
Sangli : राज्यभरात नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात झाली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचे शाळेत स्वागत करत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. मात्र दुसरीकडे जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था असल्याने यामुळे शाळा इतरत्र भरवावी लागत असल्याने जत तालुक्यातील तांबेवाडी जिल्हा परिषदेची शाळा पंचायत समितीच्या दारातच भरविण्यात आली आहे. शाळा व्यवस्थापन समितीने हे अनोखे आंदोलन केले आहे.
राज्यातील सर्व शाळा १६ जूनपासून सुरु झाल्या आहेत. प्रत्येक शाळेत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा परिषद शाळांमध्ये देखील विद्यार्थ्यांचे स्वागत होत असताना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील तांबेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोरच शाळा भरवण्यात आली. शाळेचे तत्काळ निर्लेखन करून नवीन इमारत द्या; अशी मागणी करत अधिकार्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
|
Mumbai Rain : पावसामुळे मुंबईत मातीचा ढिगारा घसरला, ५ जण मलब्याखाली अडकले, एकाचा मृत्यू |
वर्षभर भरविली मंदिरात शाळा दरम्यान तांबेवाडी जिल्हा परिषद शाळेची अवस्था दयनीय आहे. मुलांच्या जीवितास धोका निर्माण होईल; अशी ही इमारत मोडकळीस निघाली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी शाळेच्या निर्लेखानाचा प्रस्ताव प्रशासनाने पाठविला आहे. मात्र अध्याप यावर प्रशासनाने दखल घेतलेली नाही. शाळा कधी पडेल सांगता येणे शक्य नसल्याने मंदिरात शाळा भरवली जात आहे. हीच परिस्थिती नवीन वर्षात देखील आहे.
शाळा व्यवस्थापन समितीचे आंदोलन
दरम्यान नवीन शैक्षणिक वर्षात देखील शाळा इतरत्र भरविण्याचे चित्र आहे. त्यामुळे काल संतप्त शाळा व्यवस्थापन समिती आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तांबेवाडी येथील शाळा जत मधील पंचायत समिती कार्यालयासमोर भरवली आणि प्रशासनाचे लक्ष वेधले. आता या आंदोलनानंतर प्रशासन काय भूमिका घेते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.
























Subscribe to my channel




