भूतान जिथे मी राजदूत म्हणून सेवा बजावली आहे. यादेशाला जीडीपीऐवजी ‘जीडीएच’ (ग्रॉस डोमेस्टिकहॅपिनेस) हा शब्द तयार करण्याचे श्रेय दिले जाते.हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या सुंदर देशात जीडीएचखरोखरच उच्च आहे, पण भारतातही तो काही कमी नाही.हे एक असे वास्तव आहे, जे समाजशास्त्रज्ञ आणिअभ्यागत स्पष्टपणे पाहू शकतात. असे कसे शक्य आहेकी, ज्या देशात सामान्य जनता दररोज भयंकर आव्हानांशीझुंजते, तिथे इतकी अदम्य प्रसन्नता विखुरलेली असते?गरिबीने भरलेल्या गल्लीबोळांतही हास्य-विनोदाचेआवाज ऐकू येतात, मर्यादित साधने असलेल्या घरांतहीपाहुणचार कोणत्याही कंजुषीशिवाय होतो आणिअपयशांनंतरही निराशा क्वचितच वरचढ ठरते? भारताचा‘हॅपिनेस कोशंट’ (प्रसन्नत -सुचकांक) समजूनघेण्यासाठी आपल्याला उत्पन्न व पायाभूत सुविधांसारख्यामानकांच्या पलीकडे जाऊन आपल्या सभ्य जाणिवेच्या ताण्याबाण्यामध्ये प्रवेश करावा लागेल. भारतीय समाधानाच्या केंद्रस्थानी कुटुंब नावाची संस्था आहे. संयुक्त कुटुंब व्यवस्था जरी शहरी भारतात क्षीण होत असली तरी ती अजूनही एक मध्यवर्ती संस्था म्हणून कायम आहे. एक मूल येथे कोणा एका वेगळ्या व्यक्तीच्या रूपात नाही, तर नात्यांच्या एका जिवंत तारामंडळाच्या आजी-आजोबा, चुलत-मामे भावंडे, काका-काकी, मामा-मामी इत्यादींच्या गोतावळ्यात मोठे होते. यातीलप्रत्येक जण त्याला स्नेह, शिस्त आणि सातत्य देतो.संकटाच्या वेळी नात्यांचे हेच जाळे भावनिक आधाराचेकाम करते. येथे व्यक्ती एकटी पडत नाही; तिला सावरूनधरले जाते. हाच भाव समुदायापर्यंत विस्तारतो, जिथेसामाजिक जीवन क्वचितच विखंडित होते. पश्चिमेकडेएकटेपणाला महामारी म्हटले गेले आहे. पण भारतातएकांत हा असा विलास आहे, जो खूप कमी लोकांनाउपलब्ध आहे आणि अनेकांना त्याची इच्छाही नसते. आपले कॅलेंडरही संस्थागत आनंदाचा एक उत्तमनमुनाच समजा. होळीच्या मुक्त रंगांपासून ते दिवाळीच्याप्रकाशमय रात्रींपर्यंत, पोंगलच्या सुगीच्या उत्सवापासून तेईद-उल-फित्रच्या सामुदायिक मेजवानीपर्यंत.संपूर्ण वर्ष याआठवणीने भरलेले असते की जीवन सर्वांनी मिळूनउत्सवाप्रमाणे जगायला हवे. जन्म, मुंज, विवाह इत्यादीसंस्कारही इथे सामूहिक सहभागाच्या संधी बनतात. लहान-लहान सुखांसाठी असलेली भारतीय प्रतिभापाहण्यासारखी असते. रस्त्यालगतच्या दुकानातीलसायंकाळचा चहा, सिनेमा, क्रिकेटवर होणाऱ्या जिवंतचर्चा; गर्दीच्या ट्रेनमध्ये किंवा चाळींमध्ये अचानकफुटणारे हास्याचे धबधबे, कुटुंबासोबत एखादी आवडतीटीव्ही मालिका पाहण्याचा उपक्रम, हे सर्व साधे,काटकसरीचे, पण खोल समाधान देणारे आत्मीयतेचेसंस्कार आहेत. आपल्या जीवनात असलेल्या आशेचे अस्तित्व.महामार्गांवर चालणाऱ्या ट्रक्सवरही अनेकदा अशा ओळीलिहिलेल्या दिसतात: ‘मिलेगा मुकद्दर’. अचानककुठूनतरी एखादा ईश्वरी वरदान मिळू शकेल, एखाद्यागुरूचा आशीर्वाद काम करेल, एखादे धार्मिक दान फळदेईल किंवा एखादा विधी चमत्कार करेल, ही भावनाभारतीय मनातून कधीही लोप पावत नाही. ‘नशिबाने कूसबदलणे’ किंवा ‘भाग्य बदलणे’ हे येथे केवळ प्रचलितवाक्प्रचार नाहीत, तर श्रद्धेचे विषय आहेत. हिंदूपुराणकथांमध्ये झोपड्यांचे महालात रूपांतर होण्याच्याआणि साध्या धातूंचे सोने बनण्याच्या कथा भरलेल्याआहेत. मला माझ्या वडिलाधाऱ्यांनी सांगितलेली गोष्टआठवते : ‘न जाणे कोणत्या रूपात देव भेटेल.’ आपली एक मोठी शक्ती आपला दार्शनिकस्वभावदेखील आहे. कर्माचा सिद्धांत, ज्याला अनेकदानशीबवाद म्हटले जाते-तो आपल्या जिवंत अनुभवातसमत्व जपण्याचे आवाहन आहे. हे सुचवते की जीवनएका वैश्विक नैतिक व्यवस्थेनुसार चालते. प्रयत्न करणेअनिवार्य आहे, परंतु परिणाम मनुष्याच्या नियंत्रणातनसतात. फळाची अपेक्षा सोडून आपल्या कर्तव्याचे पालनकरण्याचा गीतेचा उपदेश आपल्या सांस्कृतिकजाणिवेमध्ये खोलवर रुजला आहे. शतकानुशतकांचीआक्रमणे, वसाहतवादी शोषण, फाळणी आणिदीर्घकालीन आर्थिक अडचणींनी अस्तित्वाच्या रक्षणाचीएक सामूहिक स्मृती आपल्यामध्ये खोलवर रुजवलीआहे. सहन करत राहणे हे येथे काही असाधारण नाही; तीएक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. याच सहनशीलतेतून एकस्थिरचित्त विनोदबुद्धी जन्मली आहे. स्वतःच्याच दुर्दशेवरहसण्याची क्षमता. संसार मुळात मायामय आहे. हाविश्वास भौतिक यशाचा आनंद कमी करत नाही, पणसंकटाच्या वेळी तो अपयशाला दार्शनिक स्वीकृतीचे एककवच नक्कीच प्रदान करतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) लहान सुखांसाठी असलेली भारतीयप्रतिभा पाहण्यासारखी असते.रस्त्यालगतच्या दुकानातील चहा,क्रिकेटवर होणाऱ्या चर्चा, गर्दीच्या ट्रेनमध्येअचानक फुटणारे हास्य हे साधे,सखोलसमाधान देणारे आत्मीय संस्कार आहेत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- राज्य सरकारचा मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचे छापील पेपर बंद, आता फक्त ई-पेपर व ऑनलाइन बातम्या!
- मुंबई: भिवंडी मध्ये कोहिनूर अपार्टमेंटची ४ मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, ९ जणांचा मृत्यूसहित युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
- पुण्यात पावसाचा जोर वाढला! खडकवासला धरणातून २२,८८० क्युसेकने विसर्ग सुरू; मुठा नदीकाठच्या नागरिकांना हाय अलर्ट
- पुणे: रेल्वे यार्डात २ ऑगस्टला नऊ तासांचा ब्लॉक; ७ गाड्या रद्द, अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल
महाराष्ट्र
- राज्य सरकारचा मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचे छापील पेपर बंद, आता फक्त ई-पेपर व ऑनलाइन बातम्या!
- मुंबई: भिवंडी मध्ये कोहिनूर अपार्टमेंटची ४ मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, ९ जणांचा मृत्यूसहित युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
- पुण्यात पावसाचा जोर वाढला! खडकवासला धरणातून २२,८८० क्युसेकने विसर्ग सुरू; मुठा नदीकाठच्या नागरिकांना हाय अलर्ट
- हिंगोली: कळमनुरीत कयाधू नदीला महापूर; सलग दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे ६ गावांचा संपर्क तुटला, शेकडो हेक्टरमधील पिके पाण्याखाली
गुन्हा
- यवतमाळ: झोपेत असलेल्या महिलेची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या; खळबळजनक घटनेने परिसर हादरला
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- पुणे: पत्नी घर सोडून गेली, दोन दिवसांनी पतीने संपवले आयुष्य; हातावरील मजकूर आणि सुसाईड नोट पाहून पोलीसही झाले अवाक
- सांगली: कामावरून झालेल्या वादातून झोपलेल्या तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडके घालून निर्घृण खून; आरोपी पसार
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

परभणीत एसटी बस पलटली; १५ ते २० प्रवासी जखमी, काहींची प्रकृती गंभीर
लोअर परेलमधील प्ले झोनमध्ये मुलाच्या पास्तामध्ये झुरळ? पालकांचा गंभीर आरोप
वसमतजवळ १९ जनावरे पोलिसांच्या ताब्यात; कत्तलीच्या संशयावरून कारवाई
देश विदेश
- उत्तर प्रदेश: डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या ६५ वर्षीय महिलेची अंत्यविधीची तयारी सुरू असताना १७ तासांनी पुन्हा परतली प्राणांतून सुटका;
- मध्य प्रदेश: लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने बँक कर्मचारी प्रेयसीची केली हत्या; मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याने मोठी खळबळ
- उत्तर प्रदेश: कानपूर हादरले! चहात विष कालवून हळूहळू मारण्याचा प्रयत्न; चार्टर्ड अकाउंटंट पतीने पत्नीचा पोलखोल करणारा 'हिडन कॅमेरा' व्हिडिओ आणला समोर
- उत्तर प्रदेश: मथुरा बनले देशाचे नवे 'मिनी जामताडा'! १८ गावांमधील गल्लीबोळांतून तब्बल ३१२ सायबर ठगांना बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई


























Subscribe to my channel




