माझ्या माहेरच्या घरातील शब्दसंपदा सत्संगातून आलेलीआहे. आमच्याकडे एखाद्याचे निधन झाले की, ‘त्यांचेशरीर शांत झाले,’ असे म्हटले जाते. फाळणीच्या वेदनासोसलेल्या विविध व्यवसायांत यश-अपयशअनुभवलेल्या सिंधी समाजाला मृत्यू किंवाआजारपणाची भीती सहज वाटत नाही. मला आठवते,वडील आईला म्हणायचे, ‘माझे कपडे फाटले आहेत,किती ठिकाणी ते शिवणार?’ प्रत्यक्षात ते आपल्याशरीराविषयी बोलत असत. आई-वडील एकमेकांनाविचारायचे, ‘आपल्यापैकी आधी कोणाचे स्टेशनयेणार?’ म्हणजेच आयुष्याच्या रेल्वेप्रवासातून आधीकोण उतरून जाणार? मृत्यूची ही स्वीकारार्हता आणि त्यामागची तत्त्वज्ञानाची दृष्टी होती का? याउलट माझ्या गुजराती सासरच्या घरात वेगळीच कथा दिसते. येथे ‘जीवनाचा दर्जा’ जपण्यावर भर दिला जातो. शरीराची काळजी घेतली जाते आणि मृत्यूनंतरही आठवणी जतन केल्या जातात. एक कुटुंब इतिहासातील चढ-उतारांतूनगेले आहे तर दुसऱ्याने शिक्षण आणि आधुनिकतेचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे मला अनेकदा असे वाटते कीमी दोन घरांत नव्हे, तर दोन वेगळ्या देशांत जगत आहे. आणि त्यांतील सर्वात मोठा फरक मृत्यूकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात दिसून येतो. भलेही मृत्यू सर्वांसाठी समानअसल्याचे म्हटले जाते. माझ्या स्मरणात सर्वप्रथम कवी जॉन डन यांच्या प्रसिद्धओळी उमटतात – ‘डेथ, बी नॉट प्राउड, दो सम हॅवकॉल्ड दी माइटी एंड ड्रेडफुल, फॉर दाउ आर्ट नॉट सो’. या कवितेत कवी मृत्यूला सांगतो की, तू आम्हालासंपवत नाहीस; आम्ही फक्त एका दीर्घ निद्रेत जातोआणि पुढे कुठेतरी नव्या जगात प्रवेश करतो. म्हणूनमृत्यूने आपल्या सामर्थ्याचा गर्व करू नये. त्यालाहीआपले कर्तव्य पार पाडावे लागते. प्रत्येकाच्या आयुष्यातकधीतरी यावेच लागते. शाळेत ही कविता शिकतानामृत्यूविषयी विचार करण्याची ना गरज होती, ना क्षमता.पण आता ती कविता वारंवार आठवते. ती निर्भयतेचासंदेश देते का? माझे आई-वडील त्यांच्या पद्धतीने हेचसमजून घेत होते का? माझ्या स्वतःच्या मृत्यूचा विचारमला फारसा भयावह वाटत नाही. पण जवळच्यामित्रांचा किंवा कुटुंबीयांचा मृत्यू पाहण्याची कल्पनाचअस्वस्थ करणारी आहे. स्वतःला दुःखाच्या अथांगसागरात पाहण्याचा विचारही मन हेलावून टाकतो. याभीतीला आपण कसे लहान करू शकतो? ‘शरीर शांतझाले’ असे म्हणणे आत्मा अमर असल्याची समजूतघालते का? की आपल्या माणसांविषयी अलिप्ततानिर्माण झाली तर दुःख सहन करणे सोपे होते? याप्रश्नांची उत्तरे शोधताना मी साहित्यातील मृत्यूच्या प्रतिमाशोधू लागले. मला साहित्य हे जीवनाच्या गूढतेचे सर्वातप्रभावी प्रतिबिंब वाटते. या शोधप्रवासातील एक विशेषअनुभव सांगावासा वाटतो. संधी मिळाली तर पुढेआणखी काही सांगीन. ही कथा ज्येष्ठ गुजराती लेखिकाधीरुबेन पटेल यांच्या ‘अंगत अनुभव’ या कथेतून आहे.रसिकभाई नावाचा एक कर्मचारी अतिशय बडबडाआणि अशुभ बातम्या सांगण्यात पटाईत असतो. तोकार्यालयात बसला की इतर कर्मचारी त्याच्यापासून दूरराहतात. त्याला चहा हवा का असे विचारले तर चर्चाचहापासून दूध, दुधापासून गाय आणि पुढे कुठल्यातरीविषयापर्यंत पोहोचते. पोळींचा विषय निघाला तरी तोनोकर किती पोळ्या खातात, स्वतः किती खातो,कोणत्या पिठाच्या पोळ्या मऊ होतात. कुठला गहूचांगला असतो, अशा अखंड गप्पा मारत राहतो. एकदा कार्यालयातील लोकांना समजते कीरसिकभाईंच्या तरुण मुलाचे अकस्मात निधन झालेआहे. काही दिवसांनी ते पुन्हा कार्यालयात येतात. सर्वांनावाटते आता तर ते आणखी बोलतील. पण आश्चर्यम्हणजे रसिकभाई पूर्णपणे शांत झालेले असतात. कोणीकाही विचारले तर फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’ एवढेचउत्तर देतात. शब्दांच्या जंगलात रमणारा माणूस जणू त्याजंगलातून बाहेर पडलेला असतो. मृत्यूचा हा सर्वांतगुंतागुंतीचा रंग आहे. स्वतः जिवंत असताना आपल्यालेकराला गमावणे. अशा वेळी मृत्यू आयुष्याच्या कडेलाराहत नाही; तो थेट आयुष्याच्या मध्यभागी येऊन बसतो. (हे लेखिकेचे वैयक्तिक विचार आहेत.) मला आठवते, वडील आईला म्हणायचे,‘माझे कपडे फाटले आहेत, ते कितीठिकाणी शिवणार?’ प्रत्यक्षात तेआपल्या शरीराविषयी बोलत असत. तेएकमेकांना म्हणत- ‘आपल्यापैकी आधीकोणाचे स्टेशन येणार?’ म्हणजेआयुष्याच्या प्रवासातून आधी कोणउतरून जाणार, याविषयी ते सहज होते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



