अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय दावा करतील, याचा अजिबातच नेम नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या जगातील अनेक देशांना नाकीनऊ आणले. त्यांना वाटेल ते निर्णय घेतात आणि संबंधित देशाने त्यांचा निर्णय मान्य केला नाही की, लगेचच टॅरिफ लावला जातो. नक्कीच अमेरिका जगातील महासत्ता देश आहे, पण ज्याप्रकारे अमेरिका इतर देशांवर निर्बंध लादत आहे आणि धमकावत आहे ते चुकीचे नक्कीच आहे. याचा थेट परिणाम संबंध देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होत आहे. यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्याने दावे केली जात आहेत की, मी जगातील मोठी तब्बल 7 युद्धे रोखली आहेत. त्यापैकी त्यांच्याकडून भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या नावाचा उल्लेख वारंवार केला जातो. पहलगामवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची स्थिती होती. भारतीय लोकांचे जीव पहलगाम हल्ल्यात गेल्याने लोकांमध्ये मोठा संताप होता.
यारम्यान भारताने थेट ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानात घुसून तेथील दहशतवाद्यांचे हल्ले नष्ट केली. यावेळी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची स्थिती होती. दोन्ही बाजूने हल्ले सुरू होती. नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलताना मोठा दावा याबद्दल केला आहे. बोर्ड ऑफ पीसमध्ये बोलताना पुन्हा दावा करत डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, मी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, ज्यावेळी खूप सारा पैसा डुबण्याची वेळ आली त्यावेळी त्यांना वाटले की, आपण लढले नाही पाहिजे. 11 जेट पाडले होते आणि ते खूप जास्त महाग होते, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तानबद्दल केला. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, सैन्य मध्यस्थी नाही तर आर्थिक दबाव टाकण्यात आला. मी दोन्ही देशांच्या नेत्यांना फोनवरून चेतावणी दिली.
जर तुम्ही हे युद्ध थांबवले नाही तर अमेरिकेसोबतचे सर्व व्यापारी संबंध तुमचे संपतील. जर तुम्ही असेच युद्ध सुरू ठेवले तर मी 200 टक्केट टॅरिफ लावेल. त्यानंतर हे युद्ध थांबले. भारत पाकिस्तान यांच्यातील युद्ध मीच थांबवले असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार केला जात आहे. मात्र, भारताने यापूर्वीच सांगितले की, दोन्ही देशांच्या उच्च लष्कर अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन युद्ध थांबवले. यामध्ये कोणत्याही देशाची भूमिका नाही.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



