बंगालच्या निकालांवर बरीच चर्चा झाली आहे, त्यामुळेमी एका वेगळ्या विषयावर बोलू इच्छितो. तो विषय म्हणजेताजा निवडणूक निकालांचा या राज्यातील खेळांवर कायपरिणाम होऊ शकतो? परिस्थिती सुधारू शकते का आणिपुढचा मार्ग काय असेल? वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या काही वर्षांतबंगालमध्ये क्रीडा क्षेत्रात कोणतीही वास्तविक प्रगतीझालेली नाही. राज्यात कोणतेही मोठे सामने आयोजितकेले गेले नाहीत. काही हॉकी टर्फ सोडले तर इतरकोणत्याही पायाभूत सुविधा विकसित झाल्या नाहीतकिंवा राज्यातून कोणतीही उल्लेखनीय प्रतिभा समोरआलेली नाही. ही तिथल्या राजकीय व्यवस्थेची टीकानाही, परंतु शेजारील राज्यांच्या तुलनेत असलेला फरकस्पष्टपणे दिसून येतो. बिहारचे क्रीडा बजेट आता चालू वर्षासाठी 550 कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. ओडिशाने तर अनेकवर्षांपूर्वीच हे बजेट 1000 कोटींच्या पार नेले आहे. गेल्या दशकात ओडिशाने अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे यजमानपद भूषवले आहे. बिहारनेही आता तसे करण्यास सुरुवात केली आहे. तेलंगणानेही अनेक धोरणात्मक क्रीडा भागीदारी केल्या आहेत आणि अलीकडेच त्यांनी महिलाहॉकी विश्वचषक पात्रता फेरीचे यजमानपद भूषवले होते. बंगालमध्येही अफाट क्षमता आहे आणि जर गंभीर प्रयत्नकेले गेले, तर परिस्थिती बदलताना दिसू शकते. मीराजकीय परिस्थितीवर टिप्पणी करण्यासाठी स्वतःला पात्रमानत नाही, पण मी इतके निश्चितपणे सांगू शकतो कीखेळ ही एक मोठी संधी आहे. धनुर्विद्या, टेबल टेनिस,फुटबॉल, नेमबाजी, बॉक्सिंग या सर्व खेळांना बंगालमध्येमोठे भविष्य आहे आणि भाजप हे सिद्ध करण्यासाठीसर्वतोपरी प्रयत्न करेल. हीच ती गोष्ट आहे जी खेळांसाठीसंधी निर्माण करते. भारत आधीच 2030 च्या राष्ट्रकुल खेळांचे ययमानपदभूषवत आहे. आम्ही 2036 ऑलिंपिक आणि 2038आशियाई खेळांच्या यजमानपदासाठी देखील बोली लावतआहोत. स्पष्ट आहे की खेळाकडे आता सॉफ्ट पॉवरचेमाध्यम म्हणून पाहिले जात आहे आणि आशावादाचेमूळही हेच आहे. या क्षेत्रात काही ठोस करणे देशाचे लक्षवेधून घेईल आणि राजकीय वर्गालाही त्याचा फायदाहोईल, कारण हे साध्य करणे तुलनेने सोपे आहे. मोठेउद्योग उभारणे किंवा रोजगार निर्मिती करणे यांसारख्यागोष्टींचा प्रभाव दिसण्यासाठी बराच वेळ लागतो, तसेखेळाच्या बाबतीत नाही. खेळांमध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीयस्पर्धांचे यजमानपद स्वीकारले, खेलो इंडिया सारखेकार्यक्रम राबवले किंवा राष्ट्रीय खेळांचे आयोजन केलेकी, अचानक संपूर्ण राज्याभोवती एक नवीन चैतन्यनिर्माण होते. पश्चिम बंगालमध्ये निश्चितपणे ही क्षमताआहे आणि पुढच्या एक-दोन वर्षांत या दिशेने काहीतरीमहत्त्वाचे घडताना दिसेल याची पूर्ण शक्यता आहे.बुद्धिबळाचेच उदाहरण घ्या. अनेक वर्षांपासून बंगालला याखेळाची समृद्ध परंपरा आहे. आपण टाटा स्टीलचेससारख्या स्पर्धा पाहिल्या आहेत. या खेळाला इतिहासआहे. मग अधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धा का आयोजितकेल्या जाऊ शकत नाहीत? हीच गोष्ट बॉक्सिंग, तिरंदाजीआणि टेबल टेनिसलाही लागू होते. नेताजी इनडोअरस्टेडियम किंवा खुदीराम अनुशीलन केंद्रामध्ये शेवटचीमोठी क्रीडा स्पर्धा कधी झाली होती? बंगालमध्येलहानाचा मोठा होत असताना मी या संकुलांमध्ये अनेकआंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित होताना पाहिल्या होत्या, पणआता या स्टेडियमचा वापर बहुतेक करून राजकीय सभाआणि प्रदर्शनांसाठी होतो. रग्बी हा देखील असा खेळआहे ज्यामध्ये खूप काही केले जाऊ शकते. भारतानेचीनमध्ये झालेल्या 2023 च्या आशियाई खेळांपूर्वीकोलकाता येथे महिला प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेहोते. अलीकडच्या वर्षांत बंगालने कोणत्याही मोठ्याक्रीडा स्पर्धेचे यजमानपद भूषवलेले नाही आणि जेव्हाकरण्याचा प्रयत्न केला जसे की लिओनेल मेस्सीच्याभारत भेटीदरम्यान तेव्हा त्याचे रूपांतर अखेर एकातमाशात झाले. भाजप या मुद्द्यावर अत्यंत आक्रमकराहिली आहे, त्यामुळे आता ही त्यांची जबाबदारी आहेकी, त्यांनी राज्यातील सुप्त गुणांना वाव द्यावा आणि याक्षेत्रात ठोस काम करून दाखवावे. याचे पहिले संकेततेव्हा मिळतील, जेव्हा नवीन क्रीडा मंत्र्यांची नियुक्तीहोईल आणि नवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प समोरयेईल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) मोठे उद्योग उभारणीप्रमाणेच क्रीडा क्षेत्रातप्रभाव पाडण्यासाठी फारसा वेळ लागतनाही. तुम्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धांचेयजमानपद स्वीकारले किंवा खेलोइंडियाचे आयोजन केले की राज्याच्यावातावरणात नवीन चैतन्य निर्माण होते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: MPSC वाद अधिकच पेटला! आंदोलनकर्त्यांनी सचिव महेंद्र हरपळकर यांच्या तोंडाला फासला काळा रंग; संभाजी ब्रिगेडकडून उच्चपदस्थांच्या राजीनाम्याची मागणी!
- मुंबई: मुख्यमंत्र्यांची धडाडीची कारवाई! मंत्री कार्यालयातील तब्बल ५५० नियमबाह्य कर्मचाऱ्यांना मूळ विभागात परत पाठवले, मंत्रालयात खळबळ!
- नाशिक: सरकारी डॉक्टरचा संतापजनक प्रताप; सुसाट लक्झरी कार दामटून इतर वाहनांना धडक आणि पादचाऱ्यांना उडवले!
- मुंबई: रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने कुर्ल्यात घरीच झाली प्रसूती, प्रसूतीनंतर महिलेला चादरीतून झोळी करून नेण्याची आली वेळ!
महाराष्ट्र
- बीड: साहित्य क्षेत्राचा मोठा सन्मान! प्रसिद्ध कवी डॉ. विठ्ठल वाघ यांना प्रतिष्ठेचा 'स्व. भगवानराव लोमटे राज्य पुरस्कार' प्रदान!
- नागपुर: आर्थिक विवंचनेतून अत्यंत दुर्दैवी घटना; उधारीचे पैसे फेडता येत नसल्याने ५० वर्षीय शेतकऱ्याने शेतात संपवले जीवन!
- कोल्हापुर: दहीहंडीचा आनंद क्षणार्धात विरला! दहीहंडी फोडून गावकडे परतत असताना २८ वर्षीय तरुण गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: MPSC वाद अधिकच पेटला! आंदोलनकर्त्यांनी सचिव महेंद्र हरपळकर यांच्या तोंडाला फासला काळा रंग; संभाजी ब्रिगेडकडून उच्चपदस्थांच्या राजीनाम्याची मागणी!
गुन्हा
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा




























Subscribe to my channel



