‘संरक्षित स्थळे’ प्रत्यक्षात हलवतायेण्याजोग्या वस्तू आहेत, तर काही फक्तकागदावर आहेत. पण या सर्वांवर 300 मीटरचीबंदी लागू होते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे महापालिकेत वादग्रस्त 'होर्डिंग धोरण' पुन्हा अजेंड्यावर; प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग
- मार्केट यार्डातील पेट्रोल पंपावर 'सायबर' डल्ला; ५० रुपयांच्या कमिशनसाठी व्यवस्थापकाकडून बँक खातेच स्वाधीन
- २८ लाखांचे लाच प्रकरण: सहायक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार अखेर निलंबित; पोलीस आयुक्तांचे मोठे पाऊल
- पुण्यात जुन्या वादातून रक्ताचा सडा; कोथरुडमध्ये कोयत्याने वार, तर हडपसरमध्ये डोक्यात घातला सिमेंटचा गट्टू
महाराष्ट्र
- पुणे: बाप झाला काळ! ९ वर्षांच्या चिमुरडीवर कोयत्याने वार; दौंडमधील देऊळगाव राजे हादरले
- इंस्टाग्रामवर मैत्री, लॉजवर नेऊन अत्याचार; इस्लामपूरमधील संतापजनक प्रकार, नराधम गजाआड!
- पाटोदा: जय भवानी महाविद्यालयाचा विद्यार्थी फाळके रेवण याची मुंबई पोलीस दलात निवड!
- बीडमध्ये पोलीस उपनिरीक्षकावर जीवघेणा हल्ला; मद्यधुंद टोळक्याची मुजोरी, दोन आरोपींना बेड्या
गुन्हा
- पुणे: बाप झाला काळ! ९ वर्षांच्या चिमुरडीवर कोयत्याने वार; दौंडमधील देऊळगाव राजे हादरले
- बीडमध्ये पोलीस उपनिरीक्षकावर जीवघेणा हल्ला; मद्यधुंद टोळक्याची मुजोरी, दोन आरोपींना बेड्या
- मार्केट यार्डातील पेट्रोल पंपावर 'सायबर' डल्ला; ५० रुपयांच्या कमिशनसाठी व्यवस्थापकाकडून बँक खातेच स्वाधीन
- २८ लाखांचे लाच प्रकरण: सहायक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार अखेर निलंबित; पोलीस आयुक्तांचे मोठे पाऊल
राजकीय
- तमिळनाडूच्या राजकारणात 'थलपती' वादळ: विजयाने बदलली सत्तेची गणितं!
- ५ राज्यांचा निवडणूक निकाल : बंगालमध्ये भाजपची मोठी आघाडी, तामिळनाडूत TVKचा उदय; जाणून घ्या संपूर्ण चित्र
- बारामतीचा रणसंग्राम: 'हार कर जीतनेवाले को बाजीगर कहते हैं'; पराभवानंतरही करूणा मुंडे यांचा बाणा कायम
- बारामतीत सुनेत्रा पवारांची 'पॉवर'फुल मुसंडी; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विजयाचा गुलाल निश्चित!
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
- ९० च्या दशकातील सुपरस्टार राहुल रॉय ट्रोल; 'आशिकी' फेम अभिनेत्याचा रील व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
- रणवीर सिंगचा धमाका आता जपानमध्ये! 'ऑपरेशन धुरंधर' १० जुलै रोजी जपानमध्ये होणार प्रदर्शित
- जय शिवराय’! ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील दुसरे भव्य गीत प्रदर्शित; ऐकताच अंगावर रोमांच
- ३ आयडीयट्सचा सिक्वेल! आमिर खानने दिली मोठी पुष्टी
विडियो गॅलेरी

नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
बच्चू कडूंची शिवसेनेत अधिकृत एन्ट्री…मुद्द्यांसाठी राजकारण की नवं राजकीय समीकरण?
देश विदेश
- होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये थरार! इराणच्या लष्कराने भारताकडे येणारे मालवाहू जहाज घेतले ताब्यात; 'मॉस्किटो फ्लीट' कारवाईचा व्हिडिओ व्हायरल
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?





















Subscribe to my channel




