इराण युद्ध अनेक कारणांसाठी लक्षात ठेवले जाऊशकते. परंतु त्याचा एक परिणाम असा आहे, ज्याकडेमुळीच दुर्लक्ष करता येणार नाही. आधुनिक इतिहासाततेलाच्या पुरवठ्यात प्रथमच एवढा मोठा अडथळानिर्माण झाला आहे. यामुळे तेलाची जागतिक मागणीकमी करण्याच्या प्रक्रियेला मोठी गती मिळाली आहे. चारमहिन्यांपूर्वी होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद झाल्यामुळेजागतिक ऊर्जा संकट निर्माण झाले होते. तेलाच्या किमतीझपाट्याने वाढल्या आणि व्यापार विस्कळीत झाला.सरकारे ग्राहकांना महागाईपासून वाचवण्यासाठी सक्रियझाली आणि व्यवसायांनाही स्वतःमध्ये बदल करावेलागले. पण यादरम्यान आणखी एक नवा प्रवाह समोरआला आहे. देशांनी कमी तेलात गुजराण करण्यासाठी स्वतःला बदलवण्यास सुरुवात केली आहे. ऊर्जा क्षेत्राला आपल्या एका अत्यंत महत्त्वाच्या गृहीतकावर पुन्हा विचार करणे भाग पडले आहे. ते गृहीतक म्हणजे, तेलाची जागतिक मागणी सातत्याने वाढतच राहील. युद्धापूर्वी, आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने (आयईए) एक अंदाज वर्तवला होता. त्यानुसार, 2024 ते 2030 दरम्यान तेलाची मागणी दररोज 25 लाख बॅरलने वाढणार होती. तसेच या दशकाच्या अखेरीस ती दररोज सुमारे 10 कोटी55 लाख बॅरलच्या पातळीवर पोहोचून स्थिर होणार होती.तेव्हा चर्चा यावर नव्हती की मागणी वाढत राहील कीनाही, तर ती वाढ किती वेगाने मंदावेल यावर होती. आता‘आयईए’चा अंदाज आहे की, 2026 मध्ये तेलाचीजागतिक मागणी युद्धापूर्वीच्या अंदाजापेक्षा दररोज सुमारे13 लाख बॅरलने कमी असेल. या घसरणीचे काही कारणकमकुवत आर्थिक परिस्थिती आणि वाढलेल्या किमती हेआहे, तर उर्वरित कारण म्हणजे लोकांनी परिस्थितीशीजुळवून घेणे हे होय. मर्यादित पुरवठा आणिअनिश्चिततेचा सामना करत सरकार आणि उद्योगांनीतेलावरील आपले अवलंबित्व कमी करण्याचे प्रयत्नअधिक वेगवान केले आहेत. बाजारानेही या परिस्थितीलातशीच प्रतिक्रिया दिली आहे. हल्ल्यांच्या बातम्यांमुळेतेलाच्या किमती वाढल्या आणि राजनैतिक चर्चेच्याबातम्यांमुळे त्या घसरल्या. जरी किमती युद्धादरम्यानच्यासर्वोच्च पातळीवरून खाली आल्या असल्या तरी त्याअजूनही युद्धापूर्वीच्या पातळीपेक्षा जास्तच आहेत.युद्धापूर्वी दररोज सुमारे 125 ते 140 जहाजे होर्मुझमधूनजात असत. हा जलमार्ग अत्यंत विश्वासार्ह मानला जातहोता. तिथे दीर्घकाळ कोणताही अडथळा येईल, अशीशक्यता खूपच कमी वाटत होती. परंतु होर्मुझ बंदझाल्यामुळे सरकार आणि कंपन्यांना ऊर्जा सुरक्षेशीसंबंधित त्यांच्या विचारांवर पुन्हा विचार करणे भाग पडलेआहे. आता जरी वाहतूक पुन्हा सुरू झाली आणिहोर्मुझमधील समुद्री सुरुंग हटवले गेले, तरी गेल्या चारमहिन्यांचा अनुभव बदलता येणार नाही. युद्धापूर्वी चीन दररोज सुमारे 1 कोटी 10 लाख बॅरलतेलाची आयात करत होता. त्यानंतर त्याने आपल्यासाठ्यांचा वापर केला, रिफायनरीच्या कामात बदल केलेआणि काही पेट्रोकेमिकल कच्च्या मालासाठी कोळशाचापर्याय स्वीकारला. यातून चीनने आयातीत मोठी कपातकेली आहे. अनेक विश्लेषकांच्या मते, चीनची आयातकमी करण्याची ही क्षमताच एक मुख्य कारण ठरली,ज्यामुळे तेलाच्या किमती अपेक्षेइतक्या वाढल्या नाहीत. हे लक्षात ठेवले पाहिजे की, गेल्या एका दशकाततेलाची जागतिक मागणी वाढण्यामागे चीन हेच सर्वातमोठे कारण राहिले आहे. 2015 ते 2024 दरम्यान चीनचीतेलाची मागणी दररोज सुमारे 60 लाख बॅरलने वाढली. हीवाढ जागतिक मागणीतील वाढीच्या सुमारे 60% होती.आता केवळ चीनच असे करत नाहीये. आशिया आणिजगाच्या इतर भागांतील सरकारांनीही वेगाने अशी पावलेउचलली आहेत. आठवड्यातून केवळ चार दिवस काम,घरून काम करण्याची धोरणे, एअर कंडिशनिंगवरनिर्बंध, उद्योगांसाठी इंधनाचे रेशनिंग, आपत्कालीनसबसिडी, करांमध्ये कपात आणि शेतीसाठी थेट मदत –हे सर्व आता सरकारी धोरणांचे महत्त्वाचे भाग बनलेआहेत. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) जगातील बहुतांश देशांनी कमी तेलासहजगण्यासाठी स्वतःला जुळवून घेण्याससुरुवात केली आहे. ऊर्जा क्षेत्रालाआपल्या एका गृहीतकावर पुन्हा विचारकरणे भाग पडले आहे. ते गृहीतक म्हणजेतेलाची मागणी सातत्याने वाढतच राहील.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




