जगात सतत सुरू असलेले संघर्ष आपल्याला काहीशिकवण देत आहेत का? कदाचित हो! या संघर्षांनी सर्वातमोठा धडा हाच दिला आहे की, या जगाला फक्त लीडर्सनकोत, तर असे लीडर्स हवे आहेत जे आध्यात्मिकबुद्धिमत्तेने परिपूर्ण असतील. आणि त्यांच्यात हा विश्वासहीअसायला हवा की राष्ट्राची शक्ती केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेतूनयेत नाही, तर अशा नेतृत्वातून येते, जे लीडरलाजनसामान्यांपर्यंत आध्यात्मिक शक्ती पोहोचवण्याचीजबाबदारीही देते. युवाल नोआ हरारी सांगतात की, 21 व्याशतकात आध्यात्मिकता पूर्वीपेक्षा अधिक आवश्यक आहे,कारण या काळात अनेक आध्यात्मिक आणि दार्शनिकप्रश्न अचानक व्यावहारिक प्रश्न बनत चालले आहेत.त्यांच्या मते, आज युद्धाच्या संकटात ते सर्व प्रश्न जेकधीकाळी तत्त्वज्ञानाशी संबंधित होते, ते आता खूपमहत्त्वाचे झाले आहेत आणि आपल्याला अशा वळणावरआणून सोडत आहेत, जिथे मानव स्वतः मानवाला पुन्हाडिझाइन करू शकतो. आज या जगाला आध्यात्मिकनेतृत्वाची सर्वाधिक गरज आहे, कारण जग पुन्हा विचारूलागले आहे की बॉम्ब शाळांवर का पडतात, गरीब आणखीगरीब का होत आहेत, फ्री-विल काय असते, माणूसअसण्याचा अर्थ काय आणि माणुसकी काय आहे? हरारीही बाब थेट त्या कंपन्यांशी जोडतात, ज्या आपल्याभविष्याला आकार देत आहेत. त्यांचे म्हणणे आहे कीटेक-कंपन्यांनाही खरोखरच तत्त्वज्ञांची गरज आहे. त्यांनाअध्यात्माच्या जाणकारांची आवश्यकता आहे, जेणेकरून तेनेमके काय करत आहेत हे त्यांना समजू शकेल.आध्यात्मिक नेतृत्वच तो विश्वास प्रस्थापित करते, जोआजच्या जगात दिवसेंदिवस तुटत चालला आहे. या युद्धांनी सर्वात मोठी शिकवण ही दिली आहे की तमामकरार आणि तहांनंतरही राष्ट्रांमध्ये तो विश्वास उरलेला नाही.ज्या आर्थिक अवलंबित्वावर जग टिकून होते, तेदेखील युद्धेरोखू शकले नाही आणि सर्व आंतरराष्ट्रीय संस्थाही युद्धरोखण्यात अपयशी ठरल्या. कारण आध्यात्मिकलीडरशिपचे नेतृत्व करणारे लीडर्सच त्यांना मिळू शकलेनाहीत. तो हरवलेला विश्वास फक्त असेच नेतृत्व परतआणू शकते, ज्याच्या प्रतिमेत कोणतेही लपलेले युद्ध नसेल,कोणतीही डोकावणारी क्रूरता नसेल, तर तो शांतता आणिसाधनेचा नायक असेल, जो जगाला वाचवण्याचासर्वतोपरी प्रयत्न करेल. आज आपल्याला अशा“स्पिरिचुअल कोशेंट’ ची गरज आहे, जो जगालावाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल. आणि या जगालाकोणत्याही पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये विभागले जाऊदेणार नाही. आज एकीकडे एआयपासून मानवतेलावाचवण्याची धडपड सुरू आहे, तर दुसरीकडेसर्वसामान्यांमध्ये नेतृत्वाविषयीचा तो विश्वासही तुटतचालला आहे, जो कोणत्याही समाजाला आणि देशालाघडवतो आणि वाचवतोही. सर्व राष्ट्रे जणू एखादा राजकीयआखाडा बनत चालली आहेत, जिथे कोणतेही नाते किंवाओळख या गोष्टीवर अवलंबून असते की कुणाची राजकीयबांधिलकी काय आहे? कोण पक्षात आहे तर कोणविरोधात आहे? पश्चिम आशियातील संघर्षामध्येही हेचपाहायला मिळाले की आपला स्वार्थ साधण्यासाठीजगातील देश शस्त्रे तर विकू शकतात, पण युद्ध रोखण्याचाकोणताही प्रयत्न करू इच्छित नाहीत. कारण तिथेही तमामराष्ट्रांमध्ये एक पक्ष आणि विरोधी पक्ष निर्माण झालेलाअसतो. जगाला असे लीडर हवे आहेत, जे प्रेम आणिसलोख्याने जगायला शिकवतील. आध्यात्मिक लीडरशिपजनतेला आत्मिक शक्तीने परिपूर्ण करते. ती नेतृत्वाला त्याअहंकारापासून वाचवते, जो जगाला शस्त्रांनी जिंकू पाहतोआणि कधीही न संपणाऱ्या संघर्षात लोटून देतो. ज्यामध्येपश्चात्ताप करण्याचीही संधी नसते. कोविडनंतर युद्धांमध्येबुडालेले जग आता त्या आध्यात्मिक लीडरशिपला सादघालत आहे, जी आपल्याला जीवनाच्या होर्मुझमधूनसुरक्षित बाहेर काढण्यास सक्षम असेल! (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणेकरांना मोठा दिलासा! ३१ मे पर्यंत पाणीकपात नाही; उजनी धरण उणे पातळीत पोहोचले
- प्रियकराने दिला धोका, पत्नीने सोडला संसार; न्याय मागण्यासाठी हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन महिला थेट पोलीस ठाण्यात!
- पुणे: मोजणी होणार सुसाट! भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय; ४० खाजगी मोजणीदारांची नियुक्ती
- पुणे: बाप झाला काळ! ९ वर्षांच्या चिमुरडीवर कोयत्याने वार; दौंडमधील देऊळगाव राजे हादरले
महाराष्ट्र
- पुणेकरांना मोठा दिलासा! ३१ मे पर्यंत पाणीकपात नाही; उजनी धरण उणे पातळीत पोहोचले
- प्रियकराने दिला धोका, पत्नीने सोडला संसार; न्याय मागण्यासाठी हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन महिला थेट पोलीस ठाण्यात!
- पुणे: मोजणी होणार सुसाट! भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय; ४० खाजगी मोजणीदारांची नियुक्ती
- नागपूर पोलीस दलात मोठी खळबळ! सायबर पोलीस निरीक्षकासह ९ जण निलंबित; गैरव्यवहार प्रकरण नडले
गुन्हा
- नागपूर पोलीस दलात मोठी खळबळ! सायबर पोलीस निरीक्षकासह ९ जण निलंबित; गैरव्यवहार प्रकरण नडले
- पुणे: बाप झाला काळ! ९ वर्षांच्या चिमुरडीवर कोयत्याने वार; दौंडमधील देऊळगाव राजे हादरले
- बीडमध्ये पोलीस उपनिरीक्षकावर जीवघेणा हल्ला; मद्यधुंद टोळक्याची मुजोरी, दोन आरोपींना बेड्या
- मार्केट यार्डातील पेट्रोल पंपावर 'सायबर' डल्ला; ५० रुपयांच्या कमिशनसाठी व्यवस्थापकाकडून बँक खातेच स्वाधीन
राजकीय
- तमिळनाडूच्या राजकारणात 'थलपती' वादळ: विजयाने बदलली सत्तेची गणितं!
- ५ राज्यांचा निवडणूक निकाल : बंगालमध्ये भाजपची मोठी आघाडी, तामिळनाडूत TVKचा उदय; जाणून घ्या संपूर्ण चित्र
- बारामतीचा रणसंग्राम: 'हार कर जीतनेवाले को बाजीगर कहते हैं'; पराभवानंतरही करूणा मुंडे यांचा बाणा कायम
- बारामतीत सुनेत्रा पवारांची 'पॉवर'फुल मुसंडी; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विजयाचा गुलाल निश्चित!
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
- ९० च्या दशकातील सुपरस्टार राहुल रॉय ट्रोल; 'आशिकी' फेम अभिनेत्याचा रील व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
- रणवीर सिंगचा धमाका आता जपानमध्ये! 'ऑपरेशन धुरंधर' १० जुलै रोजी जपानमध्ये होणार प्रदर्शित
- जय शिवराय’! ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील दुसरे भव्य गीत प्रदर्शित; ऐकताच अंगावर रोमांच
- ३ आयडीयट्सचा सिक्वेल! आमिर खानने दिली मोठी पुष्टी
देश विदेश
- होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये थरार! इराणच्या लष्कराने भारताकडे येणारे मालवाहू जहाज घेतले ताब्यात; 'मॉस्किटो फ्लीट' कारवाईचा व्हिडिओ व्हायरल
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?





















Subscribe to my channel




