बंगालच्या निकालांवर बरीच चर्चा झाली आहे, त्यामुळेमी एका वेगळ्या विषयावर बोलू इच्छितो. तो विषय म्हणजेताजा निवडणूक निकालांचा या राज्यातील खेळांवर कायपरिणाम होऊ शकतो? परिस्थिती सुधारू शकते का आणिपुढचा मार्ग काय असेल? वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या काही वर्षांतबंगालमध्ये क्रीडा क्षेत्रात कोणतीही वास्तविक प्रगतीझालेली नाही. राज्यात कोणतेही मोठे सामने आयोजितकेले गेले नाहीत. काही हॉकी टर्फ सोडले तर इतरकोणत्याही पायाभूत सुविधा विकसित झाल्या नाहीतकिंवा राज्यातून कोणतीही उल्लेखनीय प्रतिभा समोरआलेली नाही. ही तिथल्या राजकीय व्यवस्थेची टीकानाही, परंतु शेजारील राज्यांच्या तुलनेत असलेला फरकस्पष्टपणे दिसून येतो. बिहारचे क्रीडा बजेट आता चालू वर्षासाठी 550 कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. ओडिशाने तर अनेकवर्षांपूर्वीच हे बजेट 1000 कोटींच्या पार नेले आहे. गेल्या दशकात ओडिशाने अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे यजमानपद भूषवले आहे. बिहारनेही आता तसे करण्यास सुरुवात केली आहे. तेलंगणानेही अनेक धोरणात्मक क्रीडा भागीदारी केल्या आहेत आणि अलीकडेच त्यांनी महिलाहॉकी विश्वचषक पात्रता फेरीचे यजमानपद भूषवले होते. बंगालमध्येही अफाट क्षमता आहे आणि जर गंभीर प्रयत्नकेले गेले, तर परिस्थिती बदलताना दिसू शकते. मीराजकीय परिस्थितीवर टिप्पणी करण्यासाठी स्वतःला पात्रमानत नाही, पण मी इतके निश्चितपणे सांगू शकतो कीखेळ ही एक मोठी संधी आहे. धनुर्विद्या, टेबल टेनिस,फुटबॉल, नेमबाजी, बॉक्सिंग या सर्व खेळांना बंगालमध्येमोठे भविष्य आहे आणि भाजप हे सिद्ध करण्यासाठीसर्वतोपरी प्रयत्न करेल. हीच ती गोष्ट आहे जी खेळांसाठीसंधी निर्माण करते. भारत आधीच 2030 च्या राष्ट्रकुल खेळांचे ययमानपदभूषवत आहे. आम्ही 2036 ऑलिंपिक आणि 2038आशियाई खेळांच्या यजमानपदासाठी देखील बोली लावतआहोत. स्पष्ट आहे की खेळाकडे आता सॉफ्ट पॉवरचेमाध्यम म्हणून पाहिले जात आहे आणि आशावादाचेमूळही हेच आहे. या क्षेत्रात काही ठोस करणे देशाचे लक्षवेधून घेईल आणि राजकीय वर्गालाही त्याचा फायदाहोईल, कारण हे साध्य करणे तुलनेने सोपे आहे. मोठेउद्योग उभारणे किंवा रोजगार निर्मिती करणे यांसारख्यागोष्टींचा प्रभाव दिसण्यासाठी बराच वेळ लागतो, तसेखेळाच्या बाबतीत नाही. खेळांमध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीयस्पर्धांचे यजमानपद स्वीकारले, खेलो इंडिया सारखेकार्यक्रम राबवले किंवा राष्ट्रीय खेळांचे आयोजन केलेकी, अचानक संपूर्ण राज्याभोवती एक नवीन चैतन्यनिर्माण होते. पश्चिम बंगालमध्ये निश्चितपणे ही क्षमताआहे आणि पुढच्या एक-दोन वर्षांत या दिशेने काहीतरीमहत्त्वाचे घडताना दिसेल याची पूर्ण शक्यता आहे.बुद्धिबळाचेच उदाहरण घ्या. अनेक वर्षांपासून बंगालला याखेळाची समृद्ध परंपरा आहे. आपण टाटा स्टीलचेससारख्या स्पर्धा पाहिल्या आहेत. या खेळाला इतिहासआहे. मग अधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धा का आयोजितकेल्या जाऊ शकत नाहीत? हीच गोष्ट बॉक्सिंग, तिरंदाजीआणि टेबल टेनिसलाही लागू होते. नेताजी इनडोअरस्टेडियम किंवा खुदीराम अनुशीलन केंद्रामध्ये शेवटचीमोठी क्रीडा स्पर्धा कधी झाली होती? बंगालमध्येलहानाचा मोठा होत असताना मी या संकुलांमध्ये अनेकआंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित होताना पाहिल्या होत्या, पणआता या स्टेडियमचा वापर बहुतेक करून राजकीय सभाआणि प्रदर्शनांसाठी होतो. रग्बी हा देखील असा खेळआहे ज्यामध्ये खूप काही केले जाऊ शकते. भारतानेचीनमध्ये झालेल्या 2023 च्या आशियाई खेळांपूर्वीकोलकाता येथे महिला प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेहोते. अलीकडच्या वर्षांत बंगालने कोणत्याही मोठ्याक्रीडा स्पर्धेचे यजमानपद भूषवलेले नाही आणि जेव्हाकरण्याचा प्रयत्न केला जसे की लिओनेल मेस्सीच्याभारत भेटीदरम्यान तेव्हा त्याचे रूपांतर अखेर एकातमाशात झाले. भाजप या मुद्द्यावर अत्यंत आक्रमकराहिली आहे, त्यामुळे आता ही त्यांची जबाबदारी आहेकी, त्यांनी राज्यातील सुप्त गुणांना वाव द्यावा आणि याक्षेत्रात ठोस काम करून दाखवावे. याचे पहिले संकेततेव्हा मिळतील, जेव्हा नवीन क्रीडा मंत्र्यांची नियुक्तीहोईल आणि नवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प समोरयेईल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) मोठे उद्योग उभारणीप्रमाणेच क्रीडा क्षेत्रातप्रभाव पाडण्यासाठी फारसा वेळ लागतनाही. तुम्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धांचेयजमानपद स्वीकारले किंवा खेलोइंडियाचे आयोजन केले की राज्याच्यावातावरणात नवीन चैतन्य निर्माण होते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
- महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठा उलटफेर! पुढील चार आठवडे पावसाचं असमान वितरण आणि तूट राहण्याचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता वाढली!
- आजचे राशिभविष्य २१ ऑगस्ट २०२६: शुक्र देणार पैसा, लक्झरी आणि सुख-समृद्धी; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!
- पुणे: भावाला वाचवताना दोघांचा करुण अंत, पुण्याच्या दौंडमध्ये विजेचा शॉक लागून दोन चुलत भावांचा मृत्यू आई थोडक्यात बचावली!
महाराष्ट्र
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
- नक्कीच पुढच्या जन्मी डॉक्टर बनेल... वैद्यकीय परीक्षेच्या तणावातून १९ वर्षीय सूरजचे टोकाचे पाऊल!
गुन्हा
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!




























Subscribe to my channel



