आज 13 फेब्रुवारी रोजी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने भारत मंडपम येथे आयोजित ‘भारत बोधन एआय कॉन्क्लेव्ह 2026’च्या उद्घाटन सोहळ्यात आयआयटी मुंबई आणि आणि कोलंबिया विद्यापीठ यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत ‘कोलंबिया–आयआयटी बॉम्बे सेंटर ऑफ एआय फॉर मॅन्युफॅक्चरिंग’ स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार (MoU) स्वाक्षरी करून देवाणघेवाण केली.
AI प्रणाली विकसित होणार
हे केंद्र संयुक्त संशोधन आणि रूपांतरण (ट्रान्सलेशन) हब म्हणून कार्य करेल. वास्तविक उत्पादन क्षेत्रासाठी सक्षम, विस्तारक्षम आणि मानवकेंद्रित कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणाली विकसित करण्यावर त्याचा भर असेल, ज्यामुळे भारतातील नवोन्मेष परिसंस्था आणि उद्योग–शैक्षणिक सहकार्य अधिक मजबूत होईल. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अनेक औद्योगिक भागीदारही प्रक्रियेत आहेत.
यासह, शिक्षण मंत्रालय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रगतीसाठी आपली बांधिलकी अधिक दृढ करत आहे. अत्याधुनिक संशोधन आणि प्रत्यक्ष परिणाम साध्य करण्यासाठी आतापर्यंत सुरू करण्यात आलेल्या चार एआय केंद्रांपैकी हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. वास्तविक उत्पादन क्षेत्रासाठी सक्षम, विस्तारक्षम आणि मानवकेंद्रित एआय प्रणालींच्या विकासावर लक्ष केंद्रित करणारे हे संयुक्त संशोधन आणि रूपांतरण केंद्र Embassy of India, Washington DC आणि Consulate General of India, New York यांच्या सहकार्याने साकार झाले आहे.
Today, at the inaugural function of the Bharat Bodhan AI Conclave 2026, organised by the Ministry of Education at Bharat Mandapam, New Delhi, @iitbombay and @Columbia University signed and exchanged an MoU in the presence of Hon’ble Minister of Education Shri @dpradhanbjp to… pic.twitter.com/Oos7nGeIZX
— Ministry of Education (@EduMinOfIndia) February 12, 2026
अनेक मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला माननीय शिक्षण राज्यमंत्री सुकांता माजुमदार, उच्च शिक्षण सचिव डॉ. विनीट जोशी; शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचे सचिव श्री. संजय कुमार; तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) चे सचिव श्री. एस. कृष्णन हे मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात आयआयटी बॉम्बेचे संचालक प्रा. शिरीष केदारे आणि कोलंबिया विद्यापीठाचे वरिष्ठ उप-प्रोव्होस्ट प्रा. सौलेयमाने काचानी यांनी अनुक्रमे आपल्या प्रतिनिधीमंडळांचे नेतृत्व केले. या उपक्रमाचे प्रमुख म्हणून कोलंबिया इंजिनिअरिंगमधील कम्प्युटिंग आणि एआय विभागाचे उप-डीन प्रा. विशाल मिश्रा तसेच आयआयटी बॉम्बेच्या रासायनिक अभियांत्रिकी विभागातील प्रा. मणी भूषण हेही उपस्थित होते.
IIT Bombay and Columbia University, USA signed and exchanged an MoU in the presence of Hon. Minister of Education Shri. Dharmendra Pradhan to establish a Center of AI for Manufacturing. The function held at Bharat Mandapam, Delhi was also graced by Hon. Minister of State for… pic.twitter.com/75qSTaDG5p
— IIT Bombay (@iitbombay) February 12, 2026
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आतापर्यंत चार वेगवेगळी एआय केंद्रे सुरू केली आहेत. ‘कोलंबिया–आयआयटी बॉम्बे सेंटर ऑफ एआय फॉर मॅन्युफॅक्चरिंग’ हे संयुक्त संशोधन आणि रूपांतरण (ट्रान्सलेशन) केंद्र असून, वास्तविक उत्पादन क्षेत्रासाठी सक्षम, विस्तारक्षम आणि मानवकेंद्रित एआय प्रणाली विकसित करण्याचा त्याचा उद्देश आहे. या केंद्रात सहभागी होण्यासाठी अनेक औद्योगिक भागीदार सध्या प्रक्रियेत आहेत.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



