2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

माझ्या माहेरच्या घरातील शब्दसंपदा सत्संगातून आलेलीआहे. आमच्याकडे एखाद्याचे निधन झाले की, ‘त्यांचेशरीर शांत झाले,’ असे म्हटले जाते. फाळणीच्या वेदनासोसलेल्या विविध व्यवसायांत यश-अपयशअनुभवलेल्या सिंधी समाजाला मृत्यू किंवाआजारपणाची भीती सहज वाटत नाही. मला आठवते,वडील आईला म्हणायचे, ‘माझे कपडे फाटले आहेत,किती ठिकाणी ते शिवणार?’ प्रत्यक्षात ते आपल्याशरीराविषयी बोलत असत. आई-वडील एकमेकांनाविचारायचे, ‘आपल्यापैकी आधी कोणाचे स्टेशनयेणार?’ म्हणजेच आयुष्याच्या रेल्वेप्रवासातून आधीकोण उतरून जाणार? मृत्यूची ही स्वीकारार्हता आणि त्यामागची तत्त्वज्ञानाची दृष्टी होती का? याउलट माझ्या गुजराती सासरच्या घरात वेगळीच कथा दिसते. येथे ‘जीवनाचा दर्जा’ जपण्यावर भर दिला जातो. शरीराची काळजी घेतली जाते आणि मृत्यूनंतरही आठवणी जतन केल्या जातात. एक कुटुंब इतिहासातील चढ-उतारांतूनगेले आहे तर दुसऱ्याने शिक्षण आणि आधुनिकतेचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे मला अनेकदा असे वाटते कीमी दोन घरांत नव्हे, तर दोन वेगळ्या देशांत जगत आहे. आणि त्यांतील सर्वात मोठा फरक मृत्यूकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात दिसून येतो. भलेही मृत्यू सर्वांसाठी समानअसल्याचे म्हटले जाते.
माझ्या स्मरणात सर्वप्रथम कवी जॉन डन यांच्या प्रसिद्धओळी उमटतात – ‘डेथ, बी नॉट प्राउड, दो सम हॅवकॉल्ड दी माइटी एंड ड्रेडफुल, फॉर दाउ आर्ट नॉट सो’.
या कवितेत कवी मृत्यूला सांगतो की, तू आम्हालासंपवत नाहीस; आम्ही फक्त एका दीर्घ निद्रेत जातोआणि पुढे कुठेतरी नव्या जगात प्रवेश करतो. म्हणूनमृत्यूने आपल्या सामर्थ्याचा गर्व करू नये. त्यालाहीआपले कर्तव्य पार पाडावे लागते. प्रत्येकाच्या आयुष्यातकधीतरी यावेच लागते. शाळेत ही कविता शिकतानामृत्यूविषयी विचार करण्याची ना गरज होती, ना क्षमता.पण आता ती कविता वारंवार आठवते. ती निर्भयतेचासंदेश देते का? माझे आई-वडील त्यांच्या पद्धतीने हेचसमजून घेत होते का? माझ्या स्वतःच्या मृत्यूचा विचारमला फारसा भयावह वाटत नाही. पण जवळच्यामित्रांचा किंवा कुटुंबीयांचा मृत्यू पाहण्याची कल्पनाचअस्वस्थ करणारी आहे. स्वतःला दुःखाच्या अथांगसागरात पाहण्याचा विचारही मन हेलावून टाकतो. याभीतीला आपण कसे लहान करू शकतो? ‘शरीर शांतझाले’ असे म्हणणे आत्मा अमर असल्याची समजूतघालते का? की आपल्या माणसांविषयी अलिप्ततानिर्माण झाली तर दुःख सहन करणे सोपे होते? याप्रश्नांची उत्तरे शोधताना मी साहित्यातील मृत्यूच्या प्रतिमाशोधू लागले. मला साहित्य हे जीवनाच्या गूढतेचे सर्वातप्रभावी प्रतिबिंब वाटते. या शोधप्रवासातील एक विशेषअनुभव सांगावासा वाटतो. संधी मिळाली तर पुढेआणखी काही सांगीन. ही कथा ज्येष्ठ गुजराती लेखिकाधीरुबेन पटेल यांच्या ‘अंगत अनुभव’ या कथेतून आहे.रसिकभाई नावाचा एक कर्मचारी अतिशय बडबडाआणि अशुभ बातम्या सांगण्यात पटाईत असतो. तोकार्यालयात बसला की इतर कर्मचारी त्याच्यापासून दूरराहतात. त्याला चहा हवा का असे विचारले तर चर्चाचहापासून दूध, दुधापासून गाय आणि पुढे कुठल्यातरीविषयापर्यंत पोहोचते. पोळींचा विषय निघाला तरी तोनोकर किती पोळ्या खातात, स्वतः किती खातो,कोणत्या पिठाच्या पोळ्या मऊ होतात. कुठला गहूचांगला असतो, अशा अखंड गप्पा मारत राहतो.
एकदा कार्यालयातील लोकांना समजते कीरसिकभाईंच्या तरुण मुलाचे अकस्मात निधन झालेआहे. काही दिवसांनी ते पुन्हा कार्यालयात येतात. सर्वांनावाटते आता तर ते आणखी बोलतील. पण आश्चर्यम्हणजे रसिकभाई पूर्णपणे शांत झालेले असतात. कोणीकाही विचारले तर फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’ एवढेचउत्तर देतात. शब्दांच्या जंगलात रमणारा माणूस जणू त्याजंगलातून बाहेर पडलेला असतो. मृत्यूचा हा सर्वांतगुंतागुंतीचा रंग आहे. स्वतः जिवंत असताना आपल्यालेकराला गमावणे. अशा वेळी मृत्यू आयुष्याच्या कडेलाराहत नाही; तो थेट आयुष्याच्या मध्यभागी येऊन बसतो. (हे लेखिकेचे वैयक्तिक विचार आहेत.)

मला आठवते, वडील आईला म्हणायचे,‘माझे कपडे फाटले आहेत, ते कितीठिकाणी शिवणार?’ प्रत्यक्षात तेआपल्या शरीराविषयी बोलत असत. तेएकमेकांना म्हणत- ‘आपल्यापैकी आधीकोणाचे स्टेशन येणार?’ म्हणजेआयुष्याच्या प्रवासातून आधी कोणउतरून जाणार, याविषयी ते सहज होते.

This post was originally published on this site.
शहर
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच! डमी उमेदवाराच्या माघारीनंतर भाजपचे डॉ. राजीव पोतदार अन् काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत निश्चित!
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
महाराष्ट्र
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच! डमी उमेदवाराच्या माघारीनंतर भाजपचे डॉ. राजीव पोतदार अन् काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत निश्चित!
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
गुन्हा
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
























Subscribe to my channel


