नवी दिल्ली: आज जाहीर झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांनी देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने ऐतिहासिक यश संपादन केले असून, तामिळनाडूमध्ये सुपरस्टार विजय यांच्या पक्षाने सर्वांना धक्का दिला आहे.पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुचेरी या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे चित्र आता हळूहळू स्पष्ट होत आहे. या निकालांमध्ये काही ठिकाणी प्रस्थापित पक्षांना धक्का बसताना दिसत आहे, तर काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी आपली पकड कायम ठेवली आहे. या निवडणुकांनी देशाच्या राजकारणात नवीन समीकरणांची सुरुवात केली आहे.
१. पश्चिम बंगाल: 'सोनार बांगला'मध्ये कमळ फुलले
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या (TMC) किल्ल्याला भाजपने सुरुंग लावला आहे. २९४ जागांच्या विधानसभेत भाजपने १९९ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे.
भाजप: २०४
तृणमूल काँग्रेस (TMC): ८३
डावे: २
इतर: 3
२. तामिळनाडू: थलपती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक'
तामिळनाडूच्या राजकारणात तिसऱ्या शक्तीचा उदय झाला आहे. अभिनेते विजय यांच्या तमिलगा वेत्री कळघम (TVK) पक्षाने १०८ जागा जिंकून द्रमुक-अण्णा द्रमुक या प्रस्थापित पक्षांना मागे टाकले आहे.
टीव्हीके (TVK): १०९
द्रमुक (DMK): ६०
अण्णा द्रमुक (AIADMK): ४४
इतर - १०
३. केरळ: 'यूडीएफ'चे जोरदार पुनरागमन
केरळमध्ये दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची परंपरा कायम राहिली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने डाव्या आघाडीचा (एलडीएफ) पराभव करत सत्ता हस्तगत केली आहे.
यूडीएफ (UDF): १०२
एलडीएफ (LDF): ३५
एनडीए (NDA): २
४. आसाम: भाजपचा गड कायम
आसाममध्ये मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा एकदा १०० जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
भाजप: १०२
काँग्रेस: २१
इतर : ३
५. पुद्दुचेरी: एनडीए पुन्हा सत्तेत
केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये एनडीएने १७ जागा जिंकून आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे.
एनडीए: २१
काँग्रेस: ४
इतर: ५
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel





https://shorturl.fm/pD3K3