आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाचे उपांत्य सामनेरंगत असताना भारत मात्र अंतिम चारमध्ये पोहोचूशकलेला नाही. चाहत्यांसाठी ही निश्चितचनिराशाजनक बाब आहे. गेल्या दोन आठवड्यांतीलभारतीय संघाच्या कामगिरीकडे पाहिले तर संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरला नाही, हे वास्तव स्वीकारावेलागेल. एखाद-दुसऱ्या खेळाडूने चांगली कामगिरीकेली, पण संघ म्हणून सातत्यपूर्ण खेळ दिसला नाही.ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यांतयाची मोठी किंमत मोजावी लागली. कर्णधार हरमनप्रीत कौरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध उत्कृष्टखेळी केली.भारताला सामन्यात टिकवून ठेवले. मात्र,इतर सामन्यांत ती गरजेपेक्षा अधिक सावध दिसली.दक्षिण आफ्रिकेविरुद्धही अशीच खेळी झाली असती,तर भारत उपांत्य फेरीत पोहोचू शकला असता. हीच सातत्याची कमतरता संघाला महागात पडली. स्मृती मानधनाने दक्षिण आफ्रिका आणिऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली सुरुवात केली, पण मोठीखेळी करण्यात अपयश आले. हे दोन्ही सामने निर्णायक होते. अशा वेळी संघातील प्रमुख फलंदाज अपेक्षितयोगदान देऊ शकला नाही, ही चिंतेची बाब ठरली.जेमिमा रॉड्रिग्ज आणि यास्तिका भाटिया यांचा संपूर्णस्पर्धेतील खेळ निराशाजनक राहिला. जेमिमानेस्वतःच्या कामगिरीचे आत्मपरीक्षण करण्याची गरजआहे. तिच्याकडे गुणवत्ता असली तरी ती सातत्यानेमोठी खेळी करण्यात अपयशी ठरली आहे. 2025 च्याविश्वचषक उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्याशतकानंतर तिने अपेक्षित सातत्य राखलेले नाही. दीप्ती शर्माने पाकिस्तानविरुद्ध पाच बळी घेतले. मात्रत्यानंतर विशेष प्रभाव पाडता आला नाही.ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 356 वाबळी मिळवूनही त्यांचा विश्वचषक समाधानकारकठरला नाही. ऋचा घोषनेही एका चांगल्या सामन्यानंतरसातत्य राखले नाही. गोलंदाजीत चारणी वगळता इतरकोणीही निर्णायक क्षणी पुढे आले नाही. क्षेत्ररक्षणहीसंपूर्ण स्पर्धेत सरासरीपेक्षा कमी दर्जाचे राहिले. उत्कृष्टक्षेत्ररक्षक मानल्या जाणाऱ्या राधा यादवकडूनहीमहत्त्वाचे झेल सुटले. आता पुढचा मार्ग कोणता, हामोठा प्रश्न आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतसुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असेल. मात्र खरे आव्हानफेब्रुवारी 2027 मधील चॅम्पियन्स ट्रॉफीचे आहे. मुख्यप्रशिक्षक अमोल मजूमदार टी-20 क्रिकेटच्यागरजेनुसार संघात कठोर निर्णय घेण्यास तयार आहेतका, हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. 2024 आणि 2026या दोन्ही विश्वचषकांत गट टप्प्यातच बाहेर पडणेभारतीय संघासाठी निश्चितच धोक्याची घंटा आहे. दोनवर्षांनंतरच्या ऑलिम्पिकचा विचार करता संघाला नव्याकल्पना आणि नव्या दृष्टिकोनाची गरज आहे. अमोलमजूमदार यांच्यासाठी पुढील काही महिने अत्यंतमहत्त्वाचे असतील. दुखापतींचा फटका संघाला बसलाअसला, तरी सक्षम राखीव खेळाडू तयार ठेवणे आणिनव्या खेळाडूंना संधी देणे ही प्रशिक्षकांची जबाबदारीअसते. प्रतिभा आणि संसाधनांची कमतरता नसतानाभारताकडून अपेक्षाही मोठ्या असणार आहेत.रणनीतीबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.ऑस्ट्रेलियाविरुद्ध जेमिमाला ‘रिटायर्ड आऊट'' का केलेनाही? ऋचा घोषला वरच्या क्रमांकावर का पाठवलेनाही? तिसऱ्या क्रमांकावर सतत बदल का करण्यातआले? डावखुरा-उजव्या हाताचा फलंदाज हा एकमेवनिकष असू शकत नाही. तिसरा क्रमांक हा विशेषजबाबदारीचा असून त्या स्थानासाठी खेळाडूलासातत्याने संधी देणे आवश्यक असते. तसेच, गोलंदाजप्रेमा रावतला दोन षटकांनंतर पुन्हा गोलंदाजी का देण्यातआली नाही, याचाही उलगडा व्हायला हवा. या प्रश्नांसह भारताचा विश्वचषकातील प्रवास संपलाआहे. आता केवळ आत्मपरीक्षण नव्हे तर या प्रश्नांचीठोस उत्तरे शोधून त्यानुसार बदल अमलात आणण्याचीवेळ आली आहे. ( लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे.) आता भारतीय महिला संघाचे पुढीललक्ष्य आशियाई क्रीडा स्पर्धा असेल.आशियाई स्तरावर फारशी कडवी स्पर्धानसल्याने भारताला सुवर्णपदकजिंकण्याची चांगली संधी आहे. खरे लक्षफेब्रुवारी 2027 मध्ये श्रीलंकेत होणाऱ्यामहिला चॅम्पियन्स ट्रॉफीकडे असायलाहवे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.


























Subscribe to my channel



