गेल्या काही काळापासून देशातील अनेक राज्यांच्या राजकारणात मोठे बदल पहायला मिळाले आहेत. आता राजकीय पक्षांनी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. अशातच आता समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मोठं विधान केले आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. तसेच त्यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे. यादव नेमके कायम म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात.
100 आमदार घेऊन या…
अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. अखिलेश यादव म्हणाले की, ‘ज्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व्हायचे आहे त्यांनी 100 आमदार घेऊन यावे आणि मुख्यमंत्री बनावे. त्यांच्यासाठी ही एक आठवड्यासाठी ऑफर आहे. मी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना आधीच मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिलेली आहे. चला पुन्हा एकदा ऑफर देऊया. त्यांना यापेक्षा चांगली ऑफर मिळणार नाही.’
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ऑफर
अखिलेश यादव हे पूर्वी फक्त केशव प्रसाद मौर्य यांना पक्षात आणण्याबाबत भाष्य करत होते. मात्र आता त्यांनी दुसरे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांना देखील पक्षात घेण्यास रस दाखवला आहे. पुढे बोलताना अखिलेश यादव यांनी जोडले आहे. त्यामुळे आता हे दोन्ही नेते यादव यांच्या ऑफरला होकार देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आगामी काळात उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठे राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
असं जुळणार समीकरण
दरम्यान, 2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 403 पैकी भाजपने 255 आणि समाजवादी पार्टाने 111 जागा जिंकल्या होत्या. उत्तर प्रदेशात सत्ता स्थापन करण्यासाठी 202 आमदारांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. अखिलेश यादव यांच्या पक्षाकडे 111 आमदार आहेत. यादव यांनी 100 आमदार घेऊन येणाऱ्या नेत्याला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. एखाद्या नेत्याने 100 आमदार आणले तर सपाला समर्थन असणाऱ्या आमदारांची संख्या 211 होऊ शकते आणि तो नेता मुख्यमंत्री होऊ शकतो. आता आगामी काळात उत्तर प्रदेशात नेमकं काय घडणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
शहर
- रेनॉल्ट क्विड २०२६ भारतात लॉन्च! ४.५३ लाखांपासून सुरुवात, नवीन फीचर्स आणि उत्तम सुरक्षेसह मारुतीला टक्कर.
- पहिल्याच पावसात नागपूर महापालिकेची पोलखोल! रस्ते झाले नदीसमान, घरांमध्ये शिरले पाणी; जनजीवन विस्कळीत.
- याला म्हणतात स्टॉक! अनिल अग्रवाल यांच्या कंपनीची कमाल, ६ महिन्यांत २ लाखाचे केले ११ लाख; शेअर ५५० पार!
- पुण्यातील संशोधकांची मोठी कामगिरी! सूक्ष्म शैवालांच्या साहाय्याने तेलप्रदूषित पाणी अवघ्या २४ तासांत ९० टक्क्यांपर्यंत स्वच्छ; डीआयएटीच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता.
महाराष्ट्र
- रेनॉल्ट क्विड २०२६ भारतात लॉन्च! ४.५३ लाखांपासून सुरुवात, नवीन फीचर्स आणि उत्तम सुरक्षेसह मारुतीला टक्कर.
- पहिल्याच पावसात नागपूर महापालिकेची पोलखोल! रस्ते झाले नदीसमान, घरांमध्ये शिरले पाणी; जनजीवन विस्कळीत.
- याला म्हणतात स्टॉक! अनिल अग्रवाल यांच्या कंपनीची कमाल, ६ महिन्यांत २ लाखाचे केले ११ लाख; शेअर ५५० पार!
- पुण्यातील संशोधकांची मोठी कामगिरी! सूक्ष्म शैवालांच्या साहाय्याने तेलप्रदूषित पाणी अवघ्या २४ तासांत ९० टक्क्यांपर्यंत स्वच्छ; डीआयएटीच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता.
गुन्हा
- बिल्डरचे अपहरण आणि कोटीची खंडणी; कुख्यात गुंड अजित तिवडेसह टोळी गजाआड, दोन आलिशान गाड्या जप्त!
- पुणे: अटकेनंतरही मुजोरी संपेना; माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचे अश्लील हावभाव
- बीड: पनीर नव्हे, विष खाताय? बीडमध्ये 'सॅफोलाइट' केमिकलच्या भेसळीचा भयानक प्रकार उघड; लाखो रुपयांचा साठा नष्ट!
- पुणे: जेसीबीखाली चिरडलेल्या मजुराचा मृतदेह डिकीत कोंबून रस्त्यावर फेकला; 'अपघाताचा' बनाव उघड
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
- आजचे राशिभविष्य २ जुलै २०२६: या राशींच्या आयुष्यात येणार 'टर्निंग पॉईंट', गुरू देणार पाठबळ!
- आजचे राशिभविष्य (१ जुलै २०२६): 'या' राशींवर बरसणार गणपती बाप्पाची कृपा, करिअरमध्ये मिळेल मोठे यश!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
देश विदेश
- शिक्षणासाठी अफाट जिद्द; टेबल-खुर्ची नाही, तरीही रस्त्याच्या कडेला अभ्यास करणाऱ्या चेन्नईच्या मुलीचे कौतुक!
- पोस्ट ऑफिसच्या 'या' सुरक्षित योजनेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात गुंतवणूक; केवळ व्याजातून होईल लाखोंची कमाई!
- वनडे क्रिकेट संपणार? आर. अश्विनच्या मोठ्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ; ५० षटकांच्या फॉरमॅटवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह!
- बलुचिस्तान हादरलं! प्रवास अर्ध्यावरच संपला... भीषण बस अपघातात ४० जणांचा मृत्यू, ८ प्रवासी गंभीर जखमी.

























Subscribe to my channel



