आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाचे उपांत्य सामनेरंगत असताना भारत मात्र अंतिम चारमध्ये पोहोचूशकलेला नाही. चाहत्यांसाठी ही निश्चितचनिराशाजनक बाब आहे. गेल्या दोन आठवड्यांतीलभारतीय संघाच्या कामगिरीकडे पाहिले तर संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरला नाही, हे वास्तव स्वीकारावेलागेल. एखाद-दुसऱ्या खेळाडूने चांगली कामगिरीकेली, पण संघ म्हणून सातत्यपूर्ण खेळ दिसला नाही.ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यांतयाची मोठी किंमत मोजावी लागली. कर्णधार हरमनप्रीत कौरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध उत्कृष्टखेळी केली.भारताला सामन्यात टिकवून ठेवले. मात्र,इतर सामन्यांत ती गरजेपेक्षा अधिक सावध दिसली.दक्षिण आफ्रिकेविरुद्धही अशीच खेळी झाली असती,तर भारत उपांत्य फेरीत पोहोचू शकला असता. हीच सातत्याची कमतरता संघाला महागात पडली. स्मृती मानधनाने दक्षिण आफ्रिका आणिऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली सुरुवात केली, पण मोठीखेळी करण्यात अपयश आले. हे दोन्ही सामने निर्णायक होते. अशा वेळी संघातील प्रमुख फलंदाज अपेक्षितयोगदान देऊ शकला नाही, ही चिंतेची बाब ठरली.जेमिमा रॉड्रिग्ज आणि यास्तिका भाटिया यांचा संपूर्णस्पर्धेतील खेळ निराशाजनक राहिला. जेमिमानेस्वतःच्या कामगिरीचे आत्मपरीक्षण करण्याची गरजआहे. तिच्याकडे गुणवत्ता असली तरी ती सातत्यानेमोठी खेळी करण्यात अपयशी ठरली आहे. 2025 च्याविश्वचषक उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्याशतकानंतर तिने अपेक्षित सातत्य राखलेले नाही. दीप्ती शर्माने पाकिस्तानविरुद्ध पाच बळी घेतले. मात्रत्यानंतर विशेष प्रभाव पाडता आला नाही.ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 356 वाबळी मिळवूनही त्यांचा विश्वचषक समाधानकारकठरला नाही. ऋचा घोषनेही एका चांगल्या सामन्यानंतरसातत्य राखले नाही. गोलंदाजीत चारणी वगळता इतरकोणीही निर्णायक क्षणी पुढे आले नाही. क्षेत्ररक्षणहीसंपूर्ण स्पर्धेत सरासरीपेक्षा कमी दर्जाचे राहिले. उत्कृष्टक्षेत्ररक्षक मानल्या जाणाऱ्या राधा यादवकडूनहीमहत्त्वाचे झेल सुटले. आता पुढचा मार्ग कोणता, हामोठा प्रश्न आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतसुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असेल. मात्र खरे आव्हानफेब्रुवारी 2027 मधील चॅम्पियन्स ट्रॉफीचे आहे. मुख्यप्रशिक्षक अमोल मजूमदार टी-20 क्रिकेटच्यागरजेनुसार संघात कठोर निर्णय घेण्यास तयार आहेतका, हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. 2024 आणि 2026या दोन्ही विश्वचषकांत गट टप्प्यातच बाहेर पडणेभारतीय संघासाठी निश्चितच धोक्याची घंटा आहे. दोनवर्षांनंतरच्या ऑलिम्पिकचा विचार करता संघाला नव्याकल्पना आणि नव्या दृष्टिकोनाची गरज आहे. अमोलमजूमदार यांच्यासाठी पुढील काही महिने अत्यंतमहत्त्वाचे असतील. दुखापतींचा फटका संघाला बसलाअसला, तरी सक्षम राखीव खेळाडू तयार ठेवणे आणिनव्या खेळाडूंना संधी देणे ही प्रशिक्षकांची जबाबदारीअसते. प्रतिभा आणि संसाधनांची कमतरता नसतानाभारताकडून अपेक्षाही मोठ्या असणार आहेत.रणनीतीबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.ऑस्ट्रेलियाविरुद्ध जेमिमाला ‘रिटायर्ड आऊट'' का केलेनाही? ऋचा घोषला वरच्या क्रमांकावर का पाठवलेनाही? तिसऱ्या क्रमांकावर सतत बदल का करण्यातआले? डावखुरा-उजव्या हाताचा फलंदाज हा एकमेवनिकष असू शकत नाही. तिसरा क्रमांक हा विशेषजबाबदारीचा असून त्या स्थानासाठी खेळाडूलासातत्याने संधी देणे आवश्यक असते. तसेच, गोलंदाजप्रेमा रावतला दोन षटकांनंतर पुन्हा गोलंदाजी का देण्यातआली नाही, याचाही उलगडा व्हायला हवा. या प्रश्नांसह भारताचा विश्वचषकातील प्रवास संपलाआहे. आता केवळ आत्मपरीक्षण नव्हे तर या प्रश्नांचीठोस उत्तरे शोधून त्यानुसार बदल अमलात आणण्याचीवेळ आली आहे. ( लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे.) आता भारतीय महिला संघाचे पुढीललक्ष्य आशियाई क्रीडा स्पर्धा असेल.आशियाई स्तरावर फारशी कडवी स्पर्धानसल्याने भारताला सुवर्णपदकजिंकण्याची चांगली संधी आहे. खरे लक्षफेब्रुवारी 2027 मध्ये श्रीलंकेत होणाऱ्यामहिला चॅम्पियन्स ट्रॉफीकडे असायलाहवे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- आजऱ्यात हृदयद्रावक घटना; झोका खेळताना ओढणीचा फास लागून १३ वर्षीय शाळकरी मुलीचा दुर्दैवी अंत!
- जगन्नाथ रथयात्रा २०२६: १६ जुलैला भक्तांचा महासागर लोटणार; जाणून घ्या रथयात्रेचे महत्त्व, विधी आणि संपूर्ण माहिती!
- माकडाच्या हट्टापुढे रेल्वेही थांबली! बोरिवली स्थानकात माकडाने रेल्वे रुळावर मांडले ठाण; पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत!
- खत दरवाढीचा 'डोस' शेतकऱ्यांच्या मुळावर; दीड वर्षात ५० किलोच्या पिशवीमागे ७०० रुपयांची वाढ, शेतीचा उत्पादन खर्च वाढला!
महाराष्ट्र
- आजऱ्यात हृदयद्रावक घटना; झोका खेळताना ओढणीचा फास लागून १३ वर्षीय शाळकरी मुलीचा दुर्दैवी अंत!
- माकडाच्या हट्टापुढे रेल्वेही थांबली! बोरिवली स्थानकात माकडाने रेल्वे रुळावर मांडले ठाण; पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत!
- खत दरवाढीचा 'डोस' शेतकऱ्यांच्या मुळावर; दीड वर्षात ५० किलोच्या पिशवीमागे ७०० रुपयांची वाढ, शेतीचा उत्पादन खर्च वाढला!
- टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! सूत्रधार बिजेंद्र गुप्ताची पत्नी बिहारमधून अटकेत
गुन्हा
- गोव्याच्या डेल्टा धबधब्यावर बेळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू; पर्यटनाचा आनंद ठरला काळ!
- निवृत्त पोलिसाला स्वस्त घर पडले महागात; १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल
- जळगाव: ४० वर्षीय महिलेवर मित्रासमोरच सामूहिक अत्याचार; नराधमांनी व्हिडीओ बनवून केला व्हायरल, १४ जण अटकेत!
- पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
राजकीय
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
इतर
- आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही कफ सिरप; आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय!
- आजचे राशिभविष्य ३० जून २०२६: 'या' राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अमाप यश आणि संपत्ती!
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
मनोरंजन
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
विडियो गॅलेरी

मुंबईची शान असलेला जुहू बीच कचऱ्याच्या विळख्यात! #JuhuBeach #Mumbai #MumbaiNews #Beach #IndiaNews
Chief Minister Devendra Fadnavis and Deputy CM Sunetra Pawar Murlidhar Mohol #Leadership v
अमळनेरमध्ये संतापजनक प्रकार! बेवारस मृतदेह कचऱ्याच्या घंटागाडीतून स्मशानभूमीत #Amalner #Jalgaon
देश विदेश
- युरोपमध्ये ३५ अंशांवर रस्ते वितळतात, तर भारतात ४५ अंशांवरही ठणठणीत! काय आहे त्यामागचे 'इंजिनिअरिंग' रहस्य?
- इराकच्या खासदाराच्या घरातून १४६ कोटींची रोख रक्कम आणि सोन्याचा डोंगर जप्त; पाहून डोळे दिपून जातील!
- हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! मुंबई सोडून आता बंगळुरूमध्ये करणार सराव; कारकिर्द वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल.
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!


























Subscribe to my channel


