जगात सतत सुरू असलेले संघर्ष आपल्याला काहीशिकवण देत आहेत का? कदाचित हो! या संघर्षांनी सर्वातमोठा धडा हाच दिला आहे की, या जगाला फक्त लीडर्सनकोत, तर असे लीडर्स हवे आहेत जे आध्यात्मिकबुद्धिमत्तेने परिपूर्ण असतील. आणि त्यांच्यात हा विश्वासहीअसायला हवा की राष्ट्राची शक्ती केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेतूनयेत नाही, तर अशा नेतृत्वातून येते, जे लीडरलाजनसामान्यांपर्यंत आध्यात्मिक शक्ती पोहोचवण्याचीजबाबदारीही देते. युवाल नोआ हरारी सांगतात की, 21 व्याशतकात आध्यात्मिकता पूर्वीपेक्षा अधिक आवश्यक आहे,कारण या काळात अनेक आध्यात्मिक आणि दार्शनिकप्रश्न अचानक व्यावहारिक प्रश्न बनत चालले आहेत.त्यांच्या मते, आज युद्धाच्या संकटात ते सर्व प्रश्न जेकधीकाळी तत्त्वज्ञानाशी संबंधित होते, ते आता खूपमहत्त्वाचे झाले आहेत आणि आपल्याला अशा वळणावरआणून सोडत आहेत, जिथे मानव स्वतः मानवाला पुन्हाडिझाइन करू शकतो. आज या जगाला आध्यात्मिकनेतृत्वाची सर्वाधिक गरज आहे, कारण जग पुन्हा विचारूलागले आहे की बॉम्ब शाळांवर का पडतात, गरीब आणखीगरीब का होत आहेत, फ्री-विल काय असते, माणूसअसण्याचा अर्थ काय आणि माणुसकी काय आहे? हरारीही बाब थेट त्या कंपन्यांशी जोडतात, ज्या आपल्याभविष्याला आकार देत आहेत. त्यांचे म्हणणे आहे कीटेक-कंपन्यांनाही खरोखरच तत्त्वज्ञांची गरज आहे. त्यांनाअध्यात्माच्या जाणकारांची आवश्यकता आहे, जेणेकरून तेनेमके काय करत आहेत हे त्यांना समजू शकेल.आध्यात्मिक नेतृत्वच तो विश्वास प्रस्थापित करते, जोआजच्या जगात दिवसेंदिवस तुटत चालला आहे. या युद्धांनी सर्वात मोठी शिकवण ही दिली आहे की तमामकरार आणि तहांनंतरही राष्ट्रांमध्ये तो विश्वास उरलेला नाही.ज्या आर्थिक अवलंबित्वावर जग टिकून होते, तेदेखील युद्धेरोखू शकले नाही आणि सर्व आंतरराष्ट्रीय संस्थाही युद्धरोखण्यात अपयशी ठरल्या. कारण आध्यात्मिकलीडरशिपचे नेतृत्व करणारे लीडर्सच त्यांना मिळू शकलेनाहीत. तो हरवलेला विश्वास फक्त असेच नेतृत्व परतआणू शकते, ज्याच्या प्रतिमेत कोणतेही लपलेले युद्ध नसेल,कोणतीही डोकावणारी क्रूरता नसेल, तर तो शांतता आणिसाधनेचा नायक असेल, जो जगाला वाचवण्याचासर्वतोपरी प्रयत्न करेल. आज आपल्याला अशा“स्पिरिचुअल कोशेंट’ ची गरज आहे, जो जगालावाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल. आणि या जगालाकोणत्याही पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये विभागले जाऊदेणार नाही. आज एकीकडे एआयपासून मानवतेलावाचवण्याची धडपड सुरू आहे, तर दुसरीकडेसर्वसामान्यांमध्ये नेतृत्वाविषयीचा तो विश्वासही तुटतचालला आहे, जो कोणत्याही समाजाला आणि देशालाघडवतो आणि वाचवतोही. सर्व राष्ट्रे जणू एखादा राजकीयआखाडा बनत चालली आहेत, जिथे कोणतेही नाते किंवाओळख या गोष्टीवर अवलंबून असते की कुणाची राजकीयबांधिलकी काय आहे? कोण पक्षात आहे तर कोणविरोधात आहे? पश्चिम आशियातील संघर्षामध्येही हेचपाहायला मिळाले की आपला स्वार्थ साधण्यासाठीजगातील देश शस्त्रे तर विकू शकतात, पण युद्ध रोखण्याचाकोणताही प्रयत्न करू इच्छित नाहीत. कारण तिथेही तमामराष्ट्रांमध्ये एक पक्ष आणि विरोधी पक्ष निर्माण झालेलाअसतो. जगाला असे लीडर हवे आहेत, जे प्रेम आणिसलोख्याने जगायला शिकवतील. आध्यात्मिक लीडरशिपजनतेला आत्मिक शक्तीने परिपूर्ण करते. ती नेतृत्वाला त्याअहंकारापासून वाचवते, जो जगाला शस्त्रांनी जिंकू पाहतोआणि कधीही न संपणाऱ्या संघर्षात लोटून देतो. ज्यामध्येपश्चात्ताप करण्याचीही संधी नसते. कोविडनंतर युद्धांमध्येबुडालेले जग आता त्या आध्यात्मिक लीडरशिपला सादघालत आहे, जी आपल्याला जीवनाच्या होर्मुझमधूनसुरक्षित बाहेर काढण्यास सक्षम असेल! (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: धोकादायक चाळ रिकामी करतानाच मृत्यूचा सापळा, मानखुर्द दुर्घटनेत ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू
- पुणे: चिंचवडमध्ये विक्रमी २०६ मिमी पाऊस; पवना धरणातील पाणीसाठा ४० टक्क्यांवर!
- सोलापूर: कुर्नूर धरणात फक्त २५% पाणीसाठा! अक्कलकोटच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाची धडपड
- कोल्हापूर: इचलकरंजीत अल्पवयीन मुलीवरील सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणाने खळबळ; व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल, तिघांना अटक
महाराष्ट्र
- मुंबई: धोकादायक चाळ रिकामी करतानाच मृत्यूचा सापळा, मानखुर्द दुर्घटनेत ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू
- पुणे: चिंचवडमध्ये विक्रमी २०६ मिमी पाऊस; पवना धरणातील पाणीसाठा ४० टक्क्यांवर!
- सोलापूर: कुर्नूर धरणात फक्त २५% पाणीसाठा! अक्कलकोटच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाची धडपड
- कोल्हापूर: इचलकरंजीत अल्पवयीन मुलीवरील सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणाने खळबळ; व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल, तिघांना अटक
गुन्हा
- थरारक! कर्जात बुडालेल्या कॉलेज विद्यार्थ्याने लुटून विहिरीत ढकलले; दोरीला धरून ५५ वर्षीय महिलेचा विहिरीत २१ तासांचा मृत्यूशी संघर्ष! अखेर चमत्कारीक बचाव
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
- भ्रष्टाचाराचा कुबेर! देवळाली कॅन्टोन्मेंटचे माजी सीईओ अजय कुमार यांच्यावर सीबीआयचा गुन्हा; १० वर्षांत ५२ हजारांची संपत्ती झाली थेट पाऊणेसहा कोटी!
- "जे लग्न कधी होणारच नाहीये, त्यासाठी आधार कशाला?" केतन अगरवाल हत्या प्रकरणात आरोपी सियाचे खळबळजनक व्हॉट्सॲप चॅट व्हायरल!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
- ३ जुलै २०२६ आजचे राशीभविष्य: संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर या ४ राशींवर होणार बाप्पाची विशेष कृपा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

पवई परिसरातील JVLR मार्गावर L&T गेट क्रमांक ५ जवळ मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा
🚨 हडपसरमध्ये पावसाने उघड केली ड्रेनेज व्यवस्थेची पोलखोल!
पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याची दुरवस्था; खड्डे-चिखलामुळे हजारो प्रवाशांचे हाल.
देश विदेश
- फिफा विश्वचषक २०२६ मध्ये थरार! बेलिंगहॅम चमकला, १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडने मेक्सिकोला नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी
- पाशवी कृत्य! दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले, अपघाताचा बनाव रचला; फतेहपूर पोलिसांच्या तपासात अखेर सत्य उघड!
- बाप रे, भामट्यांचा नवा कारनामा! चालती ई-रिक्षा ब्लूटूथने बंद करून थेट पैशांची मागणी; सायबर गुंडांचा नवा हायटेक स्कॅम उघड!
- इराणमध्ये युद्धाच्या छायेत सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराला सुरुवात! तेहरानमध्ये लाखो जनसमुदाय रस्त्यावर, डोनाल्ड ट्रम्प विरोधात संतापाचा उद्रेक!

























Subscribe to my channel



