माझ्या माहेरच्या घरातील शब्दसंपदा सत्संगातून आलेलीआहे. आमच्याकडे एखाद्याचे निधन झाले की, ‘त्यांचेशरीर शांत झाले,’ असे म्हटले जाते. फाळणीच्या वेदनासोसलेल्या विविध व्यवसायांत यश-अपयशअनुभवलेल्या सिंधी समाजाला मृत्यू किंवाआजारपणाची भीती सहज वाटत नाही. मला आठवते,वडील आईला म्हणायचे, ‘माझे कपडे फाटले आहेत,किती ठिकाणी ते शिवणार?’ प्रत्यक्षात ते आपल्याशरीराविषयी बोलत असत. आई-वडील एकमेकांनाविचारायचे, ‘आपल्यापैकी आधी कोणाचे स्टेशनयेणार?’ म्हणजेच आयुष्याच्या रेल्वेप्रवासातून आधीकोण उतरून जाणार? मृत्यूची ही स्वीकारार्हता आणि त्यामागची तत्त्वज्ञानाची दृष्टी होती का? याउलट माझ्या गुजराती सासरच्या घरात वेगळीच कथा दिसते. येथे ‘जीवनाचा दर्जा’ जपण्यावर भर दिला जातो. शरीराची काळजी घेतली जाते आणि मृत्यूनंतरही आठवणी जतन केल्या जातात. एक कुटुंब इतिहासातील चढ-उतारांतूनगेले आहे तर दुसऱ्याने शिक्षण आणि आधुनिकतेचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे मला अनेकदा असे वाटते कीमी दोन घरांत नव्हे, तर दोन वेगळ्या देशांत जगत आहे. आणि त्यांतील सर्वात मोठा फरक मृत्यूकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात दिसून येतो. भलेही मृत्यू सर्वांसाठी समानअसल्याचे म्हटले जाते. माझ्या स्मरणात सर्वप्रथम कवी जॉन डन यांच्या प्रसिद्धओळी उमटतात – ‘डेथ, बी नॉट प्राउड, दो सम हॅवकॉल्ड दी माइटी एंड ड्रेडफुल, फॉर दाउ आर्ट नॉट सो’. या कवितेत कवी मृत्यूला सांगतो की, तू आम्हालासंपवत नाहीस; आम्ही फक्त एका दीर्घ निद्रेत जातोआणि पुढे कुठेतरी नव्या जगात प्रवेश करतो. म्हणूनमृत्यूने आपल्या सामर्थ्याचा गर्व करू नये. त्यालाहीआपले कर्तव्य पार पाडावे लागते. प्रत्येकाच्या आयुष्यातकधीतरी यावेच लागते. शाळेत ही कविता शिकतानामृत्यूविषयी विचार करण्याची ना गरज होती, ना क्षमता.पण आता ती कविता वारंवार आठवते. ती निर्भयतेचासंदेश देते का? माझे आई-वडील त्यांच्या पद्धतीने हेचसमजून घेत होते का? माझ्या स्वतःच्या मृत्यूचा विचारमला फारसा भयावह वाटत नाही. पण जवळच्यामित्रांचा किंवा कुटुंबीयांचा मृत्यू पाहण्याची कल्पनाचअस्वस्थ करणारी आहे. स्वतःला दुःखाच्या अथांगसागरात पाहण्याचा विचारही मन हेलावून टाकतो. याभीतीला आपण कसे लहान करू शकतो? ‘शरीर शांतझाले’ असे म्हणणे आत्मा अमर असल्याची समजूतघालते का? की आपल्या माणसांविषयी अलिप्ततानिर्माण झाली तर दुःख सहन करणे सोपे होते? याप्रश्नांची उत्तरे शोधताना मी साहित्यातील मृत्यूच्या प्रतिमाशोधू लागले. मला साहित्य हे जीवनाच्या गूढतेचे सर्वातप्रभावी प्रतिबिंब वाटते. या शोधप्रवासातील एक विशेषअनुभव सांगावासा वाटतो. संधी मिळाली तर पुढेआणखी काही सांगीन. ही कथा ज्येष्ठ गुजराती लेखिकाधीरुबेन पटेल यांच्या ‘अंगत अनुभव’ या कथेतून आहे.रसिकभाई नावाचा एक कर्मचारी अतिशय बडबडाआणि अशुभ बातम्या सांगण्यात पटाईत असतो. तोकार्यालयात बसला की इतर कर्मचारी त्याच्यापासून दूरराहतात. त्याला चहा हवा का असे विचारले तर चर्चाचहापासून दूध, दुधापासून गाय आणि पुढे कुठल्यातरीविषयापर्यंत पोहोचते. पोळींचा विषय निघाला तरी तोनोकर किती पोळ्या खातात, स्वतः किती खातो,कोणत्या पिठाच्या पोळ्या मऊ होतात. कुठला गहूचांगला असतो, अशा अखंड गप्पा मारत राहतो. एकदा कार्यालयातील लोकांना समजते कीरसिकभाईंच्या तरुण मुलाचे अकस्मात निधन झालेआहे. काही दिवसांनी ते पुन्हा कार्यालयात येतात. सर्वांनावाटते आता तर ते आणखी बोलतील. पण आश्चर्यम्हणजे रसिकभाई पूर्णपणे शांत झालेले असतात. कोणीकाही विचारले तर फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’ एवढेचउत्तर देतात. शब्दांच्या जंगलात रमणारा माणूस जणू त्याजंगलातून बाहेर पडलेला असतो. मृत्यूचा हा सर्वांतगुंतागुंतीचा रंग आहे. स्वतः जिवंत असताना आपल्यालेकराला गमावणे. अशा वेळी मृत्यू आयुष्याच्या कडेलाराहत नाही; तो थेट आयुष्याच्या मध्यभागी येऊन बसतो. (हे लेखिकेचे वैयक्तिक विचार आहेत.) मला आठवते, वडील आईला म्हणायचे,‘माझे कपडे फाटले आहेत, ते कितीठिकाणी शिवणार?’ प्रत्यक्षात तेआपल्या शरीराविषयी बोलत असत. तेएकमेकांना म्हणत- ‘आपल्यापैकी आधीकोणाचे स्टेशन येणार?’ म्हणजेआयुष्याच्या प्रवासातून आधी कोणउतरून जाणार, याविषयी ते सहज होते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: बीड बायपासवरील जाबिंदा ग्राउंडजवळ तरुणाला चाकूचा धाक दाखवून सोन्याची साखळी लूटली
- रायगड: रामधरणेश्वर येथील तलावात बुडून २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!
- 'क्राईम पेट्रोल' फेम अभिनेता सतीश नायकोडी यांची फसवणूक; एसआरए इमारतीत स्वस्त फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली लाखांची लुबाडणूक
- छत्रपती संभाजीनगर हादरलं! सामान पॅक करण्याच्या बहाण्याने बोलावून ३१ वर्षीय पीएचडीच्या विद्यार्थिनीवर रात्री अत्याचार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्याने खळबळ!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: बीड बायपासवरील जाबिंदा ग्राउंडजवळ तरुणाला चाकूचा धाक दाखवून सोन्याची साखळी लूटली
- ईएमआय एक-दोन दिवस उशिरा भरल्यास सीबीआयएल स्कोअर खराब होतो का; जाणून घ्या नियम आणि परिणाम
- बीड: आष्टीत अमृता फडणवीस यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन; बीडमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन
- कोल्हापूर: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील अपहार प्रकरणात मोठी घडामोड; १५ दिवसांपूर्वी जमा झाले आणखी २८ लाख
गुन्हा
- नागपुर: फ्रेंडशिप डे दिवशी थरार; लग्न आणि गिफ्टच्या वादातून तरुणीला नदीत ढकलून केली हत्या, खळबळजनक घटना उघड
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज




























Subscribe to my channel




