बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्यानिकालाने काहींना धक्का दिला आहे तर काहींना विचारकरायला भाग पाडले. सामान्यपणे पोटनिवडणुकांतमतदार सत्ताधारी पक्ष किंवा आघाडीच्या बाजूने मतदानकरतात. या तर्कानुसार बांकीपूरमध्ये भाजपच मतदारांचीपहिली पसंती असायला हवा होता. मात्र, निकालयाउलट लागले. अर्थात, सत्ताधारी पक्षाचे उमेदवारपोटनिवडणुकीत कधीच पराभूत होत नाहीत, असे नाही.मात्र, भाजपसाठी सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजेघटलेला मतांचा टक्का. या विधानसभा मतदारसंघातून पक्षाने सलग नऊ निवडणुका जिंकल्या होत्या आणिप्रत्येक वेळी 60 टक्क्यांहून अधिक मते मिळवली होती. मात्र, अलीकडील पोटनिवडणुकीत पक्षाचा मतांचाटक्का घसरला आहे. हा निकाल नव्याने स्थापन झालेल्या जन सुराज पक्षापेक्षा (जेएसपी) अधिक प्रशांत किशोर यांचा विजय मानला जाईल. कारण 2025 च्या बिहार विधानसभानिवडणुकीत जेएसपीला प्रभाव पाडता आला नव्हता. गुजरातमधील मंजलपूर मतदारसंघात भाजपला मोठ्या मताधिक्याने विजय मिळाल्याने पक्ष आनंद साजरा करू शकतो. मात्र, मध्य प्रदेशातील दतिया मतदारसंघातआणखी एक धक्का बसला. येथे काँग्रेसचे उमेदवारघनश्याम सिंह यांनी भाजपचे आशुतोष तिवारी यांचापराभव केला. बांकीपूर हा भाजपचा मजबूत बालेकिल्लाराहिला आहे. 1995 नंतर या जागेवर पक्षाचा कधीहीपराभव झाला नव्हता. गेल्या पाच वर्षांतीलपोटनिवडणुकांची आकडेवारी पाहिली तर या काळातसत्ताधारी पक्ष किंवा आघाड्यांचा विजयाचा दर 78टक्के राहिला आहे, तर विरोधकांचा यशाचा दर केवळ22 टक्के होता. याच वर्षी सात जागांवर पोटनिवडणुकीतसर्व जागा सत्ताधारी पक्ष व आघाड्यांनी जिंकल्याहोत्या. त्यापैकी पाच जागा भाजप-एनडीएने, तर दोनजागा कर्नाटकमध्ये काँग्रेसने जिंकल्या. 2025 मध्ये 15जागांवर पोटनिवडणुका झाल्या. त्यापैकी नऊ जागांवरसत्ताधारी पक्ष किंवा आघाड्यांनी विजय मिळवला, तरविरोधी उमेदवार सहा जागी विजयी झाले. 2024 मध्ये 86 जागांवर पोटनिवडणुका झाल्या होत्या.त्यापैकी 69 जागांवर सत्ताधारी पक्ष किंवा आघाड्यांनीविजय मिळवला, तर विरोधकांना 17 जागांवर यशमिळाले. मात्र, बांकीपूरमधील पराभवामुळे भाजपसमोरअनेक प्रश्न उभे राहिले आहेत. या मतदारसंघाचे प्रथमप्रतिनिधित्व 1995 मध्ये विद्यमान भाजप प्रदेशाध्यक्षनितीन नवीन यांचे वडील नवीन किशोर प्रसाद सिन्हायांनी केले होते. त्यांनी जनता दलाचे रामानंद यादव यांचातीन टक्क्यांपेक्षाही कमी मताधिक्याने पराभव करून हीजागा जिंकली होती. त्यानंतर या जागेवर भाजपने सलगवर्चस्व राखले. 1995 ते 2006 या कालावधीत नवीनकिशोर प्रसाद सिन्हा यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्वकेले. त्यांच्या निधनानंतर 2006 मध्ये झालेल्यापोटनिवडणुकीत नितीन नवीन येथून निवडून आले.त्यांनी या मतदारसंघातून सलग पाच निवडणुकाजिंकल्या. 2006 च्या पोटनिवडणुकीत त्यांना विक्रमी 82टक्के मते मिळाली होती. त्यानंतरही जवळपास प्रत्येकनिवडणुकीत त्यांनी 60 टक्क्यांहून अधिक मतेमिळवली. केवळ 2020 मध्ये त्यांना 59.05 टक्के मतेमिळाली होती. बिहारमध्ये दुहेरी इंजिनचे सरकारअसतानाही बांकीपूरमध्ये भाजपचा मतदाराधार 28टक्क्यांहून अधिक कसा घसरला, हे अद्याप स्पष्टझालेले नाही. बांकीपूरमध्ये उमेदवार बदलण्याचा आणिदतियामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते नरोत्तम मिश्रा यांनाउमेदवारी न देण्याचा निर्णय ही भाजपची रणनीतिक चूकहोती का? सत्ताधारी पक्षाविषयी मतदारांच्या भूमिकेतझालेला बदल मंजलपूर आणि दतियामध्ये का दिसलानाही? प्रश्न उपस्थित करणे सोपे आहे, मात्र त्यांची उत्तरेशोधणे तितके सोपे नाही. संख्येने या केवळ तीनपोटनिवडणुका असल्या, तरी त्यांचे निकाल महत्त्वाचेआहेत. प्रत्येक निवडणूक भाजप अत्यंत गांभीर्याने घेतअसल्याबाबत कोणतीही शंका नाही. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) बांकीपूरमध्ये भाजपच्या मतांच्याटक्केवारीतील घट ही पक्षासाठीसर्वात मोठी चिंतेची बाब ठरू शकते.या मतदारसंघातून पक्षाने सलग नऊनिवडणुका जिंकल्या होत्या. प्रत्येकनिवडणुकीत 60 टक्क्यांवर मतेमिळवली होती . पोटनिवडणुकीतमतांचा टक्का घटला.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



